<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455</id><updated>2012-01-06T19:53:59.947+05:30</updated><category term='नशीब भाग - ५२'/><category term='नौ तारखेचा घोळ'/><category term='ध्वनी मुद्रण'/><category term='नशीब भाग - २६'/><category term='नशीब भाग - ०३'/><category term='नशीब भाग - ३५'/><category term='नशीब भाग - ११'/><category term='नशीब भाग - ४३'/><category term='नशीब भाग - १९'/><category term='नशीब भाग - ७५'/><category term='नशीब भाग - १८'/><category term='संवेदनक्षम'/><category term='mr N tp act'/><category term='नशीब भाग - १२'/><category term='नशीब भाग - २७'/><category term='नशीब भाग - ५९'/><category term='नशीब भाग - ६४'/><category term='नशीब भाग - २०'/><category term='नशीब भाग - ७६'/><category term='नशीब भाग - ३६'/><category term='नशीब भाग - ४४'/><category term='नशीब भाग - १७'/><category term='नशीब भाग - ४५'/><category term='नशीब भाग - २८'/><category term='नशीब भाग - ५७'/><category term='नशीब भाग - ७४'/><category term='नशीब भाग - ५०'/><category term='नशीब भाग - ३३'/><category term='नशीब भाग - ०४'/><category term='नशीब भाग - २१'/><category term='नशीब भाग - ६५'/><category term='मी एक मानव ?'/><category term='नशीब भाग - ४६'/><category term='नशीब भाग - २९'/><category term='नशीब भाग - ५१'/><category term='धर्म समाज जातपात'/><category term='नशीब भाग - ५८'/><category term='नशीब भाग - १६'/><category term='चोर=हिंदू'/><category term='नशीब भाग - २२'/><category term='नशीब भाग - ३४'/><category term='नशीब भाग - ६६'/><category term='नशीब भाग - ०५'/><category term='नशीब भाग - १०'/><category term='नशीब भाग - ४०'/><category term='नशीब भाग - २३'/><category term='नशीब भाग - १५'/><category term='नशीब भाग - ४९'/><category term='नशीब भाग - ०७'/><category term='नशीब भाग - ३८'/><category term='प्रगती एक कोडे'/><category term='mr N tp act 2'/><category term='नशीब भाग - ५५'/><category term='घोळ घातला गेला'/><category term='नशीब भाग - ६७'/><category term='नशीब भाग - ७२'/><category term='शिक्षण एक घोळ'/><category term='अर्थ माझे शब्दांचे'/><category term='श्वान पंथी'/><category term='नशीब भाग - ३१'/><category term='नशीब भाग - ६०'/><category term='नशीब भाग - ०६'/><category term='नशीब भाग - ६१'/><category term='नशीब भाग - ४८'/><category term='नशीब भाग - ३९'/><category term='नशीब भाग - २४'/><category term='नशीब भाग - ४१'/><category term='आर्किटेक्ट एक व्यवसायी'/><category term='नशीब भाग - ५६'/><category term='आर्किटेक्चर चे आर्किटेक्ट'/><category term='नशीब भाग - ६८'/><category term='नशीब भाग - ३२'/><category term='नशीब भाग - ७३'/><category term='नशीब भाग - ३०'/><category term='नशीब भाग - ०१'/><category term='नशीब भाग - ७०'/><category term='नशीब भाग - ६२'/><category term='नशीब भाग - २५'/><category term='स्वयंसेवकगीरी'/><category term='नशीब भाग - ०९'/><category term='नशीब भाग - १४'/><category term='नशीब भाग - ५३'/><category term='नियम  व संस्कार ?'/><category term='नशीब भाग - ६९'/><category term='नशीब भाग - ७७'/><category term='नाण्याची चौथी बाजू'/><category term='जाहिरात'/><category term='समज'/><category term='नशीब भाग - ३७'/><category term='नशीब भाग - ६३'/><category term='नशीब भाग - ०२'/><category term='नशीब भाग - ७१'/><category term='नशीब भाग - १३'/><category term='शैक्षणीक घोळाचे अनुभव'/><category term='नशीब भाग - ०८'/><category term='नशीब भाग - ४२'/><category term='नशीब भाग - ४७'/><category term='नशीब भाग - ५४'/><title type='text'>VK said</title><subtitle type='html'>v.k9121@gmail.com</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>98</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-32739735807250069</id><published>2011-12-24T14:06:00.003+05:30</published><updated>2011-12-24T14:07:43.935+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='श्वान पंथी'/><title type='text'>श्वान पंथी</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;प्रत्येकाला निवड स्वातंत्र्य आहे हे मला मान्य आहे तसेच ते इतरांनी मान्य करावे अशी माझी रास्त इच्छा आहे. पण निवड केलेला विषय, विचार, मार्ग अथवा एखादी वस्तू इतरांनी मान्य करावी हा आग्रह असणे, मान्य केल्यास मित्र नाहीतर शत्रू किंवा बिनडोक वगैरे लेखणे म्हणजे इतरांच्या निवड स्वातंत्र्यावर अतिक्रमण असेच माझे मत आहे. पण जेव्हा निवड, विचार, मत स्वातंत्र्याचा वापर करून इतरांना त्रास देणे, शिव्या देणे किंवा शत्रू ठरवणे असे घडते तेव्हा ह्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणार्‍यांना ह्या मानवी समाजाचे शत्रू समजणे, ठरवणे आवश्यक झाले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वातंत्र्याचा असाच फायदा घेऊन नवीन पंथ निर्माण झाले, होत आहेत व ह्या पुढे होतील हे निश्चित आहे. श्वान पंथी हा त्यातलाच एक प्रकार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. श्वान पंथीय व श्वान पथक हे दोन वेगळे प्रकार आहेत. श्वानाचा उपयोग करणारे, त्यांचे अनुकरण करणारे, श्वानाला मानवी दर्जा मिळवून देणार्‍यांना मी श्वान पंथी गणले आहे.श्वानाचा उपयोग घराचे, मालमत्तेचे संरक्षण व म्हणून श्वान पथकाचे संरक्षण हा एक पशू पालन पंथ आहे. श्वानाला आवश्यक तेवढेच महत्त्व ह्या पंथात असते. ह्या पंथात प्राण्याचे प्राणी म्हणून हक्क देण्याचे सगळे नियम आहेत व त्याचे काटेकोर पालन होते ह्याचा मला अनुभव आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरा श्वान सोबत पंथ आहे. ह्या पंथीयांचे मानवी समाजातील अतिक्रमण हा एक फार त्रासदायक प्रकार झपाट्याने बोकाळतो आहे हे मी रोज अनुभवतो आहे. श्वान सोबतीचे काही उप पंथ आहेत ते असे, श्वान मित्र, श्वान पालक, श्रिमंतिची मुजोरी, श्वान व्यवसायी वगैरे. पण सगळ्यात वाईट परिणाम श्वान वृत्तीचा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी जे अनुभवले ते असे काहीसे होते.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/nxMWKeiel2OEnofu0WEFeQZAB35B8Sc9amitZDEXRs0?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="150" src="https://lh6.googleusercontent.com/-vJAZKAS6wGg/TvWNVHeoOJI/AAAAAAAACk4/4a9_jkF79uA/s200/02.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/0BM1A3PncVWRkfr7uiu7awZAB35B8Sc9amitZDEXRs0?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="114" src="https://lh6.googleusercontent.com/-d3xX6Q2VqdY/TvWMagxSQlI/AAAAAAAACkQ/VRPrnyk5Vgs/s144/062.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/PPsgl61YzhShXe1MyxgA_QZAB35B8Sc9amitZDEXRs0?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="144" src="https://lh3.googleusercontent.com/-7o3i_x9f_iQ/TvWNVGNdjUI/AAAAAAAACk8/r1e2VA9TQmY/s144/03.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;श्वानाचा उपयोग - ज्यांची घरे भली मोठी व नोकर चाकर अशी होती, तिथे हे श्वान रक्षक म्हणून घराबाहेर होते. त्यांना बागडायला भरपुर हिरवळ होती. घरात त्यांचा वावर फार कमी होता. मालक मालकिणी बरोबर बाहेर थाटात भटकणारे नव्हते. ह्या श्वान मंडळींना त्यांची मर्यादा चांगली दाखवलेली होती. ते ऊठ सुट कोणावर भुंकण्यात वेळ घालवणारे नव्हते. काही श्वान मेंढपाळाचे साथी होते, जनावरांचे नियंत्रण व रक्षण करणारे होते, त्यांचा थाट मला फार आवडतो. उगाच रस्त्याने भुंकत फिरत नव्हते. ही एक वेगळीच जात होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्वान मित्र - दोन प्रकारचे आहेत, एका प्रकारात श्वान मानवाचा तर मानव श्वानाचा मदत करणारा मित्र दिसतो, दोघे आपापल्या मर्यादा ओळखून असणारे, उगीचच एकाचे दुसर्‍यावर वर्चस्व नसते. त्यांच्या मैत्रीचा हेवा करावा अशी ती मैत्री असते. पण दुसरा प्रकार श्वानाने निवडलेला मानवी मित्र असाच असतो. श्वानाचे सगळे चोचले व नखरे पोसणारी मंडळी व त्यांची वर्तुळं ठरावीक अड्ड्यातून मोठ्या दिमाखात आपल्या श्वानाचा कौतुक इतर श्वान सोबत्यांना सांगण्याचा आनंद लुटताना मी बघतो आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्वान पालक - ह्यात दोन पोटजाती आढळल्या - १ - श्वानाला अपत्याचा दर्जा देणारे, कारणे वेगवेगळी होती, अपत्य नसल्याने एक सोबत असावी ह्या हेतूने श्वानाचे पालक झाले होते. त्या श्वानाचे जणू जन्मदाते आहेत असे पालन करत होते. त्या श्वानाची देखभाल हाच त्यांना विरंगुळा होता. २ - तर काही पालक आपल्याच अपत्यावर नियंत्रण मिळवण्यात नाकाम झाल्याने ते नियंत्रण श्वानावर मिळवण्यात यश मानत होते. रोज २४/७ त्या एका किंवा जमल्यास अधिक श्वानांचे नियंत्रण करण्यात पुढील आयुष्याची वाटचाल सांभाळीत आहेत असा काहीसा प्रकार होता.&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रिमंतिची मुजोरी - वाजवी पेक्षा जास्त पैसा हातात आला की बर्‍याच व्यक्ती ह्या पंथात आपले नाव नोंदवतात असे मला समजले. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही श्रिमंतीची मुजोरी करण्याची सवय होते. प्रत्येक जण आपल्या आवडीचा एक श्वान घरात आणतो, संस्काराप्रमाणे त्या श्वानाला सोबती करतो किंवा नोकर असल्या सारखे दर दोन मिनिटाला काही तरी काम सांगतो. थोड्याच दिवसात तो श्वान देखील श्रिमंतीत लोळायला शिकतो. श्रिमंतीचा माज त्याच्याही अंगात भरतो. मालकाने दहा वेळा बोंबलल्यावर तुच्छ नजरेने त्याच्या कडे बघत काम केल्याचे दाखवतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्वान व्यवसायी - हा फार मोठा व्यवसाय आहे. पशू वैद्य, औषध विक्री, खाद्य विक्री, पशू वैद्यकीय प्रशिक्षण, पशू प्रशिक्षक, श्वान सोबत &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रशिक्षक व त्या प्रशिक्षणाचा उपयोग समजवून देणारे सल्लागार, पशू सौंदर्य सल्लागार, सौंदर्य प्रसाधने व सौंदर्य शाळा. अशा प्रत्येक माध्यमातून महिन्याला ४ ते ५ अंकी रकमेची उलाढाल होते असे माझ्या बघण्यात आले आहे. हा सगळा महागडा प्रकार आजच्या जीव घेण्या महागाईत सहज सांभाळणारे रोज नवे हौशी श्वान सोबती रस्त्याने दिमाखात फिरताना मी बघतो आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्वान वृत्ती - मानव समाजाला सगळ्यात घातक असणारा प्रकार मानवातील लाळघोटी वृत्ती जी पाळीव श्वानात जन्मजात असते. काही श्वान त्यांची जीभ बाहेर काढून हवर्‍या डोळ्यांनी मालका समोर लाळ गाळत मालकाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करताना मी नेहमीच बघतो तोच प्रकार श्वान वृत्ती असणार्‍या मानवांचा मी फार जवळून अनुभवला आहे. अशा श्वान वृत्तीच्या मनुष्यबळावर अधिकार गाजवणारे अधिकारी व नेते मंडळींनी भारतात गोंधळ घालण्याचा उच्चांक गाठलेला जाणवतो आहे. ही लाळघोटी वृत्ती परदेशात पण बघायला मिळाली, तिथे देखील श्वान वृत्तीच्या मनुष्यबळावर अधिकार गाजवणारे अधिकारी अनुभवले आहेत फक्त प्रमाण बरेच कमी होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे श्वान सोबतींशी झालेले संवाद काहीसे असे होते. सोसायटीत एक वयाने मोठ्या झालेल्या पुरुषाने एका अती उत्साही श्वानाला मोकळे सोडले होते, त्या श्वानाने बगीच्यात खेळणार्‍या दोन लहान मुलांच्या हाताला चावले होते. त्यावर भांडण चालू होते, श्वान मालक निर्लज्ज पणे सांगत होता "आमचा टॉमी फार खेळकर आहे, त्याला आम्ही नेहमी इंजेक्शन देऊन निरोगी ठेवतो, तुम्ही घाबरू नका, थोडा वेळ दुखेल मग मुलं शांत होतील !" मुलांच्या आयांनी भरपूर ठेवणीतल्या शिव्यांचा उपयोग केला होता. ती दोन लहान मुळे केकाटत घरात गेली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या प्रसंगानंतर दोन दिवसाने एका पोनिटेल धारक मुलीने तिचा अती उत्साही श्चान रस्त्याने मोकळा सोडला होता. तो श्वान माझ्या मागून पाया जवळ आला, मी जोरात पाय आपटल्यावर घाबरून तो त्या मुलीकडे पळाला. त्या मुलीने पंजाबी मिश्रीत इंग्रजी माझ्यावर टाकले "अंकल हा फार प्रेमळ आहे, कोणाला चावत नाही, मी त्याला माझ्या अंगावर सारखा खेळवत असते, वगैरे....." मला त्या मुलीचा राग आला होता तरीही राग आवरत म्हटले "माफ करा, ही माझी विनंती आहे, तुमच्या श्वानाला कायद्याने पट्टा बांधणे आवश्यक आहे. कोणत्याही प्राण्याचा फार भरवसा नसतो तेव्हा भांडण टाळण्या करता पट्टा बांधणे जास्त चांगले !" ती पोननीटेलवालीने तिचा पट्टा न वापरण्याचा मुद्दा कायम ठेवत सांगितले "मी त्याला पट्टा बांधणार नाही, तुम्हाला समजत नाही का ?" मी चिडलोच होतो "मी सूचना देण्याचे काम केले आहे, पुन्हा हे कुत्रं अंगावर आले तर काय करीन ते तेव्हाच कळेल !" ती पोनिटेल बया "अनएजुकेटेड, बत्तमीज बुढा म्हणत त्या श्वान सोबत्याला तीच्या कडेवर उचलून घेऊन गेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझी शतपावली अजून सुरू असताना ती पोनिटेल तीच्या नवर्‍याला घेऊन आली "ये आदमी मेरेसे बत्तमीजी करता है" तिचा नवरा - " साहेब तुम्ही तर शिकलेले दिसता, आमचा कुत्रा अगदी शांत आहे, वगैरे...." मी राग आवरत त्याला बोललो - "शिक्षण घेऊन हेच वागणे असेल तर त्या देवाला माझा धन्यवाद मी शिकलेलो नाही, एक अडाणी परवडला, प्रत्येकाला आपला मुलगा सोनुला असतो, तुम्हाला तो मुलगा असेल, मला तो एक कुत्राच आहे. मी तुम्हाला विनंती व सूचना केलेली आहे, ह्या नंतर मात्र जे घडले त्या करता तयारी ठेवा !" दोघे वाकडी तोंडे करीत निघून गेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मागच्याच महिन्यातील प्रसंग, पुन्हा एक पोनिटेल श्वान सोबतीण रस्त्यावर उतरली, त्या श्वानाच्या गळ्यात असलेला पट्टा काढून तिने त्याला बागडायला मोकळा सोडला, त्याचे पायावर करणे चालू होते, मी माझ्याचं बायकोबरोबर शतपावली करत होतो, तो अती उत्साही श्वान माझ्या अंगावर धावून आला, मी त्याला मारण्याच्या तयारीत असताना पोनीटेलवाली म्हणते " तो फार खेळकर आहे चावणार नाही". मी तरीही तिला सांगितले "माझा माणसावर विश्वास नाही श्वानावर तर मुळीच नाही, कृपया पट्टा बांधा !" पण पोनिटेल उडवत पुन्हा त्या श्वानाचे कौतुक सुरू झाले, मी पण तिच्याच सारखे हसत तिला म्हटले " माझ्या बायकोला विचार मी पण अगदी प्रेमळ आहे, मला पण तुला मिठीत घ्यावेसे वाटते, तुला व तुझ्या नवर्‍याला आवडेल का ? तिने एकदम तीच्याच तोंडावर हात ठेवला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कालच माझा शेजारी सुट्टी घेऊन गावाला गेला तो पण एक श्वान सोबती आहे. त्याने त्याच्या श्वानाला १० दिवसा करता एका हॉस्टेल मध्ये दिवसाला २०० रुपये मोबदल्यात ठेवले आहे. व्वा क्या बात है श्वानाचे हॉस्टेल !!!!! जय श्वान पंथी !!!! &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-32739735807250069?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/32739735807250069/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=32739735807250069&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/32739735807250069'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/32739735807250069'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='श्वान पंथी'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh6.googleusercontent.com/-vJAZKAS6wGg/TvWNVHeoOJI/AAAAAAAACk4/4a9_jkF79uA/s72-c/02.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-2554811455321063099</id><published>2011-11-04T11:47:00.000+05:30</published><updated>2011-11-04T11:47:33.755+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नाण्याची चौथी बाजू'/><title type='text'>नाण्याची चौथी बाजू</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;बरीच वर्षे मी नाण्याच्या दोन बाजू बघण्यात घालवल्या. इतरांच्या दबावाखाली तसे मान्य करत आलो. पण सतत मिळणा‍र्‍या अनुभवांच्या विश्लेषणातून मला नाण्याच्या इतर बाजू समजू लागल्या. तीन माकडांना पुढे करून ह्या जनतेला माकड बनवण्याचे माहात्म्य शिकवण्यात आले. वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट बघू नका ह्या मागचा स्वार्थ कळायला फारसे अवघड झाले नाही. अहो एखादी गोष्ट वाईट नसून चांगलीच आहे असे सांगण्याचे प्रयत्न सगळ्या माध्यमातून जर राबवले जात आहेत तर मी वाईट ऐकू नये हे मला पटवून देण्याचा अट्टाहास का आहे, कोण करतंय, कशा करता? हेच प्रश्न बोलण्याच्या बघण्याच्या बाबतीत मला त्रास देत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो वाचक हो, नाण्याच्या छापा व काटा ह्या दोन बाजू बाळ कडूतून मी पचवल्या. पण नाण्याचा आकार व त्यावर चौफेर होणार्‍या दबावाची तिसरी बाजू उमजायला आणि मग पचवायला जरा वेळ लागला. मग चौथ्या महत्त्वाच्या बाजूचा उलगडा झाला व सगळ्या गोष्टी, घटना, प्रसंगातून ही चौथी बाजू समजून घेण्याचा छंद नव्हे महत्त्व भेडसावू लागले. हि चौथी बाजू म्हणजे नाण्याचा उपभोगता कोण, हे नाणे वापरणारे हात कुणाचे, ह्या नाण्याचा वापर कोणत्या उद्देशाने होतो आहे, वगैरे? एका गहन विषयाचा अभ्यास आवश्यक ठरला आहे. हा मुद्दा तुमच्या समोर ठेवावा असे मना पासून वाटले म्हणून हा खटाटोप, कदाचित उचापात्या ठरू शकतात. लष्कराच्या भाकर्‍या....... वगैरे.......&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, एक प्रसंग बातमी पत्रात पहिल्या पानावर झळकला व माझे विचार नाण्याच्या चौथ्या बाजूत फिरू लागले. "एकाच रात्रीत सुरक्षा साधनांनी मढवलेल्या इमारतीत सात घरफोडीचे प्रकार !!" अशा कैक बातम्या आपण रोज चघळतो आहोत. पण मी त्याच इमारतीचा रहिवासी असल्याने हि बातमी विश्वासहार्य आहे असे सांगण्याचा अधिकार मला असावा अशी माझी प्रांजळ अपेक्षा आहे, मराठी त्यात ब्राम्हण एवढेच म्हणू शकतो हि सत्य परिस्थिती आहे.&lt;br /&gt;&amp;nbsp; &lt;br /&gt;ह्या घरफोडीच्या प्रसंगातील घटना नाण्याच्या तिसर्‍या व चौथ्या बाजूंशी संबंधित आहेत त्या कोणत्या हे तुमचे तुम्ही ठरवा. कारण कोणती घटना कोणत्या बाजूशी जास्त संबंधित आहे हे ठरवण्यात, वाद घालण्यात निपुण वाचक खोर्‍याने आहेत त्याचा अनुभव मला परका नाही. आधी सहा घरफोडी झाल्याचे समजले, सातवी घरफोडी झाल्याचे चार दिवसा नंतर उघडकीला आले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकूण पाच विभाग आहेत अ, ब, क, ड आणि ई प्रत्येक विभागाच्या तीन अशा १५ इमारती इथे आहेत. ह्या घटकेला अ ब क ड इमारतीत एकूण फ्लॅट ५४४ संख्या आहे तर ई विभागात एकूण १३२ फ्लॅट संख्या आहे. क विभागातील एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे कामगारांची ये जा २४/७ चालू असते. त्यात काही कामगार ह्या इमारतीत रात्रीच्या वास्तव्याला असतात. ई विभाग नुकताच राहण्यास योग्य ठरला असून रहिवासी येणे जाणे सुरू झाले आहे. पण ह्या विभागाची व बांधकाम सुरू असणार्‍या इमारतीची सुरक्षा व्यवस्था व संस्था इतर ११ इमारती पेक्षा वेगळी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अ, ब, क, ड विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेत गेल्या काही महिन्यात १६ सीसीटिव्ही कॅमेरा व त्यांची नियंत्रण व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. ह्या व्यवस्थेतील गोंधळ सहज समजू शकेल इतका साधा आहे.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-jpJy3WDSVco/TrMqpxuY2YI/AAAAAAAACYs/lvPKYvSj9jo/s1600/02.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="178" src="http://1.bp.blogspot.com/-jpJy3WDSVco/TrMqpxuY2YI/AAAAAAAACYs/lvPKYvSj9jo/s400/02.JPG" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;प्रत्येक इमारतीच्या प्रवेश दारातच चित्र 01 इंग्रजी भाषेतून "तुम्ही सुरक्षा कॅमेरा कक्षात आहात" अशा अर्थाचा फलक लावलेला आहे, तो कोणा करता, उद्देश काय, का मोफत मिळाले म्हणून लावले आहे? हो हे ही खरे आहे, संचालकांनी का म्हणून असल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी? उत्तरांची अपेक्षा करू नका!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-G_wQ2K5y2NM/TrMqpxkzmUI/AAAAAAAACYw/gEZvwwbSjoM/s1600/03.JPG"&gt;&lt;img border="0" height="144" src="http://1.bp.blogspot.com/-G_wQ2K5y2NM/TrMqpxkzmUI/AAAAAAAACYw/gEZvwwbSjoM/s200/03.JPG" width="200" /&gt;&lt;/a&gt;  &lt;a href="http://3.bp.blogspot.com/-eAxeBcaHu8A/TrMqqrWlSRI/AAAAAAAACY0/z3j2vT3sdas/s1600/04.JPG"&gt;&lt;img border="0" height="191" src="http://3.bp.blogspot.com/-eAxeBcaHu8A/TrMqqrWlSRI/AAAAAAAACY0/z3j2vT3sdas/s200/04.JPG" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-5bcC2LkSWD4/TrMqvGX-J4I/AAAAAAAACZ4/YymFflp357A/s1600/11.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="241" src="http://1.bp.blogspot.com/-5bcC2LkSWD4/TrMqvGX-J4I/AAAAAAAACZ4/YymFflp357A/s320/11.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;कॅमेऱ्याचे स्थान हा सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून त्याला जोडणार्‍या तारा, त्याचा वीज पुरवठा हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. 03, 04, 11 चित्रात दिसणारा कॅमेरा मी राहतो त्या इमारतीचा आहे. त्याला जोडणार्‍या तारा कशा आहेत ते इथे दिसते आहे. कॅमेरा बसवणार्‍या व्यक्तीला कोणते ज्ञान आहे हे सहज समजू शकते व संचालकांना हे ज्ञान असावे ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. चित्रात हे स्पष्ट आहे की ह्या कॅमेऱ्याने कायदेशीर हक्काने वावरणार्‍या व्यक्तींचे चित्रीकरण होते आहे. त्यांचे येणे जाणे मुख्य प्रवेश द्वारानेच व्हावे म्हणून जाळ्यांचा दुरुपयोग फार चांगल्या प्रकारे झाला आहे. ज्या बेकायदेशीर व्यक्तींच्या हालचालींची माहिती आवश्यक आहे त्या मार्गांचा शोध व नियंत्रण महत्त्वाचे आहे, पण हे महत्त्व संचालकांना का नाही?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-Fr1K84qklFs/TrMqtKswctI/AAAAAAAACZQ/O80sQA_jIj8/s1600/07.JPG"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://1.bp.blogspot.com/-Fr1K84qklFs/TrMqtKswctI/AAAAAAAACZQ/O80sQA_jIj8/s200/07.JPG" width="178" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="http://3.bp.blogspot.com/-1bNy88nZT0Q/TrMqtvlI7AI/AAAAAAAACZY/6t_aAXMSpZA/s1600/08.JPG"&gt;&lt;img border="0" height="190" src="http://3.bp.blogspot.com/-1bNy88nZT0Q/TrMqtvlI7AI/AAAAAAAACZY/6t_aAXMSpZA/s200/08.JPG" width="200" /&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-0TkM-vrC5lI/TrMqtztmFzI/AAAAAAAACZg/kaXMt_LQAxM/s1600/09.JPG"&gt;&lt;img border="0" height="136" src="http://1.bp.blogspot.com/-0TkM-vrC5lI/TrMqtztmFzI/AAAAAAAACZg/kaXMt_LQAxM/s200/09.JPG" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;चित्र 07, 08, 09 सांड पाण्याचे डक्ट अ नियंत्रित व कॅमेऱ्यात न दिसणारे आहेत. प्रत्येक विभागातील कोणत्याही इमारतीत ह्यातून जा ये सहज शक्य आहे. ह्या मार्गांना कोठेही जाळी व कुलूप बसवण्याची कल्पकता संचालकांनी दाखवलेली नाही हे लक्षात घ्या!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-cawcP200He8/TrMquYBBscI/AAAAAAAACZk/E0Y0D6jxmfY/s1600/10.JPG"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://1.bp.blogspot.com/-cawcP200He8/TrMquYBBscI/AAAAAAAACZk/E0Y0D6jxmfY/s200/10.JPG" width="128" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="http://1.bp.blogspot.com/-Skbj6e0kWCk/TrMqvt_NFdI/AAAAAAAACZw/or_rqYE_LsI/s1600/12.JPG"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://1.bp.blogspot.com/-Skbj6e0kWCk/TrMqvt_NFdI/AAAAAAAACZw/or_rqYE_LsI/s200/12.JPG" width="141" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-YRQFDladAow/TrMqwUnoaSI/AAAAAAAACZ8/seryGxqENeM/s1600/13.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="282" src="http://4.bp.blogspot.com/-YRQFDladAow/TrMqwUnoaSI/AAAAAAAACZ8/seryGxqENeM/s320/13.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;चित्र 10,12,13 ही अग्नीशामक यंत्रणेची व्यवस्था अ नियंत्रित व कॅमेऱ्यात न दिसणारी आहे. ह्या मार्गांना सुद्धा कोठेही जाळी व कुलूप बसवण्याची कल्पकता संचालकांनी दाखवलेली नाही हे पण लक्षात घ्या!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-1WcMKneZ63w/TrMqxSgfI-I/AAAAAAAACaE/9xDu3dIrwlE/s1600/14.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://3.bp.blogspot.com/-1WcMKneZ63w/TrMqxSgfI-I/AAAAAAAACaE/9xDu3dIrwlE/s200/14.JPG" width="186" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;चित्र 14 चा प्रकार फार गंभीर व चुकीचा आहे. बाणाने दिसणारे भाग जोडलेले असणे आवश्यक आहे, मग का नाही? वर्तुळात दाखवलेल्या जागेत खास तोटी असणे आवश्यक आहे मग का नाही? अहो डी२ ह्या इमारतीत तर चित्रात दिसणारा काळा रबरी पाइप कुठेही बसवलेला नाही, मग ह्या इमारतीची अग्नी शामक दलाने मंजुरी कशी दिली असेल हे तुम्हीच समजून घ्यावे!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-VoVwIv7sr-E/TrMqsBQ9MyI/AAAAAAAACZE/Xpab62m3vBI/s1600/05.JPG"&gt;&lt;img border="0" height="145" src="http://3.bp.blogspot.com/-VoVwIv7sr-E/TrMqsBQ9MyI/AAAAAAAACZE/Xpab62m3vBI/s200/05.JPG" width="200" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="http://1.bp.blogspot.com/-N0EhEJalcfk/TrMqrsgloPI/AAAAAAAACZA/d5_0zsp9Pq4/s1600/06.JPG"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://1.bp.blogspot.com/-N0EhEJalcfk/TrMqrsgloPI/AAAAAAAACZA/d5_0zsp9Pq4/s200/06.JPG" width="157" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;चित्र 05, 06 प्रत्येक फ्लॅटला वीज पुरवठा, टेलिफोन, इंटरनेट व्यवस्थेला कडी कुलूप नाही, ते अ नियंत्रित व कॅमेऱ्यात न दिसणारे आहेत. वाचक हो, म्हणून मी मढवलेली सुरक्षा व्यवस्था असा द्वयअर्थी शब्द प्रयोग केलेला आहे. त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट आहे की "एवढ्या मोठ्या इमारतींच्या जाळ्यात फक्त सात घरफोडीचे प्रकार ही फार चिंता करणारी घटना नाही" असे कोणी अजून तरी पचकलेले नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या कॅमेरांचा खरा उद्देश हालचालींचे चित्रण व चित्र फित बनवण्या करता असताना फक्त चित्रण व्यवस्था सुरु होती परंतु ती चित्रफीत व्यवस्था घरफोडीच्या एक दिवसा पुर्वीच बंद झाली होती ह्याची नोंद कुठेच नव्हती, हे का घडले, कसे व कोणाला असे करणे शक्य झाले, सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत. तीन माकडांचा जयजयकार असो!! &lt;br /&gt;&lt;br /&gt;नुकतेच एका सुरक्षा कर्मचार्‍याने सांगितले की वर्तमान सुरक्षा दल इथले काम ह्या महिना अखेरीस सोडणार आहे, मी नाण्याच्या चौथ्या बाजूतून ही बातमी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. नवीन सुरक्षा दल इथे यावा ही योजना ह्या घरफोडीत होती का? तुमचे काय मत आहे????? मी अशा घटनांना कॅरमच्या खेळातील रिबौंड शॉट म्हणतो. छे छे अहो हे इथेच थांबणार नाही, पुणेकरांच्या घरफोडीला सामोरे जाण्याच्या धाडसाची कौतुक सभा, नाश्ता त्यावर काही मतप्रदर्शन अजून होणे बाकी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरा प्रकार - घरात नोकर पुरवणारी दोन तीन सूत्रधार मंडळी आहेत, कोणता फ्लॅट किती दिवस बंद असणार ह्याची कल्पना, बातमी ह्या सूत्रधारांना मिळते, बातमी आहे म्हणजे ती विकाऊ होते, किंमत ठरते व योजना आखणे सोपे होते. मला मस्कत ओमानचा एक प्रसंगा आठवला. चोर घरफोडी करून दागिने पळवतो, ते विकताना खोटे असल्याचे लक्षात आल्यावर काही दिवसाने परत त्या घरात जातो व बाईला खोटे दागिने ठेवल्या बद्दल चाकूने वार करून निघून जातो. जय हो सुरक्षा व्यवस्था!!! ह्याचा अर्थ बातमी विकली गेली, विकत घेतली पण पैसे कमावता आले नाही म्हणून चाकूने हल्ला झाला, पण तिथे पोलिसांना त्या हल्लेखोराला पकडण्यात यश आले होते ह्याचे समाधान त्या महिलेला मिळाले. महिनाभर त्या महिलेने घाबरून स्वत: ला कोंडून घेतले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर्तमान घरफोडीतून हा घाबरण्याचा दहशतीचा प्रकार बर्‍याच महिलांनी बोलून दाखवला आहे. अहो कृपया घडणार्‍या प्रत्येक घटनेचे प्रसंगाचे चिंतन नाण्याच्या तिसर्‍या चौथ्या बाजू लक्षात घेऊन व्हावे, ही मन:पूर्वक सदिच्छा!!!!!&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-2554811455321063099?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/2554811455321063099/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=2554811455321063099&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/2554811455321063099'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/2554811455321063099'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='नाण्याची चौथी बाजू'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-jpJy3WDSVco/TrMqpxuY2YI/AAAAAAAACYs/lvPKYvSj9jo/s72-c/02.JPG' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-8027365616896366191</id><published>2011-09-10T11:02:00.001+05:30</published><updated>2011-09-10T11:02:49.346+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रगती एक कोडे'/><title type='text'>प्रगती एक कोडे</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;माझ्या लहानपणी मी प्रगती एका मुलीचे नाव ऐकले होते. मुलीचे नाव प्रगती कोणत्या कारणा करता असते हे अजूनही मला समजून घेण्यास आवडेल. पण मग प्रगती पुस्तक आणी त्या बरोबरीने मिळालेला खरपूस मार ह्याची&amp;nbsp; ओळख झाली. त्यानंतर मार चुकवण्यात मी प्रगती केली असे माझ्या आईने मत व्यक्त केले पण ते फक्त एकदाच! आई मात्र तिची प्रगतीची व्याख्या न सांगता सोडून गेली. इतरांनी प्रगतीचा गोंधळ माजवण्यात भरपूर प्रगती केलेली मी आजही अनुभवतो आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फार पूर्वी पालक आपल्या पाल्याला सात वर्षा पर्यंत घरगुती संस्कार करून पाल्याची प्रगती करण्यात सक्षम होते ते मी अनुभवले होते. तसेच आधुनिक शिक्षणाने भारलेल्या पालकांनी जनावरांचे उदाहरण समोर ठेवत आपल्या पाल्याला चालता, फिरता, बोलता होताच शाळा रुपी कारखान्यात स्व खर्चाने कोंबण्यात फार अनमोल का कवडीमोलाची प्रगती केली आहे हे पण मी आज अनुभवतो आहे. सोनुल्याचे / सोनुलीचे बेशिस्त, बेताल वागण्याचे चार चौघात कौतुक करण्यात आई म्हणवून घेणार्‍या बाईने प्रगती केली आहे. सोनुल्यावर / सोनुलीवर संस्कार करणे हे कुठल्याशा मानसशास्त्रप्रमाणे मागासलेले आहे असे मान्य करण्यात बर्‍याच महिलांनी प्रगती केलेली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सातवी पास झालेल्या बर्‍याच पालकांनी विविध व्यवसायात फार चांगली प्रगती केली होती व आहे. पण आज सातवी पास होणारे काही महाभाग प्रश्न पत्रिकांच्या धंद्यात प्रगती करीत आहेत. माध्यमिक शिक्षणात तर बेस्ट ऑफ फाइव्ह चा घोळ घालण्यात शिक्षण तज्ञांनी प्रगती केली आहे. महाविद्यालयीन शिक्षणात तर कल्पना करता येईल तितके विषय आणि त्यांचे घोळ वाढवण्याची फार मोठी प्रगती होते आहे. शिक्षण, त्याचा रोजच्या जीवनाशी संबंध नसणे आणि ज्ञानातील अंतर वाढवण्यात फार चांगली प्रगती झाली आहे व रोज प्रयत्न होत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;महिलांनी समहक्क समजण्यात चांगली प्रगती केली आहे. समहक्क वापरण्यात मात्र बर्‍याच अंशी गैरसमजूत करून त्याचा फायदा घेण्यात बरीच जास्त प्रगती केलेली आहे. विविध कार्यालयातून महिला असण्याचे फायदे उकळण्यात त्या महिला / मुली प्रगती करीत आहेत. मोठ्या प्रमाणात मुले मुलींची लग्ने मोडण्यात कल्पकता दाखवण्याची प्रगती करीत आहेत. कोणी होणार्‍या सासरला एस.एम.एस. करून मुलीच्या चारित्र्याचा प्रश्न उभा करून लग्न मोडण्यात समाधानी आहेत, तर नवरा होण्या आधी किंवा नंतर अडवून मोठी रक्कम, मोठी वस्तू बळकावण्यात मग्न आहेत. बर्‍याच मुली सासरच्या ज्येष्ठांना फोटो फ्रेम, फर्निचर व कचर्‍याच्या टोपल्या संबोधण्यात प्रगती करीत आहेत. बर्‍याच सुना मूल जन्माला न घालता आपल्याच सासु्सासर्‍याला मुलगा / सून असल्या सारखे वागवण्यात झपाट्याने प्रगती करीत आहेत. तसेच काही सासु, सासरे, मुलगा, नणंदा घरात आलेल्या सुनेची विल्हेवाट लावण्याचे नवीन घाट घालण्याची प्रगती करीत आहेत. मग काही मुलींच्या माहेरच्यांनी सासरच्यांना लुटण्यात किंवा कारावासात पाठवणारे नवीन मार्ग शोधण्यात प्रगती केली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या समाजातील एकेक घटक अशी प्रगती करीत असेल तर समाज पण प्रगती करणार हे ओघानेच आले. समाज एकसंध होण्या ऐवजी विखुरण्यात प्रगती करीत आहे. ज्यांचे पूर्वज ह्या समाजात ह्या भूमीवर पोसले होते ते आज स्वार्थ साधण्या करता किंवा तलवारीच्या धारेवर जात धर्म बदलून ह्या समाजाची व त्या संस्कारांची चिरफाड करण्यात प्रगती करीत आहे. मागासलेपण ही शिवी आहे, शाप आहे हे न समजणार्‍या घटकांच्या मागासलेपणाला मान्यता व पुरस्कार देण्यात झपाट्याने प्रगती झाली आहे. आज समाजात मागासलेपणाचे शिक्षण देऊन / घेऊन शिक्षिताला मागासलेपणाचा अभिमान असण्याची प्रगती झाली आहे. "अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे" काय किंवा "वासरात लंगडी गाय शहाणी" ह्या म्हणी किती योग्य आहेत हे सिद्ध करण्यात अफाट प्रगती झाली आहे. सखोल अभ्यास करणे म्हणजे किंवा अभ्यासक असणे हे खोल खड्ड्यात झोकून देणे असे सिद्ध करण्यात छान प्रगती झाली आहे. नसलेल्या सौंदर्यावर किंवा बुद्धीवर स्वस्त दराचे मुलामे फासण्यात प्रगतीचा उच्चांक गाठण्याचे प्रयत्न सुरू आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण खरं सांगू हे असले मागासलेले, पुरोगामी माझे विचार मी लिहिण्यात प्रगती केली आहे ह्याची मला जाण आहे, नव्हे अभिमान आहे, कारण मी जरा हटके आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिक्षण घेण्याचा मुख्य उद्देश हा मोक्याच्या जागा बळकावण्यातच आहे त्यात प्रगती झालेली आहे. त्या मोक्याच्या जागा मिळवून टेबला खालची संपत्ती वाढवण्यार्‍या विवीध मार्गांची प्रगती झाली आहे. पोलिस यंत्रणा ह्यात तन मन धनाने कार्यरत असण्यात प्रगती करीत आहेत. ज्यांना स्वतः:च्या अब्रूची काळजी आहे अशांना बकरे बनवून खोटे आरोप पत्र, करावास घडवण्यात व त्यातून संपत्ती गोळा करण्यात पोलिस व कायदे पंडित प्रगती करीत आहेत. बारबालांचा धंदा बंद करण्याचे नाटक करून नट नट्यांचे सगळ्यात कमी कपड्यातील अंगविक्षेप बघण्यात व प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्यात प्रगती होते आहे. ज्या नेत्यांनी असले कायदे तयार केले तेच नेते अशा कमी कपड्याच्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी देतात ही पण एक प्रगती आहे, बेशरम होणे ही एक प्रगतीच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंपरा जोपासण्यात आम्ही मागे नाही, अत्याधुनिक चार चाकीतून प्रवास करताना बैल गाडी परंपरेचा विसर पडू नये म्हणून रस्ते बांधणीत खास प्रगती झाली आहे, म्हणूनच "लालडब्याची" आधुनिक बैलगाडी करण्यात आम्ही प्रगती केली आहे. रेव्लेच्या गाडीला प्रगती नाव दिले खरे पण अपघात वाढवण्यात, मृतांची संख्या व मालमत्तेचे नुकसान वाढवण्यात प्रगती होते आहे. भोंगळ कारभाराचे प्रतीक म्हणून हवेत मिरवणार्‍या महाराजाला आम्ही भिकारी बनवण्यात प्रगती केली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गैर सरकारी संस्थांनी (एन.जी.ओ.) वैचारिक गोंधळ माजवण्यात प्रगती केली आहे. ह्या महानुभावांनी देशात घडणार्‍या जनतेच्या हिताच्या प्रत्येक योजनेत गतिरोधक तयार करण्यात प्रगती केली आहे. काही महानुभावांनी तर मानवी हक्क (एका संप्रदायाचे?) ह्या नावाचा गैरवापर करत खुन्याचा सत्कार करण्याची प्रगती केली आहे. सत्याग्रहाला असत्त्याग्रह ठरवण्यात व सोयीस्कर उलट अर्थ लावण्यात प्रगती झाली आहे. घरभेदी बनवण्यात व त्याचे नवीनं मार्ग वापरण्यात काही महानुभावांनी प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. घरभेद्यांना व समाजात फूट पाडणार्‍यांना मान्यता, पुरस्कार देण्यात सरकारने खूपच प्रगती केली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाचक हो "इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया"!!! &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-8027365616896366191?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/8027365616896366191/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=8027365616896366191&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/8027365616896366191'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/8027365616896366191'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/09/blog-post.html' title='प्रगती एक कोडे'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-4874922944304543421</id><published>2011-08-23T10:00:00.000+05:30</published><updated>2011-08-23T11:24:00.845+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ७७'/><title type='text'>नशीब भाग - ७७</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;कॉम्प्युटर ग्राफिक्स हा विषय निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे हस्तकलेचे यांत्रिकी करण. संगणकाच्या साह्याने हे फार सुलभ झाले आहे. डोक्यात आलेले विचार जसे शब्दरूपातून मांडता येतात तसेच ते विचार रेखाकृती आकार व रंगाच्या माध्यमातून जास्त प्रभावी ठरतात, हे साधण्याकरता संगणक, आकार, रंग वगैरे गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोणतीही कला शिकण्याकरता लागणारा उत्साह व आवड हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे, नेमके ह्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ह्या शाळेत दुर्लक्ष झाले होते. आवड आहे उत्साह आहे मग जाणवते की काम शिकणे व काम करणे ह्यात प्रगती करण्या करता एक शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरते. ह्या शाळेत मुळातच शिक्षण एक व्यवसाय हाच उद्देश असल्याने शिस्त नावाचा उच्चार करणे म्हणजे चूक असेच मला जाणवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॉम्प्युटर ग्राफिक्स ह्या विषयाची सुरुवात ग्राफिक्स करता आवश्यक असणारा संगणक व संबंधीत उपकरणे समजून घेणे, असे अभ्यासक्रमात होते, त्या करता प्रगती पुस्तकात नोंद करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात ही माहिती शाळेला नव्हती व ह्याची आवश्यकता नाही असे त्या आय.टी वाल्या बाईने पसरवले होते. कारण मी एक फोटोग्राफर होतो व कॉम्प्युटर ग्राफिक्स विषय मला समजलेलला नाही असा गैरसमज पसरवण्यात ती यशस्वी झाली होती.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;शब्द आणि आकडे मोड (डाटा एंट्री) करता असणारा संगणक व ग्राफिक्स करता आवश्यक असणारा संगणक हा पाचपटीने जास्त क्षमतेचा असणे आवश्यक असताना शाळेने ते सामान्य संगणकच वापरले होते. संगणकाला विजेचा पुरवठा कायम देण्या करता वापरलेल्या यू.पी.एस. ची बॅटरी एका वर्षात बदलावी लागते ती बॅटरी तीन वर्षे झाली तरी बदल आवश्यक नाही असे एकाच मताने ठरले होते. वीज पुरवठा केव्हाही बंद होत असे व वीज जनित्र सुरू करण्यात लागणार वेळ तसेच खराब झालेल्या बॅटरी, ह्याचा परिणाम सगळे संगणक बंद होत असत. हे संगणक बंद होऊ नये ह्याचे गांभीर्य कोणालाच नव्हते. लॅन / इंट्रानेट करता वापरण्यात येणार्‍या रौटरला १२ व्होल्ट वीज प्रवाह आवश्यक असताना ९ व्होल्टचा प्रवाह तीन वर्ष पुरवला जात होता. त्यामुळे ५६ संगणकातील संपर्क अत्यंत संथ गतीने होता. सगळ्या शाळांमधून असेच असते असे सगळ्यांना मंजूर होते. कीबोर्ड व माऊस जुळणी सदोष असल्याने योग्य काम करणे अशक्य होते. मुळात कॉम्प्युटर ग्राफिक्स ह्या प्रकारात डिजीटल टॅबलेट किंवा अंकित पाटीचा उपयोग करणे शिकणे आवश्यक होते पण त्याची आवश्यकता नाही असे ठरवणारे नग ह्या शाळेत अधिकार पदावर विराजमान होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-NL98ol_moh8/TlMqz4Ol_zI/AAAAAAAACTY/uEZWxjBxeA4/s1600/77.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="97" src="http://3.bp.blogspot.com/-NL98ol_moh8/TlMqz4Ol_zI/AAAAAAAACTY/uEZWxjBxeA4/s400/77.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;संगणकांना आवश्यक असणारे विंडोज एक्स.पी; फोटोशॉप, कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर बीना परवान्याचे होते. त्यामुळे त्याचे अपडेट शक्य नव्हते, परिणाम प्रत्येक संगणक कोणत्या तरी कारणाने केव्हाही निकामी होत असे. ह्या सगळ्याचा परिणाम विषय शिकवण्या वर व शिकून घेण्यावर होत असे. १० वीच्या पूर्ण वर्गाने इतका धुडगूस घातला की त्या वर्षी ते परीक्षा देण्याच्या लायकीचे नव्हते. परीक्षेकरता लागणारे कोणतेही काम त्यांनी केले नव्हते. त्याचा परिणाम शाळेला भोगावा लागला. मग पुढल्या वर्षाकरता मला माझ्या मताप्रमाणे शिकवण्याची परवानगी मिळाली व त्याचा परिणाम दिसू लागला. पालकांना कोणत्याही कारणा करता तक्रार करण्यास जागा ठेवली नाही. प्रत्येक पालकाला एक सी.डी. दिली त्यात अभ्यास क्रम काय होता? कोणत्या महिन्यात काय पूर्ण झाले पाहिजे? दोन वर्ष आधीचे प्रश्न काय होते? त्याला गूण कसे मिळाले होते व गूण मिळण्याची पद्धत कशी वापरली होती? परिणाम परीक्षा देणारे सगळे पास झाले होते.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पण हे सगळे सहज घडले नव्हते. नव्याने आणलेल्या संगणक नियंत्रक पदवीधराने त्याचे काम माझ्या वर ढकलण्याचे सगळे प्रयत्न केले, त्याला त्या माहिती तंत्रज्ञान वाल्या बयेने त्रास देण्यात मदत केली होती. मला विषय नीट शिकवता यावा म्हणून मी व्हिडिओ प्रोजेक्टरचा वापर सुरू केल्या वर प्रत्येक शिक्षकाने त्याचे अनुकरण सुरू केले. मग मी व्ही.एन.सी व्ह्युअर नावाचा कार्यक्रम वापरण्यास सुरू केले. त्याच्या साह्याने माझ्या संगणकातून मी प्रत्येक संगणकावर मला काय शिकवायचे होते ते दाखवत होतो व प्रत्येक संगणकावर काय घडत होते ते बघत होतो. त्याला बंद पाडण्याचे सगळे प्रकार त्या संगणक नियंत्रकाने वापरले होते. परिणाम असा झाला की मी सरळ परीक्षेच्या&amp;nbsp; एक महिना आधी राजीनामा दिला. व सरळ मुख्याध्यापकाला सांगितले मला त्रास कसा झाला ह्याचा अनुभव तुम्ही घ्या. पालकांना परीक्षेची सगळी आवश्यक माहिती आधीच दिल्याने त्यांना त्रास झाला नव्हता.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;एकदा शाळेच्या मुख्य अधिकार्‍याने एक अहवाल मला नीटनेटका करण्या करता दिला व त्याचे पी.डी.एफ. करून मागितले होते. साहजिकच त्याचे वाचन करणे गरजेचे होते. नवीन शाळा सुरू करण्या करता काय आवश्यक आहे व शाळा सुरू करण्यात भांडवल किती लागेल व त्यातून दर वर्षी कसा फायदा मिळेल असा तो अहवाल होता. प्रथम वर्षाला पन्नास विद्यार्थी संख्या असताना पाच कोटी चे कर्ज सहन करावे लागेल, पण वर्ष दोनला पाच कोटीचा फायदा होईल तर पाचव्या वर्षी विद्यार्थी संख्या ५०० झाल्या वर एकूण खर्च कमी होऊन फायदा ४० कोटीच्या आसपास असेल असा तो अहवाल होता. त्या अहवालामुळे शिक्षण हा किती मोठा धंदा आहे व तो धंदा चालवणारे कसे आहेत हे मी समजू शकलो, नशीब माझे!! मग कळले हे मला समजून उपयोग काय, पालक पुन्हा प्रमाण पत्राकरता असेच मार्ग शोधणार !!!!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;परदेशी शाळा आणि त्यांचा भोंगळ कारभार हे जवळून अनुभवण्याचे माझ्या नशिबी होते हेच खरे.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-4874922944304543421?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/4874922944304543421/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=4874922944304543421&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/4874922944304543421'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/4874922944304543421'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/08/blog-post_23.html' title='नशीब भाग - ७७'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-NL98ol_moh8/TlMqz4Ol_zI/AAAAAAAACTY/uEZWxjBxeA4/s72-c/77.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-740716165848019087</id><published>2011-08-11T11:49:00.002+05:30</published><updated>2011-08-11T18:25:41.294+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ७६'/><title type='text'>नशीब भाग - ७६</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;२००७ साला पर्यंत आधुनिक शाळेचे कार्य व त्याचे परिणाम बाहेरून जाणवत होते पण एका परदेशी पद्धतीच्या शाळेत मला काम करण्याची संधी मिळाली, शिक्षणाच्या घोळाचे व तिथे चालणार्‍या लुटालुटीचे अनुभव फार जवळून अनुभवले. हे असेच असते, असणार व चालणार हे मान्य असणारे महानुभाव जवळून बघण्याची संधी मिळाली. अहो पेटीतला एखादा अंबा खराब असतो हे मान्य करण्यापेक्षा एक अंबा कदाचित बरा असण्याची शक्यता असावी हेच जास्त योग्य वाटले व पटले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रथम चाचणी मुख्याध्यापकाने घेतली. कॉम्प्युटर ग्राफिक शिक्षकाची जरूर शाळेला होती, मला महिन्याचे घरभाडे सहज देण्याची एक संधी होती. माझा शिक्षण क्षेत्रातील अनुभव इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयाचा १९७२ - ७५ चा होता. कॉम्प्युटर ग्राफिक्स हा मस्कत, ओमानला माझा स्वतंत्र व्यवसाय होता. पण व्यवसाय व शिक्षणाचा सुतराम संबंध नाही असा विश्वास मुख्याध्यापकापासून ते शाळेचा हिशोब सांभाळणारा एक कारकून ह्या सगळ्यांचा होता, ते सगळेच माझ्या बाबतीत साशंक होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरी चाचणी शाळेचे मालक, मुख्य अधिकारी व मुख्याध्यापक ह्यांनी घेतली. १०,००० रुपये पगार ठरला, करार पत्रातील नियमावलींचा समज दिला गेला व साशंक मनस्थितीतच कॉम्प्युटर ग्राफिक्स शिक्षक म्हणून माझी निवड करण्यात आली. त्या शाळेतील संगणक विभागात मला एका टेबलाची जागा मिळाली. तिथे एका तरुण शिक्षिकेचे माहिती तंत्रज्ञानाचे (आय.टी.) राज्य असल्या सारखा प्रकार लक्षात आला. मी एक फोटोग्राफर असून मला संगणकाचे ज्ञान कमी आहे म्हणून ग्राफिक्स विषय मला नवीन आहे अशी गोड गैरसमजूत त्या बयेची माझ्या बाबतीत होती. कारण मला विंडोज पि.सी. ऐवजी अ‍ॅपल संगणकाचा सराव जास्त होता व तिने अ‍ॅपल संगणक त्या दिवसापर्यंत ऐकला / बघितलेला नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुख्याध्यापकाने मला कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या अभ्यासक्रमाची सगळी मदत व माहिती तंत्रज्ञान शिक्षिका (आय.टी.) देईल असे आश्वासन दिले होते, त्या शिक्षिकेने ते स्वीकारण्याचे नाटक केले होते. प्रत्यक्षात सहा दिवस शोध केल्या नंतर कळले की त्या बयेने दिलेली सगळी माहिती अर्धवट व चुकीची होती. मी मुख्याध्यापकाला घडलेली परिस्थिती सांगितली, त्यानेच मला सरळ परदेशी संस्थेच्या संकेतस्थळाचा दुवा व पासवर्ड दिला. त्या दिवसापासून मी स्वतंत्रपणे अभ्यासक्रम शोध सुरू केला. त्याच बरोबर विंडोज संगणक पद्धतीचा अभ्यास व इंट्रानेट नेटवर्क पद्धतीचा अभ्यास सुरू केला त्यामुळे त्या शाळेतील संगणक पद्धतीचा गोंधळ समजून घेणे मला सहज जमले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रथम कॉम्प्युटर ग्राफिक्स अभ्यासक्रम हा आर्ट आणि डिझाइन ह्या विभागातील एक भाग, त्याचे दोन उप विभाग आहेत. भाग एक ९-१०वी करता ए.एस. लेव्हल तर ११-१२वी करता ए लेव्हल हा दुसरा भाग. त्या परदेशी संस्थेच्या संकेत स्थळावर असलेल्या माहिती नुसार भाग एक मध्ये काय शिकवावे व भाग दोन मध्ये त्यात कोणता बदल असावा हे फार साध्या शब्दात दिलेले होते. परीक्षेतील प्रश्न काय असतील, त्या प्रश्नातून काय अपेक्षित आहे, त्यांची गूण विभागणी कशी असेल, ह्या सविस्तर माहितीचा मी अभ्यास केला. त्या परदेशी संस्थेने कॉम्प्युटर ग्राफिक्स अभ्यासक्रमाचे संगणक कसे असावे, संबंधीत साधने कोणती असावी, शाळेतील वाचनालयात कोणती पुस्तके असावी त्यांचा उपयोग कसा अपेक्षित आहे त्याची माहिती दिलेली होती. पण - - ह्या शाळेतील एकेक नग मुळात नगास नग असा असल्याने त्यांनी संगणक नगास नग ह्या पद्धतीनेच वापरले होते. परदेशी संस्थेने दिलेल्या माहितीकडे दुर्लक्ष केले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी शाळेत जेव्हां काम सुरू केले त्या महिन्याचा शेवटी शाळेला दोन महिन्याची सुट्टी सुरू झाली. मला परिस्थिती समजून घेण्याचा चांगला वेळ मिळाला. परदेशी संस्थेच्या माहिती पत्रका नुसार जे काही नव्हते त्याची यादी करून मी मुख्याध्यापकाला मुद्दाम माझ्या घरातून मेल पाठवली होती. दुसर्‍याच दिवशी त्या आय. टी. वाल्या बयेने अशी मेल पाठवून नका म्हणून दम भरण्याचा प्रयत्न केला. ती बया चहाचा चमचा नसून ढवळा ढवळ करणारी मोठी पळी होती हे मला समजले. शाळेतील संगणक दुरुस्तीचे काम पाहणार एक हार्डवेअर इंजिनियर होता त्याने संगणक पद्धतीत केलेले घोळ मी मुख्याध्यापकाच्या निदर्शनास आणून दिले व संगणक कसे असावे ह्याचे काही नमुने करून दाखवले. प्रत्येक विषयातील दर महिन्याच्या चाचणीच्या प्रश्न पत्रिका त्या विषयाच्या शिक्षिका ज्या संगणकांवर तयार करीत होत्या त्या संगणकांवरून विद्यार्थ्यांना त्या प्रश्न पत्रिका चाचणी पूर्वीच त्या इंजिनिअर मार्फत कळत होत्या. निकाल चांगला येत असल्याने सगळेच खूश होते. हे प्रकार माझ्यामुळे उघडकीला आले. त्या कारणांनी तो इंजिनिअर काम सोडून निघून गेला.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/4x3FQcNxmrZ3Xigs-69DFw?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="94" src="https://lh5.googleusercontent.com/-oAHkM0vVJu8/TkNgQPJpByI/AAAAAAAACSE/awptw3DPHWw/s144/1-RJ458RSOLM.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt;  &lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/5ZsPJJDtGwCK_QD7NLAoGg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="90" src="https://lh5.googleusercontent.com/-GUt7M0q420k/TkNgQPhpxMI/AAAAAAAACSI/N16EX0jL_78/s144/rj45-cable-568a.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt;  &lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/5GpJaDqWicrrVZ2ba0KU-A?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="112" src="https://lh4.googleusercontent.com/-Dvfkch3N15U/TkNgP53x7NI/AAAAAAAACSA/We2GJZoLtD8/s144/rj45-crimping-tool-250x250.jpeg" width="144" /&gt;&lt;/a&gt; &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/4t1ZMhNP9-AjFFuMt9_hhg?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="200" src="https://lh6.googleusercontent.com/-NFSkYgnxLAQ/TkNgQqYcaEI/AAAAAAAACSQ/z1LGTBbd_oA/s200/RJ45_TESTER___Pr_4c07350876b39.jpg" width="194" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/5GQY8tz7iuhbkEukSdODLQ?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="132" src="https://lh4.googleusercontent.com/-hFX0ZQulg9Q/TkNgceU_-aI/AAAAAAAACSc/9Wam7CIhOcA/s200/15068_HP_3Com_4800G%252520copy.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्या दोन महिन्याच्या सुट्टीचा मी खूप फायदा करून घेतला. इंट्रानेट चे कार्य चांगले समजून घेतले व त्यात योग्य ते बदल घडवून आणले. चित्रात दाखवलेल्या वस्तूंचा योग्य उपयोग करून शाळेच्या तीन मजली इमारतीतील ५६ संगणक आपसात सहज संपर्क साधू शकणारी इंट्रानेट पद्धती मी सुरू केली. (त्यात त्या आय.टी. वाल्या बयेने त्रास देण्याचा भरपूर प्रयत्न केला होता.) त्या कामाचा योग्य मोबदला देण्याचे आश्वासन मुख्याध्यापकाने मला दिले होते म्हणून मी ते काम केले होते. सहा महिन्यानंतर २००० रुपये एका पाकिटात घालून देण्यात आले ते मी शाळेच्या मालकाच्या हातात देऊन आलो. मी केलेले हे काम घरगड्याचे असल्या सारखे, त्याही पेक्षा कमी आहे असे तुम्हाला वाटत असल्यास हे काम पूर्ण बिघडवून टाकणे मला सहज शक्य आहे. तेव्हा योग्य मोबदला लवकरात लवकर द्या असे धमकी वजा बोलणे झाल्यावर ६० हजार (१०,००० रुपये महीना पूर्वीच्या त्या इंजिनिअरचा पगार सहा महिने त्याचे काम केल्या बद्दल) रकमेतील फक्त १२००० रुपये मी देऊ शकतो असे म्हणून त्याने रोख रक्कम माझ्या हातात दिली. त्या दिवसापासून कोणतेही काम सही शिक्का असलेला कागद हातात आल्या शिवाय करायचे नाही हे मी ठरवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॉम्प्युटर ग्राफिक्स अभ्यासक्रमाचे तीन तेरा पुढील भागात.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-740716165848019087?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/740716165848019087/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=740716165848019087&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/740716165848019087'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/740716165848019087'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/08/blog-post.html' title='नशीब भाग - ७६'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh5.googleusercontent.com/-oAHkM0vVJu8/TkNgQPJpByI/AAAAAAAACSE/awptw3DPHWw/s72-c/1-RJ458RSOLM.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-6926115403474669581</id><published>2011-07-06T14:11:00.001+05:30</published><updated>2011-07-06T19:15:49.806+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ७५'/><title type='text'>नशीब भाग - ७५</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;२००६ ला एका शाळेतील कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली.  शाळांना मिळणार्‍या अनुदानाची माहिती समजली व अभ्यासक्रमा व्यतिरिक्त कार्यक्रमांना मिळणारे महत्त्व लक्षात आले.  त्या करता होणारा खर्च लक्षात आला.  त्या संपूर्ण कार्यक्रमाचा गोंधळ व शिक्षक/शिक्षिकांचा होणारा गोंधळ बघून ह्या कार्यक्रमांना&amp;nbsp;उपयोगी&amp;nbsp;ठरेल&amp;nbsp;असे&amp;nbsp;प्रशिक्षण माझ्या डोक्यात घोळू लागले.  &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;प्रत्येक शाळेत,  वर्षभर बरेच कार्यक्रम होत असतात.  त्या कार्यक्रमांचा मला समजलेला उद्देश म्हणजे त्या कार्यक्रमातून मुलामुलींना भविष्यात बाहेरील जगातील व्यवहार समजावे व त्याचा अनुभव त्यांना त्या वयात मिळावा.  पण प्रत्यक्षात हे कार्यक्रम म्हणजे&amp;nbsp; वर्षभरात मिळणार्‍या अनुदानाचा खर्च झाला हे दाखवण्याचा एक खटाटोप असतो.  मी जे अनुभवले ते असे होते की कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन,  संचालन व त्या करता लागणारी साधन सामुग्री ह्यात मुलामुलींच्या समावेशापेक्षा त्या शाळेतील शिक्षक/शिक्षिकांचा व इतर अनुभवी व्यक्तींचा वावर जास्त होता.  ह्याचे कारण मुलामुलींना  ह्या विभागांच्या आवश्यक प्रशिक्षणाचा&amp;nbsp; अभाव हेच आहे.  त्या जागी प्रशिक्षित मुलामुलींचा वावर असणे आवश्यक आहे तरच त्यांना बाहेरील जगातील व्यवहार समजणे सुलभ होईल. &amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मी नियोजन,  संचालन,  व्यासपीठा वरील हालचालींचे नियंत्रण,  प्रकाश योजना,  फोटो - व्हिडिओ - ध्वनी प्रक्षेपण ह्या विषयांचे प्रशिक्षण शिबीर व त्याची माहिती तयार केली.  असल्या प्रशिक्षण शिबिराचे एक नाव तयार केले "टेकनो  क्लब" एक प्रसिद्धी पत्रक बनवले व बर्‍याच शाळांना ते पाठवले.  दोन शाळांनी मला बोलावले सगळे समजवून घेतले व पैशाचे प्रमाण समजल्या वर नकार दिला.  प्रत्येकी प्रशिक्षण  शुल्कातील ३०% शाळेला मिळतील कारण जागा आणि प्रशिक्षणार्थी  शाळेची जबाबदारी होती तर ७०% मला मिळावेत कारण प्रशिक्षणाकरता लागणारी सर्व प्रकारची साधने माझी होती.  पण मला जास्त पैसा मिळणार हे शाळेच्या अधिकार्‍यांना पटले नव्हते.  त्यांचा आडमुट्ठेपणा असा होता की मला तीन महिन्याचा पगार बाहेरून कंत्राट पद्धतीने घेण्यात येणार्‍या शिक्षकाला देतात तसाच असेल व शाळा पूर्ण प्रशिक्षण शुल्क घेणार,  त्यात किती प्रशिक्षणार्थी  असावेत,&amp;nbsp;कोणती&amp;nbsp;साधने&amp;nbsp;वापरावी  हे शाळा ठरवणार.  हे माझ्या व्यवसायात बसणारे नव्हते,  मला मान्य नव्हते.  बोलणी फिसकटणार हे निश्चित होते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आशाच एका शाळेत बोलणी करायला गेलो असताना त्या शाळेला कॉम्प्युटर ग्राफिक्स शिक्षकाची  जरूर होती त्या करता त्यांनी मला लगेच काम सुरू करा म्हणून सांगितले.  मला पण सगळीकडचा नकार ऐकून हा शिक्षकाचा प्रस्ताव साजेसा वाटला व मी होकार दिला वर्ष २००७.  मला १० हजार महिन्याला मिळणार होते,  ते सगळे मी घरभाडे म्हणून भरणार होतो.  घरापासून कामाची जागा १०० पावलावर होती.  तसेच मुलांना घर खर्चात हात भार लावण्याचे सुख मला मिळणार होते व तसे ते दोन वर्ष मी मिळवले हे मी माझे नशीब समजतो,  कारण हि मिळकत फार काळ टिकणे शक्यच नव्हते,  तशाच घटना घडल्या.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ह्या शाळेच्या दोन शाखा होत्या,&amp;nbsp; एक मुंबईला होती.  पुण्यातल्या शाळेत मी काम सुरू केल्यानंतर दोन महिन्याने मला मुंबईत असलेल्या कॉम्प्युटर ग्राफिक्स शिक्षकाची  भेट घेण्या करता मुंबईला जावे लागले.  जे घडले ते मराठी माणसाला शोभणारेच घडले.  तो कॉम्प्युटर ग्राफिक्स शिक्षक  मराठी माणूस होता,  जे. जे. चा फाईन आर्ट्स पदवी धारक होता.  एक दिवस आधी फोन करून भेटण्याची वेळ निश्चित झाली होती.  चेंबूर भागात पोहचल्यावर मी पुन्हा फोन करून थोड्याच वेळात अंधेरीच्या त्या शाळेत पोहचणार असा निरोप दिला.&amp;nbsp;  आमच्या भेटीची वेळ निश्चित झाली.  मी सरळ त्यांच्या कार्यालयात गेलो,  कुलूप पाहून मला त्या शिक्षकाची वागणूक आवडली नव्हती.  पुन्हा फोन झाला मी - "आज भेटणे शक्य नसल्यास मला तसे स्पष्ट सांगा,  कारण इथे तुमच्या कार्यालयाला कुलूप आहे. " तो - "मी माझ्या मदतनीस बाईला दार उघडायला सांगितले होते,  थोड्या वेळात त्या येतील थोडे थांबा. "&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काही वेळाने दार उघडले,  बाईने माफी मागितली,  त्या दार उघडायला विसरल्या होत्या.  "बसा,  सर १० मिनिटांत येतील. " मला ह्या सर (डोके ह्या अर्थाने) शब्दाची जाम तिडीक आहे.  सर,  सर म्हणून त्या माणसाला डोके आहे ह्याची आठवण करून देत असल्या सारखे वाटते,  तर काही वेळा सर म्हणणारी व्यक्ती त्याला डोके कमी असल्याची कबुली देत असल्या सारखे वाटते,  तसे बर्‍याच वेळा खरे असल्याचे अनुभव मला आहेत.  तर असो,  मी माझा नव्याने बनवलेला अ‍ॅपल कॉम्प्युटर उघडून बसलो होतो.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/6EmCz9LBl9ldjx_VCHt0QokX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="159" src="https://lh3.googleusercontent.com/-a-EuC4bPe5E/TWy5P9-Xm_I/AAAAAAAAB88/NvNRJkhsdss/s200/06.JPG" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/D6N77ThVoB1nZ7zQll11-4kX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="159" src="https://lh4.googleusercontent.com/-chelJUI_X54/TWy5PqmlboI/AAAAAAAAB84/rRmkMLdoB8Q/s200/03.JPG" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;५ मिनिटांतच ते कॉम्प्युटर ग्राफिक्सचे सर आले. "हा काय प्रकार आहे, छे मला अ‍ॅपल कॉम्प्युटर आवडत नाही, असो, मला असे कळले की तुमचे ग्राफिक्स हे क्षेत्र नसून तुम्ही फोटोग्राफर आहात. पुण्यात त्यांना ग्राफिक्स शिक्षक नेमायचा होता असे मला कळवले असते तर मी त्यांना चांगला माणूस दिला असता. " मुंबईकराचे असले टोमणे मी ऐकणे शक्यच नव्हते, मी - "पुण्यात निवड अधिकार्‍याने माझी निवड का केली हे मला का ऐकवता? आपली भेट इथेच संपली असे मी समजतो! " तो थोडा निवळला - "तुम्ही कोणते सॉफ्टवेअर वापरता? " मी - "फोटोशॉप बिटमॅप एडीटर आणि इलेस्ट्रेटर व्हेक्टर एडीटर वापरतो. " ग्राफिक्सचे सर - "मी इलेस्ट्रेटर कधी वापरले नाही. आमच्या कडे फक्त कोरलड्रॉ व्हेक्टर एडीटर वापरले जाते. अहो बाई ह्यांना जरा त्या चॉकलेटची ऍड करायला द्या, बघू हे फोटोशॉप ने ही ऍड कशी बनवतात. कारण ह्यांनी अजून कोरलड्रॉ वापरलेले नाही."&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दोन तासात मी माझे काम संपवले व त्या मुंबईच्या शाळेतून त्या सराचे तोंड न पाहता बाहेर पडलो. त्या ग्राफिक्सच्या सराने मला साध्या नाश्त्याला बोलवण्याचे नाटक देखील केले नाही. पण त्या मदतनीस बाईने मात्र मला दोन वेळा त्या शाळेतला चहा पाजला होता. जवळच्याच एका जागेत मी एकट्यानेच नाश्ता केला. दुपारचे तीन वाजले होते. संध्याकाळच्या सहा शिवाय परतीची बस नव्हती. मला सात वाजताच्या बस मध्ये जागा मिळाली. सकाळी ५ घर सोडले होते, रात्री १० वाजता घरी परतणार होतो. असल्या फडतूस ग्राफिक्स शिक्षक सरा कडून माझा अपमान करून घेणे हेच माझे नशीब समजत मला झोप लागली. असो, पुण्यातली ती शाळा पुढच्या भागात...  &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-6926115403474669581?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/6926115403474669581/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=6926115403474669581&amp;isPopup=true' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/6926115403474669581'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/6926115403474669581'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/07/blog-post.html' title='नशीब भाग - ७५'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh3.googleusercontent.com/-a-EuC4bPe5E/TWy5P9-Xm_I/AAAAAAAAB88/NvNRJkhsdss/s72-c/06.JPG' height='72' width='72'/><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-3176122625283136349</id><published>2011-06-25T07:54:00.004+05:30</published><updated>2011-06-27T11:32:26.381+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आर्किटेक्ट एक व्यवसायी'/><title type='text'>आर्किटेक्ट एक व्यवसायी</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;आर्किटेक्चर विषयाचा अभ्यास करून प्रमाणपत्र मिळवून एखाद्या खाजगी / सरकारी कंपनीत काम करणे व आर्किटेक्ट म्हणून स्वतंत्र व्यवसाय करणे ह्यात खूप फरक आहे. हे नोकर आणि मालक हा फरक समजणार्‍यालाच कळू शकेल असे नाही तर ह्या दोन प्रकारात काय अपेक्षित आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आर्किटेक्चर हा विषयाचे क्षेत्र खूप मोठे आहे. इच्छा - कल्पना - अपेक्षा काय आहेत त्यानुसार कोणता त्रिमीती (3D) आकार, कोणते स्थान, कोणते तंत्रज्ञान, कोणत्या वस्तू, कोणत्या योग्य साधनांचा वापर केल्याने किती मनुष्यबळाचा वापर करावा लागेल ह्या सगळ्याची काल मर्यादा ठरवणे व त्या करता किती पैसा लागेल हा सगळा सल्ला देणे, जरूरी नुसार लेखी व तसे नकाशे तयार करणे हे काम आर्किटेक्टचे आहे. ह्या कामात नळ/पाणी व्यवस्था, वीज/उपकरणे, यांत्रिकी व्यवस्था व बांधकाम विषयक तंत्रज्ञ मंडळींची मदत अपेक्षित असते. ही मंडळी पण आर्किटेक्ट आहेत असा चुकीचा समज ब्रिटिश राजवटीत फक्त ह्या भारतात सुरु केला गेला. फार पुरातन काळापासून मिलिटरी, सिव्हिल आणि प्रार्थनास्थळ रचना असे आर्किटेक्चर ह्या विषयाचे तीन विभाग आहेत. स्वातंत्र्यानंतर सरकारने बांधकाम विषयक तज्ञांना आर्किटेक्ट म्हणून परवाना देण्याचे चुकीचे नियम सुरु केले व नंतर ते दुरुस्त केले पण घोळ कायम ठेवला. नोकरी करणार्‍या आर्किटेक्टला अभ्यासक्रमातून मिळवलेल्या माहितीचा वापर करून वरिष्ठांनी हाती घेतलेल्या कामात मदत करणे हे अपेक्षित असते, वरिष्ठांच्या आवडी नुसार हवे तितके हवे तसे बदल करून देणे अपेक्षित असते. त्या मदतीचा त्याला पगार व इतर सोयी मिळणार हा नियम पाळला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खाजगी व्यवसाय करणार्‍या आर्किटेक्टचे सल्ला देणे हे मुख्य काम आहे, त्याकरता &lt;a href="http://vkthink.blogspot.com/search/label/mr%20N%20tp%20act%202"&gt;स्थानिक कायदे&lt;/a&gt;, वहिवाटी, व्यवहार व त्यातील बारकावे ह्याची माहिती असणे आवश्यक आहे, हि जबाबदारी समजून योग्य सल्ला देणे अपेक्षित आहे. पण गेल्या काही वर्षापासून प्रत्यक्षात असे घडत नाही. कारण १९८० ते ८५ ह्या काळात प्रादेशिक सरकारांनी बांधकाम नियमात बदल केले व जनतेला नियमातील हे बदल ज्या कायद्यानुसार घडवले गेले असे दाखवण्यात आले ते बदल घडवण्याचे अधिकार मुळातच सरकार, महानगर पालिका व नगर पालिकेला त्या कायद्यानेच दिलेले नाहीत हे सत्य आहे. तरीही हे बदल घडले आहेत. सगळे आर्किटेक्ट कायद्यातील हे बारकावे समजवून न घेता मुकाट्याने लाचार होऊन ह्या बेकायदेशीर नियमा नुसार काम करण्यात मग्न आहेत. नव्याने काम सुरु करणार्‍या आर्किटेक्टला असे नियम बेकायदेशीर आहेत हे मान्य नाही, उलट ह्या बेकायदेशीर नियमांचाच फायदा घेऊन ते आपली दाम दुप्पट फी वसूल करणे हा त्यांचा हक्क आहे असे अभिमानाने सांगतात. एवढेच नव्हे तर खरा कायदा समजवून देण्यास कोणी प्रयत्न करणार्‍याला वेडे ठरवण्याचे धाडस दाखवतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;गटारी, रस्ते, कचर्‍याच्या पेट्या, पाणी वगैरे सार्वजनिक मालमत्ता म्हटले आहे, त्या करता आवश्यक असणार्‍या जमिनीचे मोजमापन, नकाशे व जमीन उपलब्ध करणे, ही कामे पालिकेने १९६६ नंतर ऍक्ट लागू करून ११ वर्षात पूर्ण करावी असे म्हटले आहे, तसे अधिकार दिले गेले ( पुस्तक वाचा ). २०१० जवळ वळणावर आहे, अजून किती दशके पाहू रे किती वाट ? .&amp;nbsp; . वरील कायदे पुस्तकाचा चुकीचा संदर्भ देऊन पालिका अधिकारी गरजूंना पिळण्यात मग्न आहेत. अश्या मार्गांनी पालिकेच्या गंगाजळीत भर घालणार्‍या अधिकारी वर्गाचे सत्कार केले जातात. अहो शिवरायांच्या कारकीर्दीत अश्या व्यक्तीला राजाज्ञा भंग आरोपात तोफेच्या तोंडी दिल्याच्या घटना आहेत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;व्यक्तीगत अथवा सोसायटीच्या मालकीच्या जमिनीवर अथवा हद्दीत येणार्‍या बांधकामा करता संबंधीत व्यक्तीने पालिकेला किंवा संबंधीत अधीकार्‍याला फक्त सूचना द्यावी, परवानगीची आवश्यकता नाही (बी. एम. सी ऍक्ट पुस्तक वाचा). अधिकार्‍याने त्या कामाची पाहणी करून केवळ बदल आवश्यक असल्यास सूचना द्याव्या, परवानगी / मंजुरीचे अधिकार नाहीत. बदल नसल्यास ६० दिवसाच्या आत काम सुरू करण्याची सूचना द्यावी, (मंजुरी / परवाना नाही) तशी सूचना न आल्यास संबंधीत व्यक्तीला ते काम सुरू करण्याचे अधिकार आहेत (&lt;a href="http://vkthink.blogspot.com/search/label/mr%20N%20tp%20act%202"&gt;स्थानिक कायदे&lt;/a&gt; पुस्तक वाचा).&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;प्रत्यक्षात काय घडते ? व्यक्तीगत अथवा सोसायटीच्या मालकीच्या जमिनीवर बांधकाम सुरू करण्याची परवानगी अर्ज केला जातो. बांधकाम चाचणी अधिकारी खिडक्या, दरवाजे, भिंती त्यांची जागा / मोजमाप ह्या विषयी, कोणतेही अधिकार नसताना (असे कायदा म्हणतो) अडवणूक करून स्वतः:चे खिसे गरम करून घेतो. नकाश्यातील इमारतीत कॉलम संखेनुसार, टेरेस / पार्किंगचे पैसे दिले / घेतले जातात. परवानगीची देवाण / घेवाण कुठे, कशी, कोणत्या माध्यमांनी होते हे सुशिक्षित समाजात विचारण्याची प्रथा नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;एकट्या पुणे महानगरपालिकेने १एप्रिल, २०१० ते मार्च, २०११ ह्या काळात बांधणी परवाना, तपासणी परवाना, वगैरे बेकायदेशीर नियम व परवाने दाखवून सामान्य जनतेचे ५७५ कोटी रुपयांना लुटल्याची बातमी वर्तमान पत्रांनी प्रसिद्ध केली आहे. ह्या लुटीत पुण्यातील आर्किटेक्ट मंडळींनी महानगरपालिकेचे एजंट म्हणून कळत नकळत काम केलेले आहे. ह्यालाच मी शिक्षणातील घोळ म्हणतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा असाच जमवलेला बेकायदेशीर पैसा वापरून राज्यकर्ते पैशाच्या बळा वर निवडणुका लढवतात. RTI कार्यकर्त्यांना नाहीसे करतात. अण्णा हजारे, सिव्हिल सोसायटी, रामदेव बाबा वगैरे मंडळींची तोंडे बंद करण्याचे प्रयत्न अशा प्रकारे निर्माण होणार्‍या काळ्या पैशाच्या बळावर होत आहेत. हा आजचा इंडिया आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे बेकायदेशीर पैसे नाकारण्याचे एक काम माझ्या आर्किटेक्ट भावाने ह्याच पुण्यात १९९२ ते ९५ ह्या काळात केलेले आहे. ज्या जागेत हे काम केले ती जागा पुणे महानगरपालिकेच्या हद्दी बाहेर होती. तरीही पुणे म. न. पा. चे नियम लागू असल्याचे सांगण्यात आले. नियमाप्रमाणे बांधकामाचे नकाशे कलेक्टर कचेरीत दाखल केले, ते नकाशे असिस्टंट डायरेक्टर टाऊन प्लॅनिंगकडे पाठवले गेले. त्याने भावाला चर्चे करता बोलावले त्यात तोंडी सूचना देण्यास सुरु केले, भावाने त्या सूचना लेखी मागितल्या, पण कोणताही पत्रव्यवहार न झाल्याने भावाने ते काम १९९२ ला सुरु करून १९९५ ला पूर्ण केले, त्या घराचा वापर सुरु झाला. ह्या कामातून हे स्पष्ट झाले की हे सर्व बांधकाम विषयक नियम अवैध आहेत, म्हणून ह्या नियमांतर्गत कोणताही अधिकारी कोणत्याही प्रकारच्या शुल्काची लेखी मागणी करत नाही. सर्व बांधकाम व्यवसायी असल्या शुल्काच्या तोंडी मागणीनुसार पैसे भरून मोकळे होतात. त्यामुळे ह्या नियमांवलींच्या वैधते विषयी प्रश्नच निर्माण झाला नाही आणि असे शुल्क भरणे आजतागायत सुरु आहे. ह्याचे दुषपरिणाम घराच्या किंमती आवाक्या बाहेर वाढवण्यात झाला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजच्या महागाईच्या जमान्यात प्रती सौरस फुटाचा भाव २००० रुपयाच्या आसपास असायला हवा, पण बांधकाम व्यावसायिक ह्या अवैध नियमांचा गैरफायदा घेऊन प्रती सौरस फुटाचा भाव ७००० रुपयाच्या आसपास वसूल करतात. हे सगळे टाळण्या करता प्रत्येक व्यावसायिक आर्किटेक्टने प्रामाणिकपणे व अभ्यास पूर्वक योग्य सल्ला देणे आवश्यक आहे. तसेच तो सल्ला प्रत्येक घर मालकाने प्रयत्न पूर्वक पाळण्याची जबाबदारी आहे. प्रत्यक्षात हा बदल घडेल असे समजणे दिवा स्वप्नच ठरणार असे आजवरचे माझे अनुभव मला हात ओढून सांगत आहेत.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-3176122625283136349?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/3176122625283136349/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=3176122625283136349&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3176122625283136349'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3176122625283136349'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/06/blog-post_25.html' title='आर्किटेक्ट एक व्यवसायी'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-7874541718966686443</id><published>2011-06-06T10:12:00.004+05:30</published><updated>2011-06-07T08:24:47.593+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आर्किटेक्चर चे आर्किटेक्ट'/><title type='text'>आर्किटेक्चर चे आर्किटेक्ट</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/pM32mqNznRUwnLNEhi45t0jYei3gaRrkBCJ4tc69eZA?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="102" src="https://lh4.googleusercontent.com/-URoA5_qcWK8/TexZbz1Mb-I/AAAAAAAACOA/03Rdzuwye2Y/s144/khajuraho2.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/IfEM2_1Is-goszeytay8WkjYei3gaRrkBCJ4tc69eZA?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="126" src="https://lh6.googleusercontent.com/-4q9-dA5jt0Q/TexZb2pm_sI/AAAAAAAACOI/rzjddpv7sUg/s144/living-buildings01.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/w_cAgOWw7Jx14eL22S1de0jYei3gaRrkBCJ4tc69eZA?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="112" src="https://lh5.googleusercontent.com/-mEZGgdxFE_k/TexZbgtiUEI/AAAAAAAACOE/fddQhPyFdO0/s144/gherkinchung460.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;१९६५ ते ७० दरम्यान माझा मोठा भाऊ आर्किटेक्चरच्या परीक्षा कॉलेजला न जाता बाहेरून देत होता. कुतूहलाने त्याच्या बरोबर बसून हा विषय समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आज आहेत अशी वेळ वाया घालवणारी साधने तेव्हा नव्हती. १९७७ ला मी भारत सोडून बाहेर बर्‍याच देशातून नोकरी निमित्ताने भटकलो. विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी फोटो - व्हिडिओ मायक्रोफिल्म कामामुळे ओळख झाली होती. त्या क्षेत्रांची माहिती मिळवत गेलो. त्यात आर्किटेक्ट मंडळी जास्त होती. महत्त्वाच्या बर्‍याच इमारतींचे जमिनीचे मोजमाप ते इमारत पूर्ण होइस्तोवर व्हिडिओ प्रोग्रेस रिपोर्टचे काम मी केले होते. त्यामुळे आर्किटेक्टची मूळ कल्पना व प्रत्यक्ष बांधकामाचा फार जवळून अभ्यास मी केला होता. इंडस्ट्रियल बिल्डिंग, टाउन प्लॅनिंग, दवाखाने, हॉटेल, खेळाचे मैदान व प्रेक्षकांची बसण्याची जागा, ह्या करता लागणारे अनुभवी आर्किटेक्ट, त्यांचे महत्त्व, त्यांचा समूह, त्यांची कामाची पद्धत, त्यामुळे घडणारी प्रगती व उपयुक्तता मी जवळून अनुभवली होती. २००२ ला पुण्यात परतल्या नंतर ह्या शहरातील गोंधळ जास्त जाणवायला लागला. माझ्या मोठ्या भावाबरोबर जो आर्किटेक्ट म्हणून काम करत होता, त्याच्या बरोबर ह्या गोंधळाबाबत चर्चा सुरु केली, माझे परदेशातले अनुभव मी सांगितले, त्याने त्याचे अनुभव सांगितले ते फार धक्कादायक होते. त्या चर्चेतून मला बरेच घोळ लक्षात आले त्याची सुरुवात ही अशी होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोठ्या भावाला १९७१ ला महाराष्ट्र सरकाराने आर्क्रिटेक्ट म्हणून मान्यता दिली. त्या काळात त्याला मोठ्या शहरात आर्क्रिटेक्ट म्हणून व्यवसाय करणे घरातील जबाबदारीमुळे शक्य नव्हते. त्याने रेल्वेतली नोकरी सोडली, राहत्या गावात व्यवसाय सुरु केला. १९७१ला मिळालेल्या पहिल्याच कामात त्याला नगरपालिकेत नकाशे दाखवून परवानगी मिळवण्याचा प्रसंग आला. गावातल्या नगरपालिकेला आर्क्रिटेक्ट म्हणजे काय हे माहित नव्हते. भावाला इंग्लंड मध्ये काय नियम आहेत व त्याचा उपयोग कसा करायचा हे शिकवले होते पण इंडियात काय प्रकार आहे हे शिकवणे आमच्या शिक्षण तज्ज्ञांना महत्त्वाचे नव्हते, ह्यालाच मी शैक्षणिक घोळ म्हणतो. त्यांच्या नियमाप्रमाणे इमारत व बांधकामाचे नकाशे देणार्‍या व्यक्तीजवळ नगरपालिकेचा जमीन मोजमाप करण्याचा सर्व्हेअरचा परवाना व सर्व्हेअर म्हणून सही असणे आवश्यक होते. आर्क्रिटेक्टची सही असलेले नकाशे दिल्यास त्या कामाला परवानगी मिळणार नाही असे कारण दाखवून नगरपालिकेच्या सर्व्हेअरने भावाने दिलेले नकाशे घरमालकाला परत केले होते. तो प्रकार तिथे न थांबता त्या सर्व्हेअरने गावातल्या बांधकाम कंत्राटदारांना सूचना दिली की आर्किटेक्टने नकाशे दिलेले काम मंजूर होणार नाही. हा घोळ टाळण्या करता भावाने ५ रुपये वार्षिक फि भरून सर्व्हेअरचा परवाना&amp;nbsp;मिळवला व&amp;nbsp; काम सुरु ठेवले. हा प्रसंग १९७१ ला घडला, त्या काळात गावाकडे किंवा लहान शहरात आर्किटेक्ट म्हणजे काय हे कदाचित समजले नसेल पण २००५ ला पुण्या जवळच्या एका शरात घडलेल्या अशाच एका प्रसंगाने तर हसावे की दुर्दैव समजायचे हेच कळत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भावाचा आर्किटेक्ट मित्र सवयी प्रमाणे बांधकामाचा परवाना घेण्या करता नकाशे नगरपालिकेत देऊन पुण्यात परतला होता. दोन महिन्याने ज्या घरमालकाचे ते नकाशे होते त्याने फोन केला की बिल्डिंग इन्स्पेक्टरला तुम्हाला भेटणे गरजेचे आहे तरच परवाना मिळेल. हा आर्किटेक्ट मित्र त्या शहरात बिल्डिंग इन्स्पेक्टरची "चहापाण्याची" सोय करायला गेला. आर्किटेक्टला बघताच तो बिल्डिंग इन्स्पेक्टर त्याच्या जुन्या सवयी प्रमाणे उठून उभा झाला व बाहेर "चहापाण्याला" त्याच्या खर्चाने घेऊन गेला, "माझी एक विनंती आहे साहेब, मला हे परवाने द्यायची भानगड काय आहे हे समजवून सांगा, दोन महिन्यात बरेच नकाशे येऊन पडले आहेत, लोक बोंबा मारायला लागले आहेत. अहो मी आठवी पास आहे १५ वर्ष कचर्‍याच्या गाडीचा चालक म्हणून काम केले, हि जागा आरक्षित आहे म्हणून अनुभवाच्या जेष्टते नुसार (सिनियॉरिटी) माला इथे बसवला आहे. तुमचे खूप उपकार होतील साहेब. पैसे घेऊन चुकीच्या कामाच्या नकाश्याला परवाना मला द्यायचा नाही, मला हे काम समजवून देणारा कुणी भेटला न्हाय, मला जरा मदत कराना." त्या नगरपालिकेच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांनी अनुभवी घोळकर असल्याचे सिद्ध केले. अहो अशा माणसाला जरूर ती जागा द्या पण त्याच बरोबर कामाची माहिती व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे तरच आरक्षणाचे फायदे जनतेला समजतील. पण असे करणे हे घोळकर समूहाला मान्य नसते. अशी अपेक्षा करणे हा माझाच रक्तदोष असावा.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;असो १९७२ साली लोकसभेने आर्किटेक्ट अधिनियम (आर्किटेक्ट अ‍ॅक्ट) मंजूर केला. डॉक्ट्रर, वकील, चार्टर्ड अकौंटंट ह्या सारखेच आर्किटेक्टला व्यावसायिक सल्लागार म्हणून मान्यता दिली. कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने १९७५ साली आर्किटेक्टचे रजीस्ट्रेशन सुरु केले. म्हणजे नक्की काय केले हेच जुन्या नव्या आर्किटेक्टला कळले नाही किंवा त्यात कोणी लक्ष घातले नाही. रजिस्टर्ड आर्किटेक्टने बांधकाम विषयक सल्ला लिखित स्वरूपात देण्याचे अधिकार लोकसभेने दिले. डॉक्टरने रुग्णाला औषध घेण्याकरता दिलेल्या सल्ल्यानुसार औषध घेताना त्या रुग्णाला नगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्‍याची पुन्हा परवानगी घ्यावी लागत नाही. पण आर्किटेक्टने दिलेल्या सल्ल्यानुसार बांधकाम सुरु करण्याचा परवाना नगरपालिका अधिकार्‍या कडून घेणे अनिवार्य केले, त्याकरता ब्रिटिश राजवटीतले नगरपालिका नियमांचे चुकीचे अर्थ सोयीस्करपणे वापरले गेले. पिण्याचे पाणी, सांड पाणी, मल-मूत्राची सफाई, रहदारी/वाहतुकीचे रस्ते ह्या सगळ्या सोयींचे काम सुरुळीत चालावे व चालवणे हे काम नगरपालिकेचे आहे व त्यात बाधा येऊ नये म्हणून नियम केले आहेत. त्या नियमांचे योग्य पालन केल्याचे स्पष्ट झाल्यास बांधकामास अनुमती आहे एवढेच पत्र नगरपालिकेने द्यायचे असते. ते नियम पाळले नसल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे हक्क नगरपालिकेला आहेत. &lt;span style="text-decoration: underline;"&gt;ह्या अनुमती पत्राला परवाना पत्र सोयिस्कर रित्या बनवले गेले.&lt;/span&gt; &lt;span style="text-decoration: underline;"&gt;जागा&amp;nbsp;/&amp;nbsp;घर मालकाकडून&amp;nbsp;पैसे&amp;nbsp;उकळण्याच्या&amp;nbsp;"धंद्याला" मान्यता असल्याचे सिद्ध झाले.&lt;/span&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या मोठ्या भावाने १९७९ सालापर्यंत सर्व्हेअर म्हणून २५ रुपये वार्षिक फी भरली होती. १९८० साली नगरपालिकेने धमकीचे पत्र पाठवून १०० रुपये वार्षिक फी न दिल्यास नकाशे व काम बेकादेशीर ठरवले जाईल असे लेखी कळवले. त्याने १९८० साली मुंबई कोर्टात केस केली. त्याचा युक्तिवाद "डॉक्टरचा सल्ल्याला कंपौंडरची परवानगी आवश्यक नसते किंवा न्यायाधीशाच्या निर्णयाला लेखनिकाची परवानगी आवश्यक नसते. तसेच आर्किटेक्टला नगरपालिकेच्या कनिष्ठ अधिकार्‍याची परवानगी आवश्यक नाही अशी मंजुरी १९७२ साली लोकसभेने आर्किटेक्ट अधिनियमात (आर्किटेक्ट अ‍ॅक्ट) दिली आहे. जागा/घरमालकाने योग्य नियमानुसार होणार्‍या बांधकामाची सूचना नगरपालिकेला करावी. नगरपालिकेने त्यांच्या नियमांचे पालन करणार्‍या बांधकामास अनुमती द्यावी. नगरपालिकेला परवाना देण्याचे अधिकार नाहीत असे कोर्टाने स्पष्ट करावे, ही विनंती आहे." १९८३ ला मुंबई कोर्टाने नगरपालिके विरुद्ध, परवाना देण्याचे अधिकार नाहीत असा योग्य निकाल दिला. १९८७ ला मोठ्या भावाने पुण्यात व्यवसाय सुरु केला, पुणे महानगरपालिकेत पुन्हा "येरे माझ्या मागल्या", पुन्हा कोर्टात तक्रार दाखल केली. कमिशनरला बांधकाम परवाना देण्याचे अधिकार नसून फक्त अनुमती देण्याचे अधिकार असल्याचे कोर्टाकडून लेखी कळवले गेले हे सत्य आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा सगळा घोळ होण्याचे मूळ कारण चुकीची शिक्षण पद्धती हा माझा मुद्दा मला पुन्हा भेडसावतो आहे. सुरुवात झाली ती शब्दांचे अर्थ, संदर्भ चुकीचे लावण्या पासून व शिक्षणांतून त्या शब्दांना मान्यता मिळत गेली. त्यातले हे काही नमुने, अंडरस्टॅंडींग = अधिकार असलेल्याने हाताखालच्या व्यक्तीची जागा/मर्यादा दाखवणे, इंजिनिअर = यंत्र सामुग्रीची देखभाल करणारा, सिव्हिल = जे सरकारी नाही / सामाजिक, प्रोफेशनल = उदरनिर्वाहाकरता केलेले काम किंवा दिलेला सल्ला, इंटेन्ट = इच्छा / उद्देश / विचाराधीन, लायसन्स = काम करण्याचा हक्क नसताना ते काम करण्याचा ठरावीक मर्यादेचा परवाना, नोटीस = सूचना देणे घेणे, पर्मिशन = अर्ज करून परवानगी मागणे / मिळवणे वगैरे शब्दांचे खेळ करून सामान्य जनतेची फसवणूक करण्याचा फार जुना इतिहास आहे. धरा चा मारा शब्द केल्याने काय अनर्थ घडला हे जगजाहीर आहे. आर्किटेक्टचे खरे स्थान व काम कसे आहे व प्रत्यक्षात काय घडते ते पुढच्या लेखात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;**** वरील चित्रे गूगल चित्र शोध करुन वापरली आहेत ****&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-7874541718966686443?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/7874541718966686443/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=7874541718966686443&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/7874541718966686443'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/7874541718966686443'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/06/blog-post.html' title='आर्किटेक्चर चे आर्किटेक्ट'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh4.googleusercontent.com/-URoA5_qcWK8/TexZbz1Mb-I/AAAAAAAACOA/03Rdzuwye2Y/s72-c/khajuraho2.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-5222955763183974010</id><published>2011-05-27T12:11:00.001+05:30</published><updated>2011-05-27T12:12:48.531+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शैक्षणीक घोळाचे अनुभव'/><title type='text'>शैक्षणीक घोळाचे अनुभव</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="http://vkthink.blogspot.com/search/label/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%20%E0%A4%8F%E0%A4%95%20%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B3"&gt;शिक्षण एक घोळ&lt;/a&gt; - पुढील भाग. हे अनुभव माझे आहेत ह्याला अजून पुरावा मी काय देणार? जे भोगायचे होते ते भोगले, पण ते न विसरता, "शब्दरूप आले मुक्या भावनांना", हा एक प्रयत्न आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी १९७२ ते ७५ ह्या काळात एका पॉलीटेक्नीक मध्ये काम करत असताना घडलेला हा प्रसंग आहे. महाराष्ट्रातील इतर पॉलीटेक्नीकचे प्रतिनिधी सेमिस्टर पद्धतीची समीक्षा व आवश्यक बदल ह्या करता आमच्या संस्थेत एकत्र जमले होते. त्या कार्यक्रमाकरता खास निमंत्रणाने अमेरिकेतील पॉलीटेक्नीक संस्थांचा एक प्रतिनिधी आलेला होता. सेमीस्टर पद्धतीमुळे झालेल्या फायद्यांचे खूप कौतुक झाल्या वर अमेरिकी प्रतिनिधी बोलायला उठला. त्याने सुरुवातीलाच एक वाक्य टाकले होते, "सेमीस्टर पद्धतीचे फायदे, त्याचे कौतुक ऐकवून तुम्ही मला आश्चर्याचा एक धक्का दिला आहे. सेमीस्टर पद्धतीचे अपेक्षीत फायदे कमी व अनपेक्षित तोटे जास्त आढळून आल्याने अमेरिकेत हि पद्धत १० वर्षापूर्वी बंद झाली आहे." वाक्य संपताच तिथे जमलेल्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. टाळ्या ऐकून पुढची वाक्ये न बोलता त्याने विषयांतर केले. मुंबई शहर, आमची संस्था वगैरे कौतुकास्पद चार शब्द सांगितले व तो खाली बसला. सेमिस्टर पद्धतीची समीक्षा करण्या करता जमलेल्या एकानेही सेमिस्टर पद्धतीचे तोटे काय होते हे जाणून घेण्याचे धाडस केले नाही. कदाचित महाराष्ट्रात सेमीस्टर पद्धतीने निर्माण झालेल्या तोट्यांची प्रसिद्धी होऊ नये असा उद्देश असेल. त्या कार्यक्रमात मी एक मदतनीस म्हणून असल्याने मी प्रश्न विचारणे अशक्यच होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कार्यक्रम संपल्यावर मी आमच्या विभाग प्रमुखाला प्रश्न टाकला, "त्या अमेरिकन प्रतिनिधी मार्फत सेमीस्टर पद्धतीचे तोटे कोणते होते हे समजून घेण्याचा प्रयत्न का झाला नाही?" माझा विभाग प्रमुख शिक्षणातील पगारी घोळकर होता, त्याने हे उत्तर दिले, "नसते प्रश्न विचारून माझ्या प्रगतीत मी उगीच अडथळा का म्हणून तयार करावा, असेच काहीसे मत इथे जमलेल्या प्रत्येकाचे आहे म्हणून ते अधिकारी आहेत व तुझ्या सारखे मदतनिसाचे काम करतात." ह्याला अपवाद असू शकतात, (हे वाक्य टाकून मूळ मुद्द्याला फाटे फोडणार्‍यांना शांत करण्याचा मी प्रयत्न केला आहे). ह्याच विभाग प्रमुखाने (तो सी के पी होता, मी ब्राम्हण) मला रात्र शाळेत प्रवेश मिळू दिला नव्हता, म्हणजे डीप्लोमाचे प्रमाणपत्र मिळू नये, म्हणून त्याने मला परवानगी पत्र १९७५ पर्यंत दिले नाही, शेवटी मला त्या संस्थेने सोडून जायला सांगितले तो एक अजून वेगळा अनुभव होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इलेक्ट्रॉनीक्स विभाग प्रयोग शाळेत माझी टेक्निशियन म्हणून निवड त्या वेळच्या प्राचार्य महाशयांनी(मराठी ब्राम्हण) केली होती. मी विद्यार्थ्यांना ऑसिलोस्कोप, सिग्नल जनरेटर, स्टॅबीलाईझड पॉवर सप्लाय वगैरे उपकरणांचे कार्य व दुरुस्ती प्रत्यक्ष करून दाखवत होतो. त्याचे कौतुक त्या प्राचार्य महाशयांना होते. परंतु नवीन आलेल्या प्राचार्याला (गुजराथी) ते आवडले नाही, त्याकरता त्याने असे दुरुस्ती काम न दाखवण्याची लेखी नोटीस मला दिली होती. काही महिन्यात त्या नवीन प्राचार्याच्या बायकोचा भाऊ बी.ई. नापास, आमच्या विभागाचा प्रमुख म्हणून आला. त्याने मी उपकरणे दुरुस्त करताना सुरुवात कशी करतो हे नीट लिहून काढायला सांगितले. त्या लिखाणाचे तो दुरुस्ती मार्गदर्शिका नावाचे पुस्तक त्याच्या स्वत:च्या नावाने लिहिणार होता. एक उपकरण दुरुस्त करण्याचे लिखाण पूर्ण करण्याला आम्हा दोघांना चार महिने लागले. त्याने लिखाणाप्रमाणे उपकरण दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तो न जमल्याने मला कामावरून कमी करण्याची नोटीस प्राचार्याच्या मार्फत पाठवली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इलेक्ट्रॉनीक्सचे सिलॅबस १९७४ ते ८४ चा अभ्यासक्रम निश्चित करण्या करता आमच्या विभागात महाराष्ट्र सरकार तांत्रिक शिक्षण निवड समितीची बैठक झाली होती. मला त्यात सहभाग मिळणे शक्यच नव्हते म्हणून मी माझ्या प्राध्यापक मित्राद्वारे एक सूचना केली होती, नव्याने वापरात आलेल्या एकत्रित बंदिश (इंटीग्रेटेड सर्किट) किंवा लघुरूप एब (आयसी) ह्या सुट्या भागावर आधारित माहिती व प्रयोगांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्या सूचनेला निवड समितीच्या अध्यक्षाने दिलेले उत्तर, "आपण सगळेच एकत्रित बंदिश पद्धतीचे &lt;br /&gt;अजून फारसे जाणकार नसल्याने कोणताही निर्णय ह्या बैठकीत घेऊ शकत नाही". मी व माझा प्राध्यापक मित्र चिडलो होतो, चडफडण्या शिवाय आम्ही काहीच करू शकलो नव्हतो. अभ्यासक्रमाच्या अधिकार्‍याची ही अवस्था तर विद्यार्थ्यांना का दोष द्यावा? एकत्रित बंदिश (इंटीग्रेटेड सर्किट) किंवा लघुरूप एब (आयसी) हा शब्द कार्य दर्शक आहे असे माझे मत आहे म्हणून इथे वापरला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी ह्याच संस्थेत असताना माझ्या प्राध्यापक मित्राला त्याचा एक मित्र भेटायला आला त्याने नुकतीच आय आय टी ची पदवी मिळवली होती. तो कौतुकाने सांगत होता. मायक्रोवेव्ह पद्धतीत वापरल्या जाणार्‍या फिल्टरचा प्रबंध त्याने लिहिला होता. तीन वेळा त्याने फिल्टर  तयार केला होता व तिन्ही वेळेला ते साधन जळले होते. त्याला व त्याच्या मार्गदर्शकाला अजून ते साधन जळण्याचे कारण समजलेले नव्हते. (जे काही मी माझे मत सांगितले ते मी माझे कौतुक सांगत नसून उच्च शिक्षणातला बेजबाबदारपणा व घोळ दाखवतो आहे) मला राहवले गेले नाही,&amp;nbsp; "त्या साधनातील सुटे भाग जोडताना सामान्य बॅकेलाईट बोर्डाचा वापर केला असल्यास ते साधन जळणार हे निश्चित आहे. कारण मायक्रोवेव्हला सामान्य बॅकेलाईट बोर्ड इन्शुलेटर म्हणून काम करणार नाही." तो भेटायला आलेला मित्र आ वासून माझ्या कडे बघत होता. "अगदी बरोबर पटवून दिलेस, त्या वेळेला मला व मार्गदर्शकाला हे सुचलेच नाही. आम्ही सहज मोटोरोला कंपनीला ते साधन जळण्याचे कळवले तेव्हा त्यांनी आम्हाला पाठवलेल्या बोर्डाचे चित्र पाठवले व कळवले की आम्हाला तीन वेळा खास बोर्ड व त्याची माहिती पाठवली होती, परंतू आम्ही ते पॅकिंगचे सामान असल्याचे समजून त्या कडे दुर्लक्ष केले होते. जाऊद्या फारसे काही बिघडले नाही, मला पदवी मिळाली ना, झाले गेले विसरून जा." अहो त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला होता, त्या पदवी मुळे त्याला राजस्थानातल्या एका मोठ्या सरकारी कंपनीत मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळाली होती. अशा स्वकेंद्रित शिकवलेल्या अधिकारी वर्गा कडून काय अपेक्षा करणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी इराणला एका कंपनीत कामाला होतो. तिथल्या ३० प्रकारच्या पॅकिंग मशीनला ३० प्रकारचे तापमान नियंत्रक (टेम्प्रेचर कंट्रोलर) वापरले होते. प्रत्येक नियंत्रकाची तापमान मर्यादा १५० ते ३५० सेंटीग्रेड होती. ह्या सगळ्या नियंत्रकांचा मी अभ्यास केला. सुटे भाग पुरवणार्‍या विभागाने प्रत्येकी १० ह्या हिशोबाने ३०० नियंत्रक व त्याचे आवश्यक सुटे भाग त्या प्रत्येक उत्पादक कंपनी कडून दर सहा महिन्याला मागवले होते. मी त्याकरता एकाच पद्धतीचा नियंत्रक विविध पॅकिंग मशीनला कसा वापरता येईल? सुटे भाग जतन करण्याचा खर्च किती कमी होणार? दुरुस्ती प्रशिक्षण कसे सोपे होईल, ह्या सगळ्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ते कंपनीच्या मुख्य अधिकार्‍याला पटले. पण सुटे भाग खरेदी करणार्‍या अधिकार्‍याने ते शक्य नसल्याचे पटवून दिले. तसे केल्याने त्या तीस पॅकिंग मशीन कंपन्या आमच्या कंपनीला बाकी सुटे भाग देणे बंद करतील वगैरे कारणे दाखवली. त्यावर बरेच वादविवाद झाले. हळूहळू खरा प्रकार मला समजला. त्या खरेदी अधिकार्‍याला व इतर साथीदारांना त्या विविध कंपन्यांनी दर वर्षाला युरोप प्रवासात खास मित्र ह्या नात्याने संपूर्ण मदत करण्याचा अलिखित नियम पाळला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे असले स्वकेंद्रित अधिकारी प्रत्येक संस्थेत घुसलेले आहेत. संस्थेच्या प्रत्येक व्यवहारात असे व्यवहार केल्याविना एकही कंपनी / संस्था नीट काम करू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे. जमिनीचे व्यवहार असो की नवीन यंत्र सामुग्री असो, कर्ज देवाण घेवाण असो की नफा तोट्याचे हिशेब असो की मंत्री पद मिळवण्याचा घोळ असो हि कारणे शोधताना ह्या सगळ्याची सुरुवात संस्कार विरहित शिक्षणातून होणार्‍या घोळामुळेच घडते आहे असेच माझे मत झाले आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;२००३ - ४ ह्या काळात एका नावाजलेल्या संस्थेत कॉम्प्युटर ग्राफिक्स ह्या विषया करता फोटोग्राफी शिकवण्या करता मला बोलावले होते. त्यांच्या जवळ एकही कॅमेरा व इतर साधने नव्हती म्हणून मी माझा कॅमेरा व इतर साधने वापरणे आवश्यक होते. ४५ मिनिटाचा एक वर्ग घेण्या करता ती संस्था मला २०० रुपये देणार होती. तसे काम करणे शक्यच नव्हते. घरातून माझी साधने त्या संस्थेत ने आण करण्यात मला ३०० रुपये खर्च होता. मी जरा खोलात शिरून चौकशी केली. २००० सालापासून १८० विद्यार्थी/विद्यार्थिनींना कॅमेरा व इतर साधने न वापरता प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र त्या संस्थेने दिलेले होते. संस्थेने १८० विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या फीचे प्रत्येकी २ लाख रुपये मिळवले होते. आज त्या लुटलेल्या पैशातून व सरकारी अनुदानाने नवीन भव्य इमारत बांधून प्रशिक्षण देण्याची भली मोठी जाहिरात करण्यात ती संस्था मग्न आहे. माझी आई असल्या प्रकारांना वासरात लंगडी गाय शहाणी म्हणत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२००७ ते ०९ मी एका प्रसिद्ध आंतर्राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून काम केले होते. पहिल्याच महिन्यात एका ११ वीच्या परीक्षेचा पर्यवेक्षक होतो. १२ पैकी ७ पेपर कोरे होते, तरीही त्या ७ पैकी ३ जण पास झाले होते. पुढील सहा महिन्यात अशाच एका ११ वीच्या परीक्षेचा पर्यवेक्षक असताना पुन्हा तसाच प्रकार घडला. ह्या वेळेला जरा जास्त माहिती मिळाली. कोरा पेपर दिलेल्या पैकी एकाला संध्याकाळी गृहपाठ न केल्या बद्दल शिक्षा म्हणून एका छोट्या खोलीत बसवले होते त्याच्या हातात त्याचा तो कोरा पेपर होता. त्या विषयाच्या शिक्षकाला त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून मुख्याध्यापकाला देण्याची सक्ती केकी होती, त्या उत्तरांची नक्कल तो मुलगा त्याच्या हस्ताक्षरात त्या सकाळी दिलेल्या कोर्‍या पेपर मध्ये लिहीत होता. हे का तर नक्कल केली असे सिद्ध करता येऊ नये. अशा प्रकारे तो मुलगा ती परीक्षा पास झाला होता. हि सोय अशाच उमेदवाराला होती जो प्रत्येक विषयाकरता चार अंकी रक्कम देण्यास तयार होता. माझ्या विषयाची उत्तर पत्रिका तयार करण्या करता सक्ती केली गेली पण मी ते नाकारले होते, मुख्याध्यापकाने ते लक्षात ठेवून अजून काही कारणे त्यात एकत्र करून मला नोकरी सोडण्याचा दबाव आणला होता. हा प्रकार &lt;br /&gt;बर्‍याच शाळांतून प्रत्येक परीक्षेत घडतो आहे हे मला समजले आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;"द्राक्ष आंबट आहेत. . " असा हा प्रकार आहे असे ठरवणारे महाभाग जरूर अशीच प्रतिक्रिया देतील ह्याची खात्री आहे. पण अशा बर्‍याच घटना प्रत्येक संस्थेत सरकारी अनुदाने मिळवण्या करता घडल्या आहेत व घडत आहेत. ह्याची यादी खूप मोठी आहे. झाडाच्या बुंध्याला कीड लागली आहे असे नसून झाडाच्या बी पेरणीतच घोळ झाला आहे म्हणून नवीन येणार्‍या फळाचे स्वरूपच वेगळे झालेले दिसते आहे. आर्किटेक्चर शिक्षणाचा घोळ पुढील भागात.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-5222955763183974010?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/5222955763183974010/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=5222955763183974010&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/5222955763183974010'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/5222955763183974010'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/05/blog-post_27.html' title='शैक्षणीक घोळाचे अनुभव'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-4990800738235437308</id><published>2011-05-19T13:02:00.000+05:30</published><updated>2011-05-19T13:02:47.510+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शिक्षण एक घोळ'/><title type='text'>शिक्षण एक घोळ</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="http://vkthink.blogspot.com/2011/05/blog-post_14.html"&gt;घोळ घातला गेला&lt;/a&gt; त्याचा हा पुढचा भाग. घरात संस्कार झाले ते घरापुरते सोयीचे होते पण घराबाहेरील वातावरणात ज्या समाजात मला दैनंदिन व्यवहार करायचे आहेत तिथले संस्कार व्यक्ती बदलतील तसे बदलणार, तसेच ते माझ्या बाबतीत बदललेले होते व आहेत. घरातले संस्कार वागणे, बोलणे, नाते ह्याची समज देणारे असतात. घराबाहेर व्यवहार कोणते, कसे असावेत ह्याचे संस्कार असतात. त्या विविध संस्कारांचे सर्व मान्य अनुभवाने तयार केलेले संस्कार म्हणजे शिक्षण हे मला पटले. प्राथमिक शिक्षण संपले तेव्हा कळले ते शिक्षण अपुरे होते. माध्यमिक शिक्षणात समजले मी जे शिकत होतो त्यापेक्षा वेगळे शाळेच्या बाहेर घडत होते. सर्व प्रथम फरक जाणवला तो भाषेचा होता. माझी भाषा कोणती व कशी असावी? ह्या भाषेचे मूळ काय असणार, ते कोण ठरवणार? दोन गावं अलीकडे व पलीकडे भाषा बदलते, शब्द बदलतात हे मी अनुभवले / अनुभवतो आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अहो भाषा, शब्द, अक्षरे ह्यात सुसूत्रात नाही. ल हे अक्षर कसे असावे हा प्रश्न? क्त चा उच्चारात आधी त मग क येणार हे बरोबर का अर्धा क त्याला त जोडणार? ज्ञ लिहिता येत नाही म्हणून द्न्य लिहिणार? ह्या गोंधळातून मार्ग काढण्या करता अक्षरे निश्चित होणे आवश्यक आहे. टंक लेखनात सोय नाही म्हणून बदल करणे योग्य नाही. त्या नंतर शब्द हे कार्य दर्शक असणे आवश्यक आहे. कार्य दर्शवताना बरेच शब्द वापरणे आवश्यक असल्यास त्या शब्दांचे लघुकरण करणे शक्य आहे. डिजीटल स्टील कॅमेऱ्याला अंकित स्थिर चित्र प्रतिमा ग्राहक (ग्रहण करणारा विकत घेणारा नव्हे) असे शब्द वापरण्याऐवजी - अस्थप्रगा - म्हणता येणे सोपे होण्याची शक्यता आहे. फ्लॅश ह्या शब्दाला मराठी कार्य दर्शक शब्द क्षणिक प्रकाश - क्षप्र - म्हणावे का क्षणिक दिवा - क्षदि - म्हणावे? "कॅमेरा, फ्लॅश किती क्युट आणि ईझी आहे" असे व्ह्यूज असणार्‍या व्यक्तीचे मूळ शोधणे सोपे आहे. मी भाषा तज्ञ आहे की नाही ह्याचा संबंध नसावा, पण असे शब्द घडू शकतील अशी कल्पना करणे म्हणजे ह्या देशात उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्या सारखे झाले आहे. प्रचिलीत शब्द देशी असोत की परदेशी असोत सोयिस्कर आहेत म्हणून वापरणे हे आळशी असणे, जबाबदारीतून पळ काढणे म्हणावे लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी प्राथमिक शाळेत असताना जे मराठी शिकलो होतो त्याचा हा एक नमुना. "म्हणा पानी आनी भाकर. . .&amp;nbsp; गधडीच्या गधड्या कायले कोकलतो आहे. . . मुतायला जायचे हाय. . .&amp;nbsp; जा मेल्या मसणात?" मराठी शिक्षणाची ही माझी सुरुवात होती. आरक्षणाने हा घोळ घातला होता. कारण आरक्षण देताना पात्रतेला महत्त्व दिले नाही हाच घोळ झाला. आरक्षण चुकीचे नव्हते व नाही पण आरक्षित जागा दिल्या नंतर पात्रता असणे तितकेच आवश्यक का झाले नाही? विलेपार्ल्याच्या एका नावाजलेल्या शाळेत एक कोळीण (माफ करा इथे कोळी समाजाचा अपमान करण्याचा उद्देश नाही, त्यांच्या मुळेच आम्हाला चांगला ताजा "बाजार" खायला मिळतो त्यांच्या मेहनतीचा मी आदर करतो. फडकिणं, जोशीण, लेलीण, रानडीण वगैरे म्हणतात तसेच मी म्हटले आहे) आरक्षणातून प्राथमिक वर्गाची शिक्षिका म्हणून आली. तिचा हा संवाद, " इथे मासळी बाजार हाय की काय, ही शाला हाय, एकेकाला असा धुऊन काढीन की चड्डीत मुताल." ज्या पालकांनी ह्या शाळेतून शुद्ध मराठी भाषा शिकण्या करता, चांगले संस्कार घडावे म्हणून आपल्या मुला/मुलीला ह्या शाळेत पाठवले होते त्यांनी शाळेतून त्या शिक्षिकेला ताबडतोब बाहेर काढण्या करता धरणा दिला. शिक्षण खात्याचा अधिकारी (आरक्षित) आला, त्याने त्या शिक्षिकेला दम भरला होता, "एक वर्ष ह्या शाळेत शुद्ध मराठी बोलण्याची सवय करायची मग शिकवायला वर्गात जायचे, तोवर फकत ह्या ताई सांगतील ती कामे करायची."&lt;br /&gt;&lt;br /&gt;माध्यमिक शाळेत मी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान / रसायन शास्त्र, यांत्रिक तंत्रज्ञान, विद्युत तंत्रज्ञान, यांत्रिक नकाशा रेखाटण व प्रात्यक्षिके असे विषय चार वर्ष शिकलो होतो. त्या काळात ते माझ्या वयाला सोयीचे होते म्हणून माला चांगले वाटले. पण आज त्याचे दुष्परिणाम जाणवतात. अशा विषयातून तयार होणार्‍या प्रत्येक तंत्रज्ञाला नीतिमत्ता, माणुसकी, समाजाशी नाते हे समजण्याची आवश्यकता नसावी असे पाठ्यक्रम तयार करणार्‍यांना वाटले असावे म्हणून ह्या तीन विषयांना शिकवणे शिक्षण खात्याची जबाबदारी नसावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक माणूस म्हणून ह्या समाजातल्या घटकाला घडवताना हे तिन विषय वेगळे न करता माध्यमिक शिक्षणातल्या प्रत्येक विषयातून ह्या तिन विषयांशी संबंधीत उदाहरणे, नमुने, प्रश्न तयार करणे सहज शक्य होते व आजही आहे, पण घोळ घालणे हा उद्देश लक्षात येणार नाही इतक्या सहजतेने महत्त्वाचा झाला आहे. तीन भाषा विषयातून नीतिमत्ता, माणुसकी, समाजाशी नाते असणारे लेख सहज देता येतील. हे तीन नि.मा.स गणित ह्या विषयातून मांडण्याची पद्धत सहज शक्य आहे. हेच भूमिती, विज्ञान / रसायन शास्त्र व इतर विषयांतून शक्य आहे.&amp;nbsp; त्या वयात शिक्षण घेऊन पैसा मिळवायचा हा एकच उद्देश होता, त्या शिक्षणाचा दर्जा व बाजारातील किंमत कळायला फार वेळ गेला. प्रशिक्षित कामगारांच्या बाजारात मी उतरल्यावर योगायोगाने, वेळोवेळी मला काम मिळाले, पैसा मिळाला, मात्र त्याही पेक्षा जास्त माझ्या कामाला जो विरोध झाला त्यातून विचारमंथन करावे लागले.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;नीतिमत्ता, माणुसकी, समाजाशी नाते ह्यांचे महत्त्व कमी झाल्याने नकळत घोळ सहज कसे घालावे ह्याचे तंत्रज्ञान वर्ग सुरु झाले आहेत ते कसे? प्रश्न-उत्तरे मार्गदर्शिका (गाइड), शिकवणी वर्ग एक व्यवसाय, स्वकेंद्रित अधिकारी वर्ग, ही यादी मोठी होण्याची शक्यता आहे. प्रश्न-उत्तरे मार्गदर्शिका (गाइड) च्या साह्याने परीक्षेत कोणत्याही मार्गाने गुण मिळवणे व प्रमाणपत्र पदरात पाडून घेणे हा एकच हेतू साध्य होत आहे. असे झाल्याने मागणीपेक्षा जास्त प्रमाणपत्र धारक नोकरीच्या शोधात उड्या मारण्यात अडकले आहेत. ह्याचा आवाजवी फायदा नोकरी मिळवून देणार्‍या संस्था घेत आहेत. नोकरी देणार्‍या कंपन्या कामगार पुरवठा जास्त असल्याने कमी पगारात चांगले कामगार मिळवण्याच्या घटना रोज घडत आहेत. छोट्या जागेत सुरु केलेल्या शिकवणी वर्गाच्या विविध शहरातून, गावातून, खेड्यातून शाखा सुरु झाल्या आहेत. ह्या शिकवणी वर्ग संस्थांना निकालाआधी पैसा मिळाल्याने त्या पैशाचा गैर वापर करून अपेक्षीत निकाल मिळवून देणे शक्य झाले आहे. तसे अपेक्षित निकाल मिळवून दिल्या बद्दल वर्तमान पत्रातून मोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;स्वार्थी असणे जिवंत राहण्या करता आवश्यक आहे पण स्वकेंद्रित असणे समाजाला अत्यंत घातक आहे. नीतिमत्ता, माणुसकी, समाजाशी नाते ह्या सगळ्या पासून दूर असणारे ते स्वकेंद्रित अधिकारी असे मी अनुभवले आहे. आज जागोजागी कायद्याने असे स्वकेंद्रित अधिकारी घडवण्याचे काम करणार्‍या सरकार मान्य संस्था दिमाखाने टोलेजंग इमारती बांधून उभ्या आहेत. असे घडवलेले अधिकारी अधिकार पदांवर फेवीकोल (काळा पैसा) लावून बसले आहेत, अपवाद वगळता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी अनुभवलेले ह्या शैक्षणिक घोळाचे काही नमुने पुढील भागात.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-4990800738235437308?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/4990800738235437308/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=4990800738235437308&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/4990800738235437308'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/4990800738235437308'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/05/blog-post_19.html' title='शिक्षण एक घोळ'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-6498917556594001092</id><published>2011-05-14T00:18:00.001+05:30</published><updated>2011-12-07T11:04:31.135+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='घोळ घातला गेला'/><title type='text'>घोळ घातला गेला</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="http://vkthink.blogspot.com/search/label/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4"&gt;धर्म, समाज, जातपात&lt;/a&gt; ह्या लेखाचा हा पुढील भाग विचार पूर्वक नियोजन करूनसनातन धर्माने घडवलेल्या समाजात घोळ घातला गेला त्याचेच दुष्परिणाम जन संख्या वाढी बरोबरीने वाढताना अनुभवतो आहोत. ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे. &lt;strong&gt;हे माझे मत मला मिळालेल्या अनुभांनी तयार झालेले आहे.&lt;br /&gt;&lt;/strong&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;सत्तेचे विकेंद्रीकरण हे समाज बांधणी करण्या करता वेदकाळा पासून झालेले असावे. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे हा सल्ला आज सुचवण्याचा प्रयत्न होतो आहे पण प्रत्यक्षात घडत नाही, जर झाले तर अमाप संपत्ती लुटणे शक्य होणार नाही ही भिती आहे. ती भिती जनतेला समजू नये म्हणून अनाकलनीय मुद्दे पुढे आणून मुख्य मुद्दा बाजूला ठेवण्याचे सगळे प्रयत्न सुरु आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt; &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ह्या मानव समाजाचे दैनंदिन जीवन निरोगी व सुरळीत राहावे म्हणून कूळ व कुळाचाराची बांधणी झाली अ॑सावी हे ओघाने आलेच. दैनंदिन कामाची यादी तयार झाली, ती प्रत्येक कामे करणारा&amp;nbsp; समूह म्हणजे कूळ असे मी समजलो आहे, आडनाव दिले गेले असावे. जसे कुळांच्या कामाचे संचालन करणारे कुळकर्णी झाले, राजे हे आडनाव समूहाचे नियंत्रण कारणार्‍या कुळाचे असावे. जमिनीचे मोजमाप करण्यात येणार्‍या माप दंडाला पांड म्हटले जात असे त्याचा उपयोग करणारे पांडे, गावाचे मोजमाप करणारे देशपांडे तर त्यांचे मुख्य सरदेशपांडे झाले. यज्ञ = प्रोजेक्ट त्याला लागणारी जागा, योग्य जागेचे संशोधन, त्या जागेला यज्ञस्थान बनवण्याकरता आवश्यक प्रक्रिया वगैरे काम करणारे रानडे असावेत. चौधरी, पाटील, चव्हाण&amp;nbsp; वगैरे आडनाव कार्य संबंधित तयार झाले असावे. प्रत्येक व्यक्तीची ओळख दर्शक त्या गावात राहणार्‍या व्यक्तीला त्या गावातील वास्तव्य कर = हात ह्या अर्थाने भडकमकर, भांडारकर, चिपळूणकर, करंदीकर, गोवेकर, लळिंगकर, नागपूरकर, नगरकर, बडोदेकर अशा बर्‍याच हातांना आडनावे मिळाली असावीत. हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे, मी माझ्या क्षमतेनुसार हे समजलो आहे. अशा कुळांचे कुळाचार निश्चित झाले. अशा कुळात वावरणार्‍या व्यक्तीची कर्तव्ये व नियम निश्चित झाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चार वर्ण हे वैचारिक, शारीरिक पातळी व क्षमते ने ठरले असावे, तसे तर्काने जाणवते. हे आज आवश्यक आहेत की नाही ह्यात मला जायचे नाही तो माझा इथे विषय नाही.&amp;nbsp; एका कुळात जन्माला येणे महत्त्वाचे नसून तो कुळाचार पाळणार्‍या व्यक्तीचा समावेश योग्य वर्णात करणे आवश्यक असावे. जातीचा ह्यात कोठेही संबंध नसावा, म्हणून जातीचे आरक्षण नसावे. हे पुन्हा स्पष्ट करणे आवश्यक आहे. आज झालेला घोळ हा वर्ण व्यवस्थेत मुद्दाम गोंधळ घातल्याने झाला आहे, लायकी नसताना फक्त प्रमाणपत्राच्या, आरक्षणाच्या आधारावर राज्य कारभारात, संरक्षण, अर्थ, आरोग्य, शिक्षण व्यवस्थेत व नोकरीत प्रवेश सुरु झाले. व्यवस्थेत असणार्‍या अनुभवी योग्य व्यक्तींना त्रास देणे, काढून टाकणे व त्या जागा भ्रष्ट व्यवस्थेतून आलेल्यांना देणे सुरु झाले व सुरु आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;समाज ज्या भूपटलावर जिवंत आहे त्या भूमीचा योग्य उपयोग करताना कदाचीत भूमीची नीती = भूमिती ह्या शस्त्राचे / अवजाराचे शास्त्र विकसित झाले.( भुमिती = भु मापन हा प्रचिलीत आहे.) त्यातून शेत त्या शेताची निती = शेती, शिवार = शेती करणार्‍या व्यक्तीच्या वहिवाटीला आवश्यक जागा. बर्‍याच शेत जमिनीचे एक खेडे, त्या खेड्यातील अनुभवी व्यक्तीला पंच = मॉनिटर, पंच समूहाचा सरपंच = अंपायर,&amp;nbsp; विविध कामे करणा्र्‍या&amp;nbsp; कुळांना राहण्याची जागा = एक गाव. अनेक गावांचा एक तालुका, अनेक तालुके एक जिल्हा, अनेक जिल्हे एक प्रदेश अशी व्यवस्था निश्चित झाली. ह्या प्रदेशाची सर्व प्रकारची जबाबदारी सांभाळणार्‍याला राजा ठरवले गेले. राजा हे पद सांभाळणारा सक्षम, नियम पाळणारा व मानव गुणधर्माचे पालन करणारा असावा असे निश्चित झाले. त्या राजाचे वैयक्तिक संस्कार, मानसिक संतुलन व मानव धर्म पालन करण्याच्या क्षमतेनुसार त्या प्रदेशाचे जन जीवन समृद्ध होत असे. आज प्रत्येक प्रदेशाचे मुख्यमंत्री हा तोच प्रकार आहे. त्यांचे कर्तृत्व हे त्यांच्या संस्कारांशी व मानसिकतेशी संबंधीत आहे. म्हणूनच काही प्रदेशांचे इतर प्रदेशांच्या तुलनेत कार्यक्रम जनतेच्या हिताचे झालेले / होत आहेत. राज्याच्या अहंकारी, आक्रमक मनोवृत्तीने दुसर्‍या प्रदेशावर आक्रमण घडत होते. दोन राज्यातील चढाओढ, अकार्यक्षम राज्य कारभार अशी पण कारणे होती. पण तरीही मानव धर्म पालनाचे संस्कार फार खोल रुजल्याने दोन राज्यात घडणारे युद्ध मानव धर्माचे नियम सांभाळून केलेले युद्ध होते. दोन धर्मातील युद्ध नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सनातन धर्म पालन करणार्‍या भरत राजाच्या कार्यपद्धतीला सनातन धर्म पालन करणार्‍या इतर राज्यांनी मान्य केले व त्या प्रदेशांना भारतभूमी म्हणजेच भारत अशी मान्यता मिळाली असावी. सनातन धर्म संस्कारांमुळे भारत ही मातृभूमी ही संकल्पना मान्य झाली. पृथ्वी वरील इतर प्रदेशांच्या राज्यांनी मानव धर्माचे नियम स्वार्थ साधण्या करता बदलले. त्यातून सनातन धर्मापासून वेगळे पंथ निर्माण झाले. ते प्रत्येक पंथ निर्माण करणार्‍या व्यक्तीला एक निर्माता, देवाचा दूत म्हणून मान्यता मिळाली. अशा नवनिर्माण पंथाचा सत्ता टिकवण्या करता उपयोग झाला व आज केला जात आहे. भोळ्या भाबड्या मानसिकतेचा फार चांगला उपयोग करून पंथाचा व्यवसाय करण्यात बरेच यशस्वी झाले, होत आहेत. आहार व संस्कारांचा मानसिकतेवर परिणाम झाल्याने मोगल व अरब राज्यकर्ते आक्रमक झाले. वाळवंटातून तंबूत राहणारे त्या प्रदेशातील अमीर, सुलतान मंडळींनी भोवतालच्या प्रदेशात आक्रमण करणे सुरु केले. इराणी जनतेवर झालेले अत्याचार, त्या संस्कृतीची चिरफाड, आदरणीय स्थानांना उध्वस्त करणे व कतलेआम ही एक सुरुवात होती. तोच प्रकार अफगाणिस्थानातून भारतात शिरताना ह्या अरबी / इराणी - मुसलमानांनी &lt;a href="http://www.hindunet.org/hindu_history/modern/hindu_kush.html"&gt;हिंदू कुश,&lt;/a&gt; हिंदूंची कतलेआम झालेल्या पर्वताला नाव दिले. भारतात असलेली अमाप निसर्ग व भौतिक संपत्ती लुटण्या करता अगणित प्रयत्न झाले. भारतातील सत्ता विकेंद्रित असल्याने संघटित ताकदीने विरोध झाला नाही. त्यातूनच ते आमचे राज्यकर्ते व आम्ही भारतीय त्यांचे गुलाम झालो. पण ह्या आक्रमकांना फक्त ऐशो-आराम व संपत्ती एवढेच महत्त्वाचे असल्याने त्यांनी सनातन धर्मव्यवस्था व समाज रचनेत फारसा गोंधळ घातला नाही. त्यांच्यातलाच अकबर सनातन धर्माचे महत्त्व समजू शकला. ह्या इराणी - मुसलमान आक्रमकांनी भारताचा हिंदुस्थान केला. गुलाम विरोध करण्यात असमर्थ ठरले. सनातन धर्म मान्यतेचे महत्त्व कमी होण्याला सुरुवात झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पाश्चात्य देशातून येणार्‍या पर्यटक व व्यापार्‍यांनी ह्या नव्या घटनांचा फायदा घेत भारताचे इंडिया हे नाव व्यवहारात घुसवले. महाराष्ट्र, गुजराथ व दाक्षिणात्य बंदरातून ह्या पर्यटक व्यापार्‍यांना महत्त्व मिळण्यात व स्थानिक होण्यात बराच विरोध झाला. पण बंगाल मधून इंडियात ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रज स्थायिक झाले. इंडियाच्या गुळाच्या ढेपीला फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज मुंगळ्यांनी पोखरणे सुरु झाले. त्यां तिघांत इंग्रज जास्त यशस्वी झाले. मान्य झालेल्या हिंदू व मुसलमान (महाराजे व सुलतान) यांच्यातील द्वेषाला खतपाणी देत इंग्रजी सत्तेत वाढ झाली. इंडियातील इंग्रजी सत्तेचा व्यवहार सांभाळायला इंग्रजी मनुष्यबळ फार कमी होते, ते कसे वाढवता येईल ह्या करता थॉमस मॅकॉलेने इंडियातील समाज रचनेचे बरेचसंशोधन केले व त्यावर उपाय सुचवले, त्यामुळे तो पदवी धारक लॉर्ड थॉमस मॅकॉले झाला. सनातन धर्माच्या समाज रचनेत बदल घडवणारा हा घोळकर होता. हा घोळ घालण्या करता त्याने शिक्षण क्षेत्रालाच बदलून टाकले. इंग्रज सत्तेला मान्य असलेल्याच पद्धतीने शिकवलेल्या व्यक्तीला मान्यता मिळावी, नोकरी मिळावी असे नियम तयार केले ह्याचा हा पुरावा.&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="font-family: Verdana,sans-serif; line-height: 115%;"&gt;&lt;span style="line-height: 115%;"&gt;&lt;a href="http://india_resource.tripod.com/britishedu.htm"&gt;http://india_resource.tripod.com/britishedu.htm&lt;/a&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;b&gt;&lt;span style="color: #c00000; font-family: &amp;quot;Arial&amp;quot;,&amp;quot;sans-serif&amp;quot;; font-size: 10pt; line-height: 115%;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="font-family: Verdana,sans-serif;"&gt; &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="font-family: Verdana,sans-serif;"&gt;Gandhi&amp;nbsp; wrote in the "Harijan" that Indian education madeIndian students foreignersin their own country.  The RadhakrishnanCommission said in their Report(1950); "one of the serious complaints against the system of educationwhich has prevailedin this country for over a century is that it neglected India's past, that itdid not providethe Indian students with a knowledge of their own culture. It had produced insome casesthe feeling that we are without roots, and what is worse, that our roots bind usto a worldvery different from that which surrounds us".&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Verdana,sans-serif;"&gt; &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;In 1835, Thomas Macaulay articulated the goals of British colonialimperialism most succinctly: "We mustdo our best to form a class who may be interpreters between usand the millions whom we govern, a class of persons Indian inblood and colour, but English in taste, in opinions, words andintellect."&amp;nbsp; As the architect ofColonial Britain's Educational Policy in India, Thomas Macaulay was to set thetone for what educated Indians were going to learn about themselves, theircivilization, and their view of Britain and the world around them. Anarch-racist, Thomas Macaulay had nothing but scornful disdain for Indian historyand civilization. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;गांधींनी "हरिजन" ह्या पुस्तकात लिहिले आहे, इंडियन विद्यार्थ्यांना इंडियन शिक्षण पद्धतीने परदेशीय बनवले आहे. डॉ. राधाकृष्णन कमेटिने सादर केलेल्या अहवालात (१९५०) सांगितले; "गेल्या शंभर वर्षात ह्या देशात मान्य असलेल्या शिक्षण पद्धती विरोधात सगळ्यात गंभीर तक्रार अशी आहे की, त्या शिक्षणाने भारतीय परंपरेला दुर्लक्षीत केले आहे, ह्या शिक्षण पद्धतीने इंडियन विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे ज्ञान उपलब्ध करून दिलेले नाही. ह्या शिक्षण पद्धतीने काही प्रमाणात असे समज निर्माण केले आहेत की, आपण बिन बुडाचे, मूळ नसलेले आहोत, आणि सगळ्यात जास्त वाईट काय आहे तर, आपल्या परंपरेने आपल्याला जगाशी जसे जोडले आहे त्यात फार परक आहे जसे भोवतालच्या जगाने आपल्याला जोडले आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;१८८५ सालात थॉमस मॅकॉलेने ब्रिटिश राजवटीचे इंडियात राज्य करण्याचे काय ध्येय असावे हे शब्दरूप केले होते, " आम्ही इंडियात एक प्रचारक जात निर्माण करण्याचे आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत, ही जात आपण राज्य करतो आहोत त्या समाजात आपली प्रचारक ठरेल, ह्या जातीच्या व्यक्ती रंगाने व रक्ताने इंडियन असाव्यात, पण आवड, मतप्रदर्शन, लिखाण व हुशारी ब्रिटिश असावी." इंडियातल्या ब्रिटिश राजवटीच्या शिक्षण पद्धतीचा थॉमस मॅकॉले शिल्पकार होता. शिकवलेले इंडियन म्हणून स्वत: विषयी काय शिकावे, त्यांच्या संस्कृती विषयी त्यांनी काय शिकावे, त्यांचे ब्रिटन व भोवतालच्या जगाविषयी काय विचार असावेत अशा शिक्षणाची सुरुवात थॉमस मॅकॉलेने केली. तो मुळातच कट्टर जातीयवादी होता, तो भारतीय इतिहास व संस्कृतीला अतिशय तुच्छ मानीत होता."&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी हे मला समजलेल्या मराठी भाषेतून लिहिले आहे. हे आजच्या पिढीचे दुर्भाग्य, त्यांना आजही ब्रिटिश गुलामगिरीत मान्य झालेले शिक्षण घ्यावे लागते आहे तरच त्यांना नोकरी मिळते. मुसलमानी राजवटीमुळे, आक्रमक, अमानुष अत्याचार ह्या प्रकारांनी नव्याने तयार झालेल्या व मान्य झालेल्या हिंदू धर्माचे जितके घाण प्रदर्शन जगा पुढे मांडता येईल त्याचा प्रयत्न ह्या मॅकॉले शिक्षण पद्धतीतून केला गेला.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आज सांगायला फार सोपे आहे की हे काम ब्राम्हणांनी केले. इंग्रजांना कमी वेळात इंडियन हस्तकांचा ताफा उभा करायचा होता त्यात चार ही वर्णातील व्यक्ती होत्या पण मुळातच अभ्यासू वृत्तीमुळे ब्राम्हण कुळातील तरुणांची संख्या जास्त असावी असे वाटते. तसेच इंग्रज राजवटीच्या विरोधात ब्राम्हण कुळातील तरुणांची संख्या पण जास्त असावी. कारण त्याच ब्राम्हण कुळातील तरुणांना त्या शिक्षण पद्धतीचा खरा डाव लवकर लक्षात आला होता. हे शिक्षण कसे होते ते पुढील भागात - शिक्षणाचा घोळ बघू या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-6498917556594001092?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/6498917556594001092/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=6498917556594001092&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/6498917556594001092'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/6498917556594001092'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/05/blog-post_14.html' title='घोळ घातला गेला'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-1468264159901609557</id><published>2011-05-07T15:00:00.002+05:30</published><updated>2011-05-07T15:34:57.954+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='धर्म समाज जातपात'/><title type='text'>धर्म समाज जातपात</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;नियम संस्काराचा हा पुढील भाग. जातपात हा प्रकार का व कसा झाला असावा ह्या शोधात हे कसे घडले असावे हा विचार मी सुरु केला, ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतीय परंपरेत चार वेद, त्याचे आठ अंग म्हणजे शाखा, ह्या वेदांचे प्राकृत भाषेतून केलेले विश्लेषण म्हणजे उपनिषद ह्या सगळ्या प्रकारातून धर्म, समाज, जात, कूळ व व्यक्ती ही मांडणी का व कशी घडली ते मी समजण्याचा प्रयत्न केला. वेद काळात सृष्टीतील प्रत्येक ऊर्जेचा स्वतंत्र अभ्यास केला गेला. त्या प्रत्येक ऊर्जेला देव किंवा देवी म्हणून संबोधले गेले. ह्या प्रत्येक देवाची / देवीची उपासना म्हणजेच ऊर्जेचे सखोल ज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला ऋषी म्हणून मान्यता मिळाली होती. ह्या सगळ्या ऋषी मुनिजनांनी सृष्टीच्या स्पंदन शक्तीला मान्य केले. स्पंदन शक्तीचा एक भाग मानव हे मान्य झाले. स्पंदन शक्तीला समजण्याची क्षमता व गुणधर्म फक्त मानव समूहातच आहे हे सर्वमान्य झाले. ह्या क्षमता व गुणधर्मांचा उपयोग ह्या समूहातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे हे सर्वमान्य ठरले. ह्या कर्तव्याचे पालन करण्याचे नियम ठरवले गेले. ह्या संकल्पनेला मानवाचा सनातन म्हणजे सतत कार्यरत असणारा, अंत नसलेला धर्म म्हणून ऋषी मुनिजनांनी मान्यता दिली. धर्माचे पालन कारणार्‍या समूहाला एक समाज म्हणून मान्यता दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या ऋषींनी समाजाच्या सखोल अभ्यासातून नियम व कर्तव्ये सुनिश्चित केली त्या प्रत्येक गुरुचे नाव देऊन त्या नियम-कर्तव्यांना गोत्र असे नाव दिले गेले. (पंचांगात ही सगळी माहिती वाचायला मिळते. पण ते समजून घेण्याऐवजी नटनट्यांची, आधुनिक साधनांची, मित्र - मैत्रीण जोडीची, कोणती फॅशन वगैरे माहिती मिळवणे जास्त महत्त्वाचे झाले आहे.) गोत्र ह्या संकल्पनेचा अर्थ मला समजला. आधुनिक समाज रचनेत विद्यापीठ हे अपवाद वगळता गोत्र असण्याची शक्यता आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऋषी मुनिजनांच्या समूहाने मानव शरीराला जिवंत ठेवण्या करता शरीरातील प्रत्येक अवयवांच्या कार्याचा अभ्यास केला होता म्हणूनच त्या अभ्यासातून समाज एका मानव शरीरा सारखा असून चार वर्णात आहे असे सर्वमान्य झाले. वेदकाळा पासून सृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात उच्च पातळी गाठणारे गुरु, ऋषी मुनीजन मान्यता मिळवलेले होते त्यांच्या शिष्यगणांना ठरावीक पातळी गाठल्यावर ब्राम्हण ही पदवी दिलेली आहे. ह्या समाजरुपी शरीरातील मेंदूची जबाबदारी अंतर्बाह्य घटनांचे सुनियोजित आकलन करून, प्रक्रिया झाल्यावर इतर अवयवांना पुरवणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कर्तव्य पद्वीधारक ब्राम्हण वर्णाला दिले गेले. प्रत्यक्षात ब्राम्हण ही जात नसून विचार पद्धती आहे, वैचारिक कामाची पातळी आहे. (मुसलमान धर्मात सय्यद ह्या नावाने गणना होते. पाश्चात्य पध्दतीत वैज्ञानिक, प्राध्यापक ह्या अर्थाने गणना होते.) आधुनिक काळात ह्या वर्णात भेसळ पदवी धारक, सतत बदलणारे नियम व बाह्य शक्तींचे नियंत्रण असल्याने कर्तव्य पालनात गोंधळ झाला आहे. संगणक भाषेत ह्याला रोगट (करपटेड) बॉयॉस म्हणता येईल.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;समाजरुपी शरीरातील अंतर्बाह्य धोक्यापासून संरक्षणाची जबाबदारी सांभाळणार्‍या भागाला क्षत्रिय वर्ण गणले गेले ही जबाबदारी हात - पाय, डोळे, नाक, कान ह्यां अवयवयांची होती. समाजरुपी शरीरातील अंतर्बाह्य शरीराच्या गरजा पुरवण्याची जबाबदारी छातीपासून कंबरेपर्यंत असणारे अवयव फुपुसे, हृदय, पोट वैश्य वर्ण गणले गेले. ह्या तिन भागांनी तयार केलेली व त्यांना आवश्यक असणारी माहिती वाहक अवयवांचा वर्ण शूद्र (क्षुद्र नव्हे) गणला गेला हे मी समजू शकलो. ह्या चारही वर्णांचे महत्त्व मानव शरीरातील प्रत्येक अवयवाचे असते तितकेच संतुलित होते. मात्र समाजरुपी शरीरातील अनावश्यक द्रव्ये, वस्तूंचा कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची होती कोणत्याही वर्णाची नव्हती हे मी निश्चित समजू शकलो. मात्र आज प्रत्येक वर्णातील अंतर्बाह्य संबंध बिघडवण्याचे नियोजित प्रयत्न होत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या बुध्दी व कार्यक्षमते नुसार प्रत्येक व्यक्तीचे वर्गीकरण ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा चार वर्णात झाले. प्रत्येक व्यक्तीचे कार्य, दैनंदिनी, आहार ह्याचे नियम ठरलेले आहेत. ब्राम्हणाने ह्या सृष्टीचा, ब्रह्मांडाच्या प्रत्येक ऊर्जेचा अभ्यास करावा हे त्याचे कर्तव्य ठरले. अभ्यास करण्याची क्षमता सतत टिकावी म्हणून पूजा, पाठांतर, आहार ह्याचे नियम पाळण्याची सवय आवश्यक झाली. अनुभवी गुरु समूहाने अशा ब्राम्हणाला मान्यता देऊन प्राकृत भाषेत सामान्य व्यक्तीला त्याने मिळवलेल्या ज्ञानाचा सत्कारणी उपयोग व मदत करण्याचे काम दिले. ह्या समाजरुपी शरीरातील मेंदूचे काम ब्राम्हण वर्गाने करावे मालक बनू नये. तर इतर तीन वर्णांनी त्या कामात मदत करावी, गुलामी नव्हे. क्षत्रिय समूहाची मानसिकता, आहार, संरक्षण क्षमता व त्यांचे नियम ठरवले गेले. क्षत्रियांच्या संरक्षणाच्या कामात इतर तीन वर्णांनी मदत करावी अडथळे निर्माण करू नयेत. शरीराला आवश्यक असणार्‍या गरजेच्या वस्तूंचे भांडार, व्यवहार वैश्य समूहाने करावे, परंतु समाजाला वेठीस (रॅनसम) धरू नये. तसेच ह्या तीन वर्णांना शारीरिक मदत व माहिती पुरवण्याचे काम शूद्र समूहाने करावे, जेणे करून हा शरीर समाज सुदृढ व निरोगी असावा हाच मूळ उद्देश होता. मानव शरीराचे प्रत्येक अवयव एकमेकाशी जुळलेले असतात, कोणत्याही एका अवयवाला वेगळे महत्त्व नसते तसेच ह्या समाजरूपी शरीरातील चारही वर्णांच्या समूहांचे एक संध असणे आवश्यक असणे सर्वमान्य झाले होते. आज राज्य करते, नेता, पुढारी, जमीनदार, मालक, कार्यवाह, अभियंता, कोशाध्यक्ष, मुकादम, कामगार वगैरे आधुनिक गोत्र प्रकार आहेत असेच माझे ठाम मत झाले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला सत्य नारायणाच्या पूजेने सुरुवात करण्याचा नियम तयार झाला. ह्या पूजेला हजर असणार्‍या प्रत्येकाला पूजेला बसणार्‍या व्यक्तीचे गोत्र, जात, पोटजात, नियम, कर्तव्ये ह्यांची आठवण करून देण्याचा हा एक साधा मार्ग होता व आहे हे मला समजले. पुजा सांगणार्‍या पुजार्‍याचे (ती व्यक्ती ब्राम्हण असावी हा नियम नव्हता) हे कर्तव्य होते की त्याने पूजेला बसणार्‍या व्यक्तीच्या परंपरेची, गोत्र, कुळ, जात, जन्मस्थान अशा तपशीलवार माहितीची उजळणी करूनच पूजेला सुरुवात करणे आवश्यक ठरले होते. आज ह्या सगळ्या तर्कशुद्ध संस्कारांचे समाजातले महत्त्व संपवण्याचा प्रयत्न काही समाज सुधारक व राज्यकर्ते करीत आहेत. ह्या प्रयत्नांना मान्य करणार्‍या संधीसाधूंना प्रमाण पत्र, नोकरी, मोठ्या हुद्याचे गाजर खायला देण्याच्या पध्दतीला महत्त्व मिळालेले आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;जातपात म्हणजे एखाद्या जातीची पातळी असा साधा अर्थ मला समजलेला आहे. मुळातच व्यक्तीची जातपात ही दैनंदिन व्यवसायाने ठरते, त्या व्यवसायाशी संबंधित आचरण (वागण्याची पद्धती) म्हणून आहार त्यामुळे तयार होणारे विचार, ह्या सगळ्याच्या मिश्रणाची ती एक जात असते असे आजवरच्या अनुभवांनी मला पटले आहे. कुंभार, जांभार, सुतार, लोहार, कुणबी वगैरे प्रत्येक जातीत ब्राम्हण पातळीचे आचार - विचार असणारी व्यक्ती असतेच. कारण अशी व्यक्ती त्या जातीचा सखोल अभ्यास करणारी असते, त्या जातीला जास्त निरोगी ठेवण्याचा, उत्कर्षाचा प्रयत्न करणारी असते. प्रत्यक्षात प्रत्येक जातीचा एक समूह असा असतो की जो त्याच जातीच्या ब्राम्हण वृत्तीच्या विरोधात असतो. ह्या समूहाला फक्त आरक्षणाचे फायदे हवे असतात. आरक्षण देऊन गोंधळ माजवण्याचा हक्क व त्याकरता संरक्षण देण्याचे आश्वासन ह्या समूहाला मिळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहान पणी मला समजलेले जातपात हे प्रकार पुढील काही प्रसंगातून मी अनुभवले आहेत. आमच्या गावात राहणारी दोन वयाने लहान, सिंधी मुले (सिंध प्रांत वासी ह्या अर्थाने), भवनानी आणि लालवानी आपसात भांडत होते, कपडे फाडून शिवीगाळ चालू होती. भवनानीने एका नटीचा फोटो लालवानीला ५० पैशाला विकला होता. लालवानीने तो फोटो त्याच्या दुसर्‍या एका मित्राला दोन रुपयाला विकण्याचा प्रयत्न केल्यावर भवनानीने तोच विकलेला फोटो एक रुपयाला परत मागितला होता त्यातून हे भांडण झाले होते. इतक्या लहानपणी एका वस्तूची गरज लक्षात घेऊन ती पुरवण्याचा व्यवसाय करणारी धंदेवाईक जात मला समजली होती. पण ह्याच सिंधी समाजात साधू वासवानी सारखे सत्पुरुष मानवजातीच्या मदतीला ठामपणे उभे असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच एक दुसरा प्रसंग मी लहान असताना अनुभवला होता. बालपणी मी ज्या इमारतीत भाड्याने राहत होतो त्या इमारतीच्या मारवाडी (मारवाड प्रांत वासी, आजचे राजस्थान) मालकाचा मुलगा माझ्या बरोबर खेळायला येत असे. मी त्याला विचारले होते की तो त्याचा गृहपाठ केव्हा करतो? त्याने व्यावसायिक जातीला शोभेल असेच उत्तर मला दिले होते. तो शिकवणीला जात होता तिथल्या एका गरीब (?) मुलाला गोळ्या बिस्किटे देऊन त्याच्या कडून गृहपाठ तयार करून घेत होता. हा असला विचार माझ्या ब्राह्मणी संस्कारित डोक्यात कधीच येणार नाही. मी मात्र मार खात, रडत ओरडत माझा गृहपाठ करायला शिकलो होतो. ह्याच मारवाडी समाजाचे बिर्ला कुटुंबीय व्यवसायातून कमावलेल्या कमाईतून मंदिर निर्माण करण्याचे सत्कार्य करतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बालपणीच्या त्याच इमारतीच्या समोर आठवड्याचा बाजार दर रविवारी जमत होता. तिथे मास - मासे विकणारे होते. डुकराचे मास गर्दी करून विकत घेणारे होते. ती डुकरे संडासातील घाण, कचर्‍यातील घाण खाताना मी बघितली होती. त्याच डुकरांना कापताना मी बघितले होते. तेच मास आवडीने खाणारी एक जात मी तिथे बघितली होती. तसेच "चाक फिरवतो गरागरा मडकी करतो भराभरा तो कोण ? कुंभार, कपडे शिवतो तो शिंपी, चपला तयार करतो तो चांभार, लाकडाच्या वस्तू बनवणारा सुतार, लाल झालेल्या लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार," शालेय पुस्तकातील बालगीतातून मला व्यावसायिक जाती ह्या अशा समजल्या होत्या, त्यांची कामे किती आवश्यक होती हे मला समजले होते. पुजा पाठ सांगणार्‍याला भट, पुजारी म्हणतात हे समजले होते. राशींचा अभ्यास करणारे ज्योतीशी होते. पण ह्या भट, पुजारी, ज्योतीशी व्यक्तींना ब्राम्हण पदवी मिळवणे आवश्यक होते ती एक जात नव्हती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सगळे नियोजित चांगले होते असे असताना ही परंपरा का बिघडली ह्याचा शोध मी घेणार आहे.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-1468264159901609557?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/1468264159901609557/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=1468264159901609557&amp;isPopup=true' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/1468264159901609557'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/1468264159901609557'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='धर्म समाज जातपात'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-3225082663014185840</id><published>2011-04-26T23:43:00.003+05:30</published><updated>2011-04-27T18:51:20.937+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नियम  व संस्कार ?'/><title type='text'>नियम, संस्कार ?</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/LkA6T0Nt5F4KkUD8HYLOhYiIgAd2horyMcX8cOFfEZw?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="100" src="https://lh6.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TbZsvf2eF1I/AAAAAAAACH4/5we2LxiHuXc/s144/H%20baby.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हा लेख मी एक मानव? ह्या लेखाचा पुढचा भाग आहे. चांगले किंवा वाईट नियम, संस्कार कोणी ठरवले, का ठरवले? ह्याचा शोध मी माझ्या अनुभवांच्या विश्लेषणातून केला. अनादिकालापासून ह्या सृष्टीत नियमित प्रसंग घडले व घडत आहेत. ह्या नियमित प्रसंगांची यादी म्हणजेच नियम हे मला माझ्या क्षमते प्रमाणे समजले आहे. निसर्गाने दिलेल्या जीवदानाचा चांगला सतकारणी उपयोग व्हावा म्हणून मानवाने बरेच नियम स्वेच्छेने स्वीकारलेले आहेत. हे शरीर सुदृढ, निरोगी राहावे म्हणून ह्या नियमांचे संकलन करून सुनियोजित केलेला कार्यक्रम म्हणजे संस्कार असा माझा मीच ठरवलेला अर्थ आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="86" src="https://lh4.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TbZsvcGsMpI/AAAAAAAACIA/A3yMAhVLnho/s144/Baby_food.jpg" width="144" /&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;माझ्या जन्मापासून माझ्या पोटात जाणारा आहार हा देखील एक संस्कार होता. माझ्या आईने जमा केलेल्या अनुभवांनी तिने ठरवले कोणते अन्न माझ्या प्रकृतीला पोषक होते. त्या आहारातील प्रत्येक पदार्थाची निवड, स्वच्छता, शिजवणे, व कोणत्या वेळेला मी ते खावे हे सगळे आहार विषयक संस्कार होते व त्या संस्कारांनी माझ्या शरीराची वाढ झाली म्हणून ते आहाराचे संस्कार चांगले होते. पण रोज दिसणारा विरोधाभास समजणे कठीण झाले आहे, भिकारी बाई तीच्या मुलांना आहाराचे कोणते संस्कार देते? त्या आहार संस्कारांना चांगले वाईट कोण ठरवणार?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;जो पर्यंत स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता माझी नव्हती तेव्हा माझ्या पालकांनी माझ्या वर संस्कार केले पुढे त्यांनीच त्याचे नियम तयार केले व मला ते नियम पाळण्याची सक्ती केली. त्या नियमांचे मी पालन केल्यास माझे दैनंदिन जीवन सुलभ निरोगी होईल हा त्या नियम बनवण्या मागचा हेतू होता. हे सगळे नकळत घडत गेले. कारण मी अजून घराच्याचार भिंतींच्या मर्यादेत होतो. जेव्हा शेजारी व घराबाहेरील वातावरणात मिसळणे सुरु झाले तेव्हा माझ्या वर झालेले संस्कार व नियम पालन सक्तीची तुलना करण्याची संधी मला मिळाली. त्या आहार संस्कारांनी माझ्या शरीरातील अवयवांच्या घनतेत (बॉडीमास) बदल घडला होता. त्यामुळे वेगवेगळ्या नैसर्गिक स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) होण्याच्या क्षमतेत बदल घडत होता. म्हणून त्या आहार संस्कारांनी माझी मानसिकता व संवेदनाक्षमता इतरांच्या तुलनेत बरीच वेगळी तयार झाली हे आज जाणवते आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;माझ्या क्षमतेची सत्यता रोज घडणार्‍या प्रसंगातून जाणवत होती. समवयस्क मुले-मुली माझ्या घरात केव्हाही खेळायला येत असत, त्यांना कधीच कोणी अडवले नाही पण मी फारसा कोणाच्या घरात गेलो नव्हतो, शेजारची मंडळी आम्हा मुला-मुलींना सारखे घरातून बाहेर काढत असत. हा माझ्या पालकांच्या संस्कारांतील फरक मला अगदी सहज जाणवला. संध्याकाळी आमच्या ६ फुटाच्या झोपाळ्यावर समवयस्क मुले-मुली श्लोक व पाढे म्हणायला रोज जमत होते. त्या श्लोकांचे उच्चार आम्हा भावंडांचे इतरांच्या तुलनेत जास्त स्पष्ट होते, आमचे पाठांतर देखील जास्त होते. हा सगळा संस्कारांचाच परिणाम होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हे जसे आहार विषयाचे संस्कार व आहार नियम होते तसेच माझी मानसिक क्षमता निरोगी असावी म्हणून माझ्या पालकांनी माझ्यावर मानसिक संस्कार केले व मानसिक नियम पालनाची सवय मला लावली. ह्या नव्याने उमजलेल्या माझ्या क्षमतेची तुलना घराबाहेरील वातावरणातील इतरांच्या मानसिक संवेदनाक्षमतेशी करण्याची संधी मला मिळाली.आजतागायत मला कोणाला अथवा कोणाविषयी शिव्या अपशब्द काढण्यात कमीपणा वाटतो. माझे असे ठाम मत आहे की शिव्या अपशब्द काढणे ही बुद्धी कमकुवत असण्याची लक्षणे आहेत. अहो एकदा चक्क माझ्या आईनेच मला गाढव आहेस असे म्हणताच जन्म देणारी तीच आहे व ही चूक तिची आहे माला दोष देऊन काय उपयोग असे मीच तीला सांगितले होते.तिने त्या करता तत्काळ माझ्या कानाखाली वाजवली होती पण त्यानंतर तिने बोलणे बदलले होते, गाढवासारखे वागू नकोस असे ती म्हणू लागली. ह्यालाच तुम्ही चांगले संस्कार म्हणाल की अजून काही उपाधी देणार? ह्या चांगल्या संस्कारांचा परिणाम म्हणजे मी मित्र गोळा केले नाहीत पण महत्त्वाचे म्हणजे शत्रू निर्माण होऊ नयेत ह्याची जास्त काळजी घेतली.आजही तशी काळजी घेतो आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="https://lh3.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TbZsv_uJSWI/AAAAAAAACII/_b-IAOKzcYs/s1600/tball.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="76" src="https://lh3.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TbZsv_uJSWI/AAAAAAAACII/_b-IAOKzcYs/s288/tball.jpg" width="288" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;माझ्या लहान पणी शेजारी असणार्‍या समवयस्क मुला-मुलींनी माझी खेळणी व वस्तू परवानगी शिवाय त्यांच्या घरी लंपास केल्या होत्या. हा परिणाम त्यांना मिळालेल्या संस्कारांचाच होता हे मला त्या काळातच समजले होते. प्राथमिक शाळेत शिक्षण सुरु झाले तेव्हा घराच्या चार भिंतीत झालेल्या संस्कारांचा व शाळेत घडणार्‍या संस्कारांचा विरोधाभास जाणवू लागलाहोता. खोटे बोलणे वाईट असते, देव त्याला शिक्षा करतो वगैरे संस्कार घरापुरतेच असतात असे अनुभव रोज येत होते. शाळेत मुले-मुली, शिक्षक खोटे बोलत होते. त्यांना शिक्षा होताना दिसली नव्हती. उघड्यावर मुतायला, संडासाला बसणारी मुले-मुली बघताना आईने दिलेले संस्कार चुकीचे आहेत की काय असेच काही वेळा वाटत होते. भिंतीवरील नग्न चित्रे व त्या खाली लिहिलेली आकलन न होणारी वाक्ये माझ्या पालकांच्या संस्कारांना / नियमांना जुनाट ठरवीत होती. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;माध्यमिक शालेय शिक्षण सुरु झाल्यानंतर ब्राम्हण व ब्राम्हणेतर हा फरक व त्याचे परिणाम मी अनुभवले होते. त्याचेच हे एक उदाहरण आहे. माझ्या बाबांनी एका १३ एकर जमिनीच्या ७० प्लॉट असलेल्या सोसायटीचा कार्यवाह म्हणून काम केले होते. रस्ते, दुतर्फा झाडे अशी बरीच कामे विशेष लक्ष देऊन केली होती. त्या जागेत बाबांनी त्यांच्या मालकीचे घर बांधलेहोते. आमच्या शेजारी लेवा पाटील समाजाचे एका शाळेचे मुख्याध्यापक होते व त्यांची बायको दुसर्‍या एका शाळेत मुख्याध्यापिका होती. त्यांची तीन मजली इमारत होती. त्यात आधुनिक संडासाची व्यवस्था होती पण त्यांची नातवंडे आमच्या घरासमोर झाडाखाली उघड्यावर संडास करायला सकाळी, दुपारी येऊन बसत होती. मी त्यांना हे चुकीचे आहे असेसांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्या संस्कारांना साजेसे उत्तर मला दिले " ए बाम्हण्या, माझी नातवंडं अशीच रोज संडासाला बसतील. ती जागा तुमच्या हद्दीत नाही. पटत नसेल तर ही जागा खाली करा. जा बाम्हणाच्या वस्तीत जाऊन राहा." सगळेच ब्राम्हण चांगले व ब्राम्हणेतर वाईट असे नव्हते / आजही नाहीत मग ब्राम्हण कोण व का? ह्या १८ पगडजाती का व कोणी निर्माण केल्या हा माझा शोध सुरु झाला.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div class="separator" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em; text-align: center;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-mrLJbd1iP9k/TbZsvcafU-I/AAAAAAAACH8/Ptf58Q1cMOQ/s1600/brahmin.jpg" /&gt;&lt;/div&gt;ब्राम्हण कोणाला व का म्हणतात हे प्रथम ब्राम्हणेतरांचे मत जाणून घेतले. पूजा पाठ करणारे, उगीचच जास्त शिकलेले आहोत असे समजणारे, लोकांना भविष्य सांगून फसवणारे, लग्न कार्यात पत्रिकांचा घोळ घालणारे, न समजणारे मंत्र म्हणून दक्षिणा गोळा करणारे, फुकट मेजवानी खाणारे, लांब शेंडी उघडे पोट दाखवत गावभर फिरणारे, पाले भाज्या कढी भात खाणारे, अशी विधाने ऐकायला मिळाली. सिनेमा नाटकातून ब्राम्हण असाच काहीसा दाखवला गेला, आजही दाखवला जातो. पण असले कोणतेच प्रकार माझ्यात नव्हते मग मला ब्राम्हण का व कोणी ठरवले? ह्याचा अर्थ मला समजवून सांगण्यात आला. माझा जन्म एका ब्राम्हणाच्या घरात झाला होता, आडनाव रानडे म्हणून मी ब्राम्हण ठरलो होतो. तो माझा दोष कसा होता? मला माझे डोके चांगल्या प्रकारे वापरता येते हा दोष का व कोणी ठरवला?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;जसे वय वाढत गेले तसे जाती, पोटजाती, ब्राम्हणांचा द्वेष, धर्म व त्यातील फरक असे विविधं प्रश्न त्रास देत होते. त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आता सुरु झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या चित्रणात माझी मोठी बहिण सातवीच्या मुलांना ध्वनी प्रदूषण हा विषय समजण्या करता तीने केलेली कवीता वाचन करते आहे. मोठी बहिण २००४ ला हृदय विकाराने आम्हाला सोडून गेली. ही कवीता म्हणजे एक संस्काराचाच प्रकार आहे. तिच्याच शब्दात ऐकू या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;iframe allowfullscreen="" frameborder="0" height="349" src="http://www.youtube.com/embed/gcYfSHNVFm8" title="YouTube video player" width="425"&gt;&lt;/iframe&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*** सगळ्या प्रतिमा गूगल प्रतिमा शोध मधून मिळवल्या आहेत. ***&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-3225082663014185840?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/3225082663014185840/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=3225082663014185840&amp;isPopup=true' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3225082663014185840'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3225082663014185840'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/04/blog-post_26.html' title='नियम, संस्कार ?'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh6.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TbZsvf2eF1I/AAAAAAAACH4/5we2LxiHuXc/s72-c/H%20baby.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-4282824151299457127</id><published>2011-04-12T19:07:00.008+05:30</published><updated>2011-11-26T08:08:27.865+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मी एक मानव ?'/><title type='text'>मी एक मानव ?</title><content type='html'>&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/ndO5frMbdesX5ZDY8BoG4okX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="100" src="https://lh3.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TaRQPHQuT7I/AAAAAAAACEM/BiIt0AHnX1g/s144/Human-Evolution.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मी कोण? माझ्या अस्तित्वाचा उद्देश काय? मी जिवंत आहे म्हणजे काय? असे प्रश्न मी विचारणे चुकीचे का ठरते? पण असेच काहीसे अनुत्तरित प्रश्नांचे  ढीग उभे करणारे विचारवंत का गणले जातात? म्हणूनच ह्या सगळ्या  घोळाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी सुरू केला. "जगा आणि जगू द्या" -  ह्या साध्या सोप्या दोन शब्दात मानवाचा अर्थ मला सापडला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी एक मानव आहे / नाही हे कोणी ठरवले? इतर मानवांनी, हो त्यांनीच हे ठरवले.  कुत्र्या मांजरांना मी मानव आहे की नाही हे ठरवण्याची काय गरज? म्हणजेच काय तर मानव, मानवी / अमानवी, अमानुष हा सगळा घोळ घातला आहे तो  मानवानेच. ह्या मानवाचा निर्माता कोण, का निर्माण केले? निर्माता आवश्यक  आहे ही कल्पना देखील फक्त मानवाची आहे कारण ह्या निसर्गात  मानवाशिवाय इतर कोणाला ही कल्पना करण्याची आवश्यकता असणे शक्य नाही. हे  विचार माझ्या डोक्यात सुरू होते तेव्हा मी दूर चित्रवाणी बघत होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/3XN78qpioeMdzDD_MBYPAYkX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="96" src="https://lh5.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TaRQPFfgY_I/AAAAAAAACEI/l4tYbQRYreM/s144/020909tv.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt; जगभर चालणार्‍या चित्रवाणी वाहिन्या त्यांच्या चित्रणाचे अनेक विद्युद चुंबकीय  लहरींसंच आसमंतात सोडतात. माझ्या घरातील चित्रवाणी  संचातून तयार होणार्‍या लहरी आसमंतातील एका विद्युद चुंबकीय  लहरीसंच्याशी एकरूप (रिझोनेट) झाल्या म्हणूनच ते चित्रण मी घरबसल्या बघत  होतो. प्रत्यक्षात त्या चित्रणातून दिसणार्‍या वस्तू माझ्या घरात आल्या नव्हत्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;विश्वातील अगणित स्पंदन लहरींचे व त्यातून निर्माण होणार्‍या ऊर्जेचे मोज माप  मानवाच्या क्षमते बाहेरचे आहे. ह्या अमाप स्पंदन लहरींचा परिणाम मला आग,  वारा, पाणी, पृथ्वी व हे अफाट आसमंत ह्या पाच महाभूतांच्या रूपाने  जाणवतो. विश्वातील प्रत्येक सजीव / निर्जीव वस्तूचे अस्तित्व ह्या अमाप  स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) झालेलाच एक एक भाग आहे म्हणूनच माझे अस्तित्व आहे. ह्यात काही उद्देश असणे शक्यच नाही. हे सगळे आपोआप घडते आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या सृष्टीचा सखोल, तर्कशुद्ध अभ्यास आमच्या पूर्वजांनी केलेला आहे व त्याचे  मराठीतून ज्ञान उपलब्ध आहे. तो अभ्यासक कोण, कधी केव्हा कसे ह्याच्यात मला  शिरायचे नाही पण त्यातून मी काय शिकायचे हे ठरवले आहे. तर  विश्वातील अमाप स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) झालेले चर व अचर हे दोन  मुख्य परिणाम आहेत. चर म्हणजे स्वशक्तीने हालचाल करू शकणारे. तर अचर  म्हणजे बाह्य शक्ती शिवाय हालचाल घडू शकत नाही. चर प्रकाराचे चार भाग  आमच्या अभ्यासकांना दिसले. जे आजही आपण सगळेच अनुभवतो आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जारज, अंडज, श्वेदज, उदबीज असे ते चार प्रकार आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जारज प्रकारात मादी एका संपूर्ण शरीराला जन्म देते. अंडज प्रकारात मादीच्या  शरीरातून एक अंडे बाहेर येते व त्या अंड्यातून मग एक पूर्ण शरीर बाहेर येते.  श्वेदज प्रकारात मादीचा संबंध नसून घाम / मल / मूत्रातून जन्माला  येणारे जिवाणू व जंतू. उदबीज म्हणजे फळा-फुलातून निर्माण होणारे बीज जमिनीत रुजते व योग्य वातावरणात नव्या रूपाने अस्तित्वात येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण सगळेच जारज मानव नाहीत. जारजात फक्त मानवाला दोन पायाचा व दोन हाताचा वेगळा उपयोग करण्याची क्षमता आहे. जन्मा पासून अंता पर्यंत जातीत जास्त वेळ मानव दोन पायावर उभा असतो. शरीराचा प्रत्येक अवयव जमिनीपासून दूर व काही अंतरावर आहे. तर  जारजातील इतर जीवांच्या शरीराचा प्रत्येक अवयव जन्मा पासून अंता पर्यंत  जातीत जास्त वेळ जमिनीला समांतर असतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चर सृष्टीचे चार  प्रकार होण्याचे कारण म्हणजे विश्वातील स्पंदन लहरींची संख्या व ऊर्जेतील  क्षमता उगमाशी जास्त आहे तर उगमा पासून दूर ह्या स्पंदन लहरींची संख्या व  ऊर्जा कमी होते.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/zch1dv5u6R4ExEAik_rssYkX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="105" src="https://lh5.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TaRQPTAfSCI/AAAAAAAACEQ/NVRJdaCsDQE/s144/earthquake_scale_md.jpg" width="144" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/SknF3MwdP857aX_Gr1H2kIkX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="100" src="https://lh5.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TaRQP0x1G0I/AAAAAAAACEU/mcJPGfcCeAk/s144/shim.svg.png" width="144" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/owBOhR3LmpcA_Zdca2BQcYkX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="142" src="https://lh5.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TaRQyJc8g3I/AAAAAAAACEg/fP87Oycmwvw/s144/labels.svg.png" width="144" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हे भूकंपाने निर्माण होणार्‍या लहरींच्या  अभ्यासातून जाणवते. म्हणून मी एक मानव आहे, सृष्टीतील इतर सजीवांच्या  तुलनेत माझ्यात विश्वातील जास्त स्पंदन लहरी एकरूप झाल्या आहेत  त्यांची ऊर्जा शक्ती ह्या मानव रुपी शरीरात जास्त आहे. म्हणूनच मन,  मेंदूच्या माध्यमातून ह्या सृष्टीला समजण्याची शक्यता ह्या मानवाला  निसर्गातून प्राप्त झाली आहे. ही निसर्गाला समजण्याची क्षमता इतर  सजीवांना कमी आहे.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कुत्री मांजरं स्वत:चे वा दुसर्‍याचे पिलू छान ओळखते पण  प्रसूतीतले पहिले पिलू खाऊन टाकताना आढळते, सिंव्ह पहिल्या नराची  पिले मारून स्वत:चे अस्तित्व प्रस्थापित करतो हा प्रकार अपवाद वगळता  मानवाच्या बाबतीत घडत नाही व तसे घडू नये म्हणूनच योग्य संस्कार, नियम  ह्यांचे महत्त्व वाढले. मानवाचा लहान जीव जन्माला येताच निसर्गाला  कमीजास्त प्रमाणात समजण्याची क्षमता घेऊन येतो. ह्या समज क्षमतेला मार्ग  दर्शन व खतपाणी भोवतालच्या परिस्थितीतून मिळते. हे मी समजण्याचे कारण माझ्या जन्मदात्यांना त्या काळात कुटुंब नियोजनाचे नियम नसल्याने एकाच आईने जन्म दिलेल्या सहा जीवांना माझ्या क्षमतेनुसार समजण्याची संधी मला  मिळाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मानव रुपातील प्रत्येक जीवाच्या शरीरातील अंतर्बाह्य  स्वरूपातील विविधता इतर सजीवांच्या तुलनेत जास्त जाणवते. ह्याचे मुख्य कारण अमर्याद, काळवेळ, स्थानाची कोणतीही बंधने नसलेली शरीरसुख  उपभोगण्याची निसर्गाने बहाल केलेली क्षमता हेच आहे. म्हणूनच ३६५ दिवसाच्या  प्रत्येक सेकंदाला ह्या पृथ्वी वर एक नवीन मानव एक वेगळे स्वत्व घेऊन  जन्माला येतो, कारण त्या क्षणाला सृष्टीतील ठरावीक स्पंदन लहरींना  एकरूप (रिझोनेट) झालेलाच तो एक जीव असतो. इतर ग्रह राशींच्या स्पंदन  लहरींच्या ऊर्जेचा परिणामाचे ते एक स्वरूप असते, म्हणून त्या मानव  जीवाचे इतर मानवी जीवाशी साम्य नसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे इतर जारज जीवांच्या बाबतीत घडत  नाही. त्यांच्या शरीरसुख उपभोगण्यावर ठरावीक काळाची मर्यादा असल्याने नवीन जन्माला येणार्‍या जीवाच्या स्वरूपात फारसा फरक नसतो. पण एकाच आईच्या पोटी जन्माला येणारे प्रत्येक बाळ शरीराचे एक आगळेवेगळे अंतर्बाह्य स्वरूप घेऊन जन्माला येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;object height="349" width="425"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/r2AVf7BDt2M?fs=1&amp;amp;hl=en_US"&gt;  &lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;  &lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;  &lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/r2AVf7BDt2M?fs=1&amp;amp;hl=en_US" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="425" height="349"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt; &lt;/div&gt;&lt;br /&gt;ह्या चित्रणातून तर हेच सिद्ध होते, फक्त मानवाला  ह्या आगळ्यावेगळ्या क्षमतांची&amp;nbsp; निसर्गाने&amp;nbsp; दिलेली देणगी आहे व ही देणगी समजण्याचे  भाग्य मला लाभले आहे म्हणून मी एक मानव असण्याचा मला अभिमान आहे.  ह्या मिळालेल्या मानव जन्माचा मी किती चांगला उपयोग करू शकतो हे मात्र  माझ्यावर झालेल्या संस्कारांशी संबंधित आहे. ते कसे हे पण सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुढील भाग - नियम, संस्कार? ह्या लेखात आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;*** सगळ्या प्रतिमा गूगल प्रतिमा शोध मधून मिळवल्या आहेत. ***&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-4282824151299457127?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/4282824151299457127/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=4282824151299457127&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/4282824151299457127'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/4282824151299457127'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/04/blog-post.html' title='मी एक मानव ?'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh3.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TaRQPHQuT7I/AAAAAAAACEM/BiIt0AHnX1g/s72-c/Human-Evolution.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-5549248172811501359</id><published>2011-03-25T19:30:00.006+05:30</published><updated>2011-04-03T20:49:51.203+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ७४'/><title type='text'>नशीब भाग - ७४</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/SLkWXIyJOZjtOdxGauhVTgcw4jULwy_DEobCtLdlTGw?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="200" src="https://lh5.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TYyaTbZ_nzI/AAAAAAAACCw/_NzTWIX55DU/s200/chart_numbering_permanent%20copy.jpg" width="133" /&gt;&lt;/a&gt;माझे दात दाखवणे (दुखण्यामुळे) सुरू झाले ते १९७२ पासून. आज ९ दात गमावल्यावर "दात दाखवून अवलक्षण" ह्याचा खरा अर्थ कळला. दंतवैद्या कडे जाताना एका देव माणसाकडे जातो आहे अशा अगदी नम्र भावनेने मी नेहमी जात होतो. १९७७ पर्यंत मी मुंबईत होतो तेव्हा एक दंतवैद्य माझा चांगला मित्र झाला होता. त्याने माझ्या दातांशी कधी खेळ केले नाहीत. योग्य सल्ला देऊन योग्य दरात माझे दात दुखणे सांभाळले होते. योग्य दंतवैद्य योग्य वेळेवर लाभणे हा माझ्या बाबतीत एक नशिबाचाच भाग आहे. ते कसे ते पाहू या. फुल्या असलेले दात काढले आहेत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दाताचे खेळ सुरू झाले ते मस्कत, ओमानला. दाताची कीड काढताना दूसर्‍या दाताला पण आहे असे सांगत त्याला पण खड्डे पाडणे सुरू झाले. मी तिथे पाच दात गमावले. त्यातल्याच एका दाताचा खेळ आजही फार चांगला लक्षात आहे. प्रथम एका भारतीय पुरुष दंत वैद्याचे उपचार चालू होते ते फार त्रासदायक झाले म्हणून एका नवीनदंतवैद्याला शोधून काढला पण त्याच्या कडे एक भारतीय तरुणी काम करीत होती, मूळ दंतवैद्य फक्त अरबी बोलणार्‍या लोकांना मदत करीत असे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/etubE5o60QX0sFguyie3qgcw4jULwy_DEobCtLdlTGw?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="115" src="https://lh6.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TYyaUPkp2cI/AAAAAAAACC8/PNffZrU6WyY/s288/Root_Canal_Illustration.png" width="288" /&gt;&lt;/a&gt;त्या बाईचा थाट, विंग्रजी, सगळे युकेतून आल्याचे नाटक होते. सगळ्यात आधी एक्सरेझाला, मग त्याचे निरीक्षण झाले. रुट कॅनॉल करणे आवश्यक आहे असे समजवून सांगण्याचा खूप प्रयत्न झाला. मी फक्त एक प्रश्न टाकला ह्या सगळ्याचे पैसे किती द्यावे लागतील? तर उत्तर होते ७०० रियाल गुणिले १३२ रुपये = ९२,४०० रुपये. त्यावर मग टोपी चढवण्याचे वेगळे पैसे (हे टोप्या लावण्याचे खास प्रशिक्षण दंतवैद्य घेतात म्हणूनच त्यांना तसली महाविद्यालये प्रवेश देतानाआधी टोपी घालतात. ते वर्ष होते १९९१. असे लिहिण्याचे कारण, गल्ली बोळातून असे टोपी चढवलेले व चढवणारे दंतवैद्यकीय सल्लागार मंडळी आपापली दुकाने उघडून बसली आहेत).&amp;nbsp; ह्या पैशात मला माझ्या दातापेक्षा बायको मुलांना सहा महिने चांगले जेवण खायला घालण्याचे समाधान मिळाले होते. मला तपासणीचे ५० रियाल द्यावे लागले होते, कारण त्या दवाखान्याच्या वातावरणाचा तो एक भाग होता.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/EnvCj6XawtigLUmQrTz-lAcw4jULwy_DEobCtLdlTGw?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="200" src="https://lh3.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TYyagzS_OnI/AAAAAAAACDA/ZQmc1Yw1HfQ/s200/root-canal-files.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;मी पुन्हा त्या भारतीय पुरुष दंत वैद्याचे उपचार एक वर्ष कसे तरी सहन केले. नंतर एका भारतीय महिला दंतवैद्याशी ओळख झाली. तिने माझी रुट कॅनॉल प्रक्रिया पूर्ण करण्यात यश मिळवले पण खर्च मात्र ३५० रियाल झाला होता. त्याच काळात दंतवैद्यांच्या एका आंतरराष्ट्रीय संमेलनाचे व्हिडिओ चित्रण करण्याचे काम मिळाले होते. त्या संमेलनातील एकेक प्रक्रिया ऐकताना माझ्या दाताच्या कळा वाढल्या होत्या, ह्याचे कारण मला झालेल्या त्रासाच्या व खर्च झालेल्या पैशाच्या आठवणींनी मी माझे दात दाबले होते.  त्या संमेलनातून दंतवैद्यांच्या आंतरराष्ट्रीय लूटमार समूहाचा खेळ माझ्या लक्षात आला. आंतरराष्ट्रीय दंतवैद्यकीय उपकरणे उत्पादन कंपन्यांनी काही स्थानिक दंत वैद्यांना हाताशी धरून नवीन उपकरणांची विक्री वाढवण्याकरता ते संमेलन आयोजित केले होते. ती उपकरणे वापरणारे दंतवैद्य उपकरणांची योग्यता पटवून देण्यात प्रयत्नशील होते. संमेलनात खास दुपारचे व रात्रीचे जेवण, जोडीला खास पेयपान व्यवस्था होतीच. आभार प्रदर्शनात संमेलन आयोजकांनी उद्देश (कोणते? लक्षात आले असेलच) साध्य झाल्याची कबुली दिली होती.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/YLhP8X3eSMeTxRGZblnuOAcw4jULwy_DEobCtLdlTGw?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="288" src="https://lh5.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TYyagw5pKjI/AAAAAAAACDE/yPDwdGmlVVY/s288/root-canal-470.jpg" width="150" /&gt;&lt;/a&gt; पुढे २००२ ला भारतात परतल्यावर अक्कल दाढ काढण्याची वेळ आली. सदाशिव पेठेतील कुमठेकर मार्गावरील एका दंतवैद्याकडे मी माझ्या नातेवाईकाच्या सांगण्या वरून गेलो होतो. वातावरण निर्मिती छान जमवलेली होती, सुमधुर संगीत होते, एकस्वागत सुंदरी होती. एक तास वाट पाहावी लागली, प्रवेश मिळाला, दाताची पाहणी, एक्सरे झाल्यावर कळले, तो बाबा माझी अक्कल दाढ काढण्याची शल्यक्रिया करणारा एक चिकित्सक बोलावणार होता, त्याची वेळ घ्यावी लागणार होती म्हणून फोन वर संभाषण सुरू होते. मी ते सगळे थांबले व किती खर्च येईल ते आधी सांगा म्हटल्यावर कळले २,५०० रुपये. मी त्या पैसे वसुली खुर्चीतून बाहेर आलो. वातावरण निर्मितीचे २०० रुपये देऊन घरी आलो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;घरा जवळच्या कोपर्‍यावर नव्याने ओळख झालेले मित्र भेटले. त्यांच्याशी बोलताना अक्कल दाढेचा विषय निघाला, " तुम्हाला चालणार असेल तर माझी मुलगी दंतवैद्य आहे तीला दाखवा, ती मदत करेल" मी तयार झालो त्यांच्या घरी गेलो. घरात तसा अंधार होता. एका खिडकीला लागून बरीच जुनी झालेली दंतवैद्यकीची साधने नीट मांडलेली होती. त्यांच्या मुलीने माझे दात तपासले म्हणाली "जेवण करून या लगेच दाढ काढून टाकू". ठरल्या प्रमाणे दुपारी त्यांच्या घरी गेलो. रॉकेलच्या स्टोव्ह वर पाणी उकळत होते त्यात साधने उकळत होती. मित्राच्या मुलीने फार हलक्या हाताने दोन इंजक्शने दिली, १० मिनिटाने मला समजायच्या आत दाढ काढली होती, माझ्या हातात दिली "काका शंभर रुपये द्या." मी दोनशे काढून दिले. ह्याच कामाचा मोबदला वेगळ्या वातावरणात, एक दंतवैद्य मला २,५०० रुपये सहज पणे सांगून गेला होता. हे घडण्याचे कारण वैद्यकीय क्षेत्रातील बाजारीकरण व अज्ञानाचा फायदा कमावण्याची शिकवण हेच असावे ह्या वर माझा विश्वास बळावला.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दोन आठवड्यापूर्वी चहा पिताना दातात वेदना झाल्या, मी दुर्लक्ष केले पण दोन रात्री वेदनांनी बेजार झाल्यावर त्रासलेलो होतो. कोंढवा भागात कामा करता गेलो असताना जवळच एक दंतवैद्याचा दवाखाना बघितला, आंत शिरलो, वैद्याचा पोशाख चढवून एक तरुणी उभी होती व तिची आई एका मोठ्या टेबलामागे बसलेली होती. सगळ्यात आधी एक्सरे झाला, मग त्याचे निरीक्षण झाले. "तुमच्या दातात भरलेली चांदी खूप खोलवर असल्याने तुम्हाला हा त्रास होतो आहे. मी औषध लिहून देते ते घ्या दुखणे कमी झाल्या वर माझ्या कडे या, तुमचे दात अजून भक्कम आहेत तेव्हा आपण रुट कॅनॉल करू म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही." मी विचारले "दात काढून टाकण्याचे किती घेता?" ती "मी दात काढत नाही त्या करता शल्यक्रिया करणारा एक चिकित्सक बोलवावा लागेल त्याचा मोबदला तोच सांगेल, त्याकरता आधी वेळ मागावी लागेल, तुम्हाला कोणता दिवस सोयीचा आहे ते सांगा." मी त्या बयेचा पुन्हा चेहरा बघणार नाही हे निश्चित केले. तरीही तिने माझ्या कडून तपासणी व एक्सरेचे ३०० रुपये घेतले. घरी आल्या वर बायकोला काय घडले ते सांगितले. बायकोने कपाळाला हात मारला, दंतवैद्याचा पत्ता, जागा समजल्या वर बायकोने सांगितले की तीच्या इराणी मैत्रीणीला ह्याच बयेने रुट कॅनॉल करून ७०,००० उलळले होते. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दुसर्‍या दिवशी सरळ टिळक रस्त्याला असलेले माझे मित्र व एक अनुभवी दंतवैद्य त्यांच्या कडे गेलो. ह्या आधी चार महिन्या पूर्वी माझा एक दात ह्यांनीच काढला होता. तसेच दोन वर्षापूर्वी वरच्या दातांच्या ब्रिजचे फार चांगले काम केले होते. त्यांच्या मुलीने मला तपासले, वेदना कमी करणार्‍या गोळ्या घ्यायला सांगितल्या व चार दिवसाने दात काढण्याचे निश्चित केले.ठरलेल्या वेळेला गेलो. वैद्य तयारीतच होते. इंजेक्शन झाले व १५ मिनिटाने सहज ती दुखणारी अक्कल दाढ काढून माझ्या हातात आली. मोबदला फक्त १०० रुपये होता. त्या दाढेचे हे चित्रण.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;iframe allowfullscreen="" frameborder="0" height="349" src="http://www.youtube.com/embed/kPQHNb0xUqg" title="YouTube video player" width="425"&gt;&lt;/iframe&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही इतकी किडलेली दाढ त्या तरुण नवशिक्या दंतवैद्दीणीला दिसली नव्हती का? दंतवैद्यांच्या आंतरदेशीय लूटमार समूहाची ती बया सदस्या असणार ह्याची मला खात्री झाली आहे. ह्या दंतवैद्य समूहाचे सुत्रधार कोण ? तर साधने व उपकरणे उत्पादक व औषधे उत्पादक कंपन्या, विक्रेते, शिक्षण संस्था. अनुभवी (?) शिक्षक वर्ग दुकान उघडू शकणार्‍या उमेदवारांना सर्व प्रकारच्या मदतीची हमी देतात, विक्रेते हप्त्याने उपकरणे व साधने पुरवण्याचे काम करतात. अहो मी ज्या बये कडे गेलो होतो त्या इमारतीत व त्याला लागून पाच दंतवैद्य दुकान उघडून बसले आहेत. ह्यातील कीती वैद्य खरोखर मदत करणारे व कीती लूटमार समूही आहेत हे शोधणे एकट्याला जमणारे नाही. तेव्हा वाचक हो आपणच हे एकमेकाला कळवले पाहिजे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;घरात आलो मला स्वस्थ बसवेना मी गूगल शोध सुरू केला मला हे सापडले.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;iframe allowfullscreen="" frameborder="0" height="349" src="http://www.youtube.com/embed/a8EjEOqYEYs" title="YouTube video player" width="425"&gt;&lt;/iframe&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जास्त माहिती ह्या दुव्यावर आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://biologicdentists.com/custom2.html"&gt;http://biologicdentists.com/custom2.html&lt;/a&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.dentalexcellence.co.nz/Dental_Services/root-canals.htm"&gt;http://www.dentalexcellence.co.nz/Dental_Services/root-canals.htm&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-5549248172811501359?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/5549248172811501359/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=5549248172811501359&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/5549248172811501359'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/5549248172811501359'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/03/blog-post_25.html' title='नशीब भाग - ७४'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh5.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TYyaTbZ_nzI/AAAAAAAACCw/_NzTWIX55DU/s72-c/chart_numbering_permanent%20copy.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-5245940041842438911</id><published>2011-03-07T13:20:00.004+05:30</published><updated>2011-03-22T09:10:25.814+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ७३'/><title type='text'>नशीब भाग - ७३</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;प्रत्येक क्षण हा म्हटला तर एक प्रसंग असतो, जर त्या प्रसंगाची दखल घेतली तरच त्याचे महत्त्व असते. कोणत्याही प्रसंगाची दखल घेणे हे संवेदनाशीलतेशी संबंधीत आहे. ती संवेदनाशीलता असणे हेच माझे नशीब आहे. हेच पाहाना, मी पूर्वी राहतं होतो, त्या तिथे पलीकडे. . . . शेजारी एक शेजारीण, सर्वार्थाने बाई होती म्हणजे तसे माझे मत होण्याचे कारणही तसेच होते. ती व तीच्या एका मुलीला नवर्‍या वींना राहणे शक्य होते व राहणे त्यांनी निवडले होते. हे मला कळण्याचे कारण म्हणजे माझे भोचक का खोचक प्रश्न. तिने तिच्या लहानपणाचे फोटो मला दुरुस्तीला दिले होते म्हणून समजले. त्या इमारतीत तीच्या मालकीच्या, हक्काच्या जागेत ती राहतं होती. तिच्या मालकीची एक चार चाकी पण होती. ती त्या इमारतीची प्रेसिडेंट होती त्यामुळे मालकीण होती असाच तिचा थाट होता. तिची दुसरी सौ. मुलगी युपीतून आलेली होती, माझ्या कडे इंग्रजी शिकायला आली. इंग्रजी बोलता आले की एका शाळेत तिला नोकरी ती पण पुण्यात मिळणार होती. ती बया एम ए झालेली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी इंग्रजी शिकवतो म्हणजे काय तर इंग्रजीतून विचार कसा करायचा ह्याचे प्रात्यक्षिक घेतो. मी तिला तिचे नाव, कुठे शिकली, विषय काय होते, वगैरे सांगणे व लिहिणे, जे शक्य असेल ते व तसे करायला सांगितले. तिने ते सगळे हिंदीतून लिहिले व मग मला हिंदीतून ऐकवले. एक मात्र निश्चित समजले की पोरीला निदान काय सांगायचे हे कळलेले होते. तिने मी विचारलेली माहिती सांगताना जरी चूक झाली तरी इंग्रजीतून लिहावे म्हणजे सांगणे सोपे होईल, असे समजावण्याचा मी प्रयत्न केला. तिला ते अपमान कारक वाटले होते. मी तिला हिंदीचे इंग्रजी भाषांतर करून द्यावे हाच तिचा आग्रह होता. तसे केल्याने ती प्रश्नोत्तरात अडकली जाईल व तिला ती नोकरी मिळणार नाही हे मी स्पष्ट केले ते तीच्या आईला पटले पण त्या पोरीला पटत नव्हते. दर दीड तासाला १०० ह्या हिशोबाने १००० आधी दिले तरच मी शिकवणार असे तिला सांगितले. प्रत्यक्षात ती बया अर्ध्या तासातच पळ काढायची. तिने १००० दिले व शिकवणे सुरू झाले. मी तिला प्रश्नोत्तरांचा सराव व्हावा म्हणून बरेच प्रकार दाखवले त्याचे इंग्रजी भाषांतर तिने लिहून घेतले. त्या भाषांतराचे जसेच्या तसे ती रोज पाठांतर करीत होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;१० दिवसाने तिने मला इंग्रजी शिकल्याचे प्रमाण पत्र मागितले. मी फोटोशॉप वापरून एक प्रमाण पत्र बनवून देणार असे तीच्या आईने तिला सांगितले होते. मी ते नाकारले. अहो त्या पोरीला स्वत: विचार करून अजून एक वाक्य तयार करता येत नव्हते तिला प्रमाण पत्र कसले देणार. लोक मला वेडा ठरवतील व माझी चुकीची प्रसिद्धी होणार हे तिला मी पटवून दिले. शिकवणी त्या दिवसा पासून थांबली. तिला नोकरी मिळाली नाही. मग कळले की तिला इंग्रजी बोलता आले नाही तरी चालणार होते फक्त तीच्या फाईलीत इंग्रजी शिकल्याचे एक प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. त्या नोकरी देणार्‍या बाईने पण पूर्वी तसेच केले होते. त्या नोकरी देणार्‍या बाईने मी प्रमाण पत्र दिले नाही म्हणून मलाच वेडे ठरवले होते असे त्या शेजारणीने सुद्धा मला वेडे ठरवत सांगितले. मी डोक्याला हात मारून घेतला, नशीब माझे अजून काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;ती शेजारीण बरीच नाटकी होती. तीच्या नातीला एका संस्थेत प्रवेश घेण्याकरता मी तिला तीच्या चार चाकीचा चालक बनून घेऊन जावे म्हणून तिने आधी माझ्या बायकोला फसवले, माझ्या शंकाखोर मनात पाल चुकचुकली, त्या बयेचा काही तरी डाव असणार, तो जाणून घेण्याकरता मी तयार झालो. वाटेत झालेल्या गप्पांच्या रंगात बाई बोलून गेली, "एक बरे झाले, बाहेर जायला मला गाडीचालक शोधावा लागणार नाही. गाडीचालकाचे ५०० देणे त्रासाचे झाले होते." तीच्या नातीला ज्या संस्थेत प्रवेश मिळवायचा होता त्या संस्थेत मी मराठी बोलतो म्हणून मला पुढे केले, त्या लेखनिकाच्या ते लक्षात आले त्याने माझ्याशी बोलण्यास नकार दिला. कारण प्रवेशाकरता त्याला ह्या बाईकडून १ लाख रक्कम वसूल करायची होती. तिथे ह्या बयेने नातीला वडील नाही हिला नवरा नाही ह्याचे डोळे ओले करून छान नाटक केले होते. त्या लेखनिकाने तिचे ९०,००० दोन हप्त्यात घेण्याचे कबूल केले होते. असेच पुढे एका कार्यक्रमाला जाताना पाठीचे दुखणे आहे असे सांगत मला गाडी चालवायला बोलावले होते. पण मी सावध होतो. १००० देणार असशील तरच येईन अशी अट घातली. मग त्या बयेची कटकट थांबली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या नंतर एक नवरा बायको व त्यांची मुलगी (इराणी) इंग्रजी शिकायला आले. नवरा बायको वाणिज्य शाखेची पदवी घेण्या करता भारतात आले होते. मुलगी नुकतीच पहिल्या इयत्तेत जात होती. ह्या जोडीला देखील इंग्रजी वाक्यांचे फारसीत भाषांतर करून हवे होते म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहिणे सोपे झाले असते. कसेबसे सहा महिने ती दोघे येत होती मग कधीतरी एकदम उगवायचे. त्या दोघांना माझ्या बोलण्याचे फार आश्चर्य होते, एक साधारण तंत्रशिक्षण घेतलेला माणूस प्रत्येक विषयातले अनुभव कसे सांगू शकतो, तेही फारसी भाषेतून जे त्यांना समजायला मदतीचे झाले होते. त्यांनी माझी बर्‍या पैकी जाहिरात केली होती. म्हणूनच वाणिज्य शाखेतील एमकॉमचे प्रमाणपत्र मिळवण्याकरता आलेले दोन इराणी मला भेटायला आले. दोघे सहकुटुंब भारतात आले होते. त्यांना त्यांच्या विषयातील इंग्रजी वाक्ये फारसीतून समजवून देणे व इतरांचे दैनंदिन संवाद हिंदी मराठीतून काय असतात त्या विषयी त्यांना फारसी भाषेतून माहिती देणे असे माझे काम झाले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतु शिकवणीच्या शेवटचा एक तास, हिंदू समाज, रचना, रीतिरिवाज व वर्तमान राजकारण ह्या वर चर्चा होत असे. त्यांचे विचार झापडे बांधल्यासारखे चाकोरीतले होते. मी त्यांना इराणी समाजातील आंधळेपणा कसा सुरू झाला व होतो आहे हे पटवून देण्यात बराच यशस्वी झालो होतो. त्यातल्याच एका इराण्याच्या बायकोने माझी इंग्रजी शिकवणी सुरू केली. मी नेहमी प्रमाणे १० तासाचे पैसे आधी घेतले. चार तास पूर्ण झाले असताना पुण्यात राहणे शक्य नव्हते म्हणून ती तीच्या शाळेत जाणार्‍या मुलीला घेऊन इराणाला परत गेली. मुली करता भरलेले ४० हजार शाळेने देण्याचे नाकारले, तसेच त्या बायकोला परवाना मिळावा म्हणून एका संस्थेला ६०० डॉलर दिले होते ते सगळे वाया गेले होते. पण तिचा नवरा माझ्याकडे मी न शिकवलेल्या सहा तासाचे पैसे मागायला आला होता, मी ते माणुसकीच्या नात्याने त्याला परत करावे असे त्याचे मागणे होते. पैसे परत नकरणारे माणूसकीने वागले पण मला माणूसकी कळत नाही असे&amp;nbsp; तो सांगून गेला,&amp;nbsp; नशीब माझे अजून काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुस्लिम आर्किटेक्चर व त्याचा घोळ ह्या विषयीची फार चांगली माहिती एका इराणी आर्किटेक्ट महिले कडून मला मिळाली, ती तिचा मुलगा, मुलगी व नवरा असे चार जण माझ्या कडे इंग्रजी - हिंदी - मराठी संवाद व भाषांतराकरता अजूनही येतात. भारतात आर्किटेक्चर विषयातील तसेच कॅलिग्राफी विषयातील डॉक्टरेट मिळते हे ऐकून मला धक्काच बसला. अहो हे इराणी दांपत्य असल्या डॉक्टरेट मिळवण्या करता भारतात आले. आश्चर्य बघा आपली काही मंडळी परदेशात आर्किटेक्चर शिकायला जातात. हा घोळ समजून घेण्यात मला फार उत्सुकता होती ती बर्‍याच अर्थाने साकार झाली. ते पुन्हा कधी तरी सविस्तर सांगेन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोठ्या मुलाच्या लग्नात माझा निकॉन पी९० कॅमेरा खाली पडला, त्याचे लेन्स बदलणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले, खर्च १५००० रुपये, अहो मी कॅमेरा २५००० ला घेतला होता. मोठ्या मुलाने तो कॅमेरा घरी उघडला त्याचे हे चित्रण, पटकथा नसली की चित्रण कसे बिघडते ह्याचा हा एक नमुना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;iframe allowfullscreen="" frameborder="0" height="349" src="http://www.youtube.com/embed/BJRS9HnrtdM" title="YouTube video player" width="425"&gt;&lt;/iframe&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे इतर व्हिडिओ चित्रण, &lt;a href="http://www.youtube.com/user/Mr9121?feature=mhum"&gt;हा दुवा&lt;/a&gt; &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;a href="#top"&gt;शिर्षक गाठा&lt;/a&gt; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-5245940041842438911?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/5245940041842438911/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=5245940041842438911&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/5245940041842438911'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/5245940041842438911'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/03/blog-post.html' title='नशीब भाग - ७३'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://img.youtube.com/vi/BJRS9HnrtdM/default.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-2374693455911554322</id><published>2011-02-16T19:46:00.000+05:30</published><updated>2011-02-22T13:10:03.538+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ७२'/><title type='text'>नशीब भाग - ७२</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;२००५ पासून मी इराणी विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचे तसेच मराठी हिंदीचे संवाद सराव वर्ग सुरू केले होते. दिवसभरात त्यांना जमेल त्या वेळेत ते येत होते. वर्ग वैयक्तिक होते त्यामुळे पूर्ण दिवस मी घरात होतो. इराणी विद्यार्थ्यी १० ते ४५ वयोगटातले होते. १० ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेत शिकवल्या जाणार्‍या विषयांचे फारसीत रुपांतर करून त्यांना इंग्रजी शब्दांचे अर्थ समजून घेण्यात मदत करत होतो. प्रत्येकाजवळ डिक्शनरी प्रकार होता पण त्याचा उपयोग करून वाक्याचा अर्थ फारसी भाषेत फार वेगळा तयार होत असे. त्यात १८ ते ४५ ह्या गटातील विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी व इंग्रजीतील संवाद कसे असावे व त्याचा अर्थ फारसी भाषेत काय असतो ह्याचाच अभ्यास जास्त होता. रिक्षावाला, भाजीवाला, दुकानदार, शिक्षक व इतर भाषिक तरुण तरुणींचे ते संवाद होते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;इराणी व भारतीय शाळा कॉलेजातील भाषा शिकवण्याच्या पद्धतीमुळे हा विचित्र प्रकार घडत होता व घडतो आहे. असे मी सहज समजू शकलो. कारण मी स्वत: इराण मध्ये तीन महिन्यात त्यांच्याशी संवाद करू शकलो होतो. चुका होत असत पण वाक्यातील भावना व उद्देश समजून मग वाक्य रचनांचा व शब्दांचा अर्थ मी नीट समजू शकलो होतो, त्यातील उपहास, राग, आनंद, दु:ख, हे समजू शकलो. माझी भाषा शिकवण्याची हीच पध्दत मी माझ्या ह्या भाषा वर्गातून वापरत होतो. ह्या १८ ते ४५ वयोगटात काही पोस्ट ग्रॅज्युएशन तर काही निवडलेल्या विषयातील डॉक्टरेट मिळवण्याच्या तयारी करता आले होते. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;इराणी व्यक्तीला लहान पणा पासून खोट्या आदराची भाषा व वागणूक शिकवली जाते. पालक लहान मुला-मुलींना "चॅष्म" म्हणायला शिकवतात. चॅष्म चा अर्थ डोळा/डोळे असा आहे. पण हा शब्द प्रत्येक आज्ञा डोळे बंद करून मान्य असण्याची कबुली देण्या करता वापरण्याची पध्दत आहे. म्हणूनच लखनवी भाषेतून तसाच आदरयुक्त प्रकार वापरात आहे, "आपकी बात सर आखो पर" म्हणायची पध्दत आहे. हे चॅष्म म्हणणे खोटे वाटण्याचे व असण्याचे कारण किती लहान / मोठी मुले मुली तुमच्या आज्ञा डोळे बंद करून मान्य करतात, तुम्हाला तरी हे मान्य आहे का? हा शब्द समोरच्याला फक्त दिलासा देण्या करता असतो. बर्‍याच प्रसंगात उपहासाने वापरला जातो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;बाले कुर्बान = जी हुजुर = जी मालीक हा त्याचा अर्थ, पण बर्‍याच प्रसंगात उपहास असतो किंवा लाच देण्याकरता वापरला जातो. तसाच प्रकार "दास्ते शोमा दर्द ना कोने" सरळ अर्थ मदत केल्यास "तुमचे हात दुखू नये असे मना पासून वाटते." आभार मानण्याचा एक प्रकार, पण ह्यातला उपहास, अविश्वास दाखवणे जास्त असते. हे अर्थ मला समजायला लागल्यापासून मी "शिकम ए शोमा दर्द ना कोने = तुमचे पोट दुख नये" असे चांगले जेवण झाल्यावर किंवा माझ्या यशाने तुमच्या पोटात दुखू नये, असे मी विनोदाने म्हणतो. "फिक्र शोमा दर्द ना कोने = तुमच्या डोक्याला त्रास करून घेऊ नका" वगैरे विनोद म्हणून वापरतो. "ना दिदे, ताजे बे दोरान उमादे = न बघितलेला / बघितलेली, आत्ताच नव्याने कळायला लागले आहे, ही त्या मागची भावना असते." पण "ना दिदे" एवढाच&amp;nbsp; शब्द वापरला जातो. हा शब्द, प्रथमच शहरी वातावरणात आलेले, प्रथमच दुचाकी / चार चाकी घेणारे, फ्लॅट घेणारे, लायकी नसताना पदवी मिळवलेले, प्रथम परदेश भेट / परदेशात वास्तव्याला आलेले वगैरे. अहो ही यादी खूप मोठी होऊ शकते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;एका इराणी तरुणाने सीमाच गाठली. चक्क मुलीला कसे पटवू, घरकामाला येणार्‍या बाईला मुलीला . . . .वगैरे विचारणे सुरू केले. मी पण तितक्याच साध्या शब्दात त्याला समज दिली. इराण मध्ये तू जसे इशारो इशारे मे मिळवले असशील तसेच परदेशात कुठेही गेलास तरी जमेल. पण हा पठ्ठ्या, कोणते शब्द वापरणे योग्य वगैरे विचारत होता. शेवटी काही दिवसांनी त्यानेच कबुली दिली, सगळेच फार सोपे झाले होते. एवढेच नाही तर तो नव्याने येणार्‍या तरुणांना मार्गदर्शन करू लागला होता. पुण्यात ह्या तरुणांना मदत करणार्‍या बर्‍याच तरुणी तुम्हाला दिसतील. पैसा फेको तमाशा देखो ! ! ! &amp;nbsp;अहो इराणी तरुणी, बायका ह्या प्रकारात मागे नाहीत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;चाळिशीच्या एका बाईने तिचा नवरा व १५ वर्षाची मुलगी ह्यांच्या मदतीने जेवणाचे डबे पुरवण्याचा व्यवसाय व इतर???? सुरू केला आहे. तिचा, नवर्‍याचा व मुलीचा विद्यार्थी परवाना असूनही हे कुटुंब महिन्याला तिन लाख रुपये कमाई करते आहे. ३० हजाराच्या भाड्याच्या जागेत आहेत. शेजार्‍यांनी ह्या बाबत तक्रार केल्यावर पोलिसांनी त्यांच्या वर हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे सांगून दोन लाखाने खिसा गरम करून घेतला आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दुसरी एक चाळिशीची तेहरानला घर असलेली बाई तिचा एक मुलगा एक मुलगी बरोबर घेऊन पुण्यात राहिला आली. हे इराणी तरुण मुला-मुलींनी सक्तीच्या लष्करात भरती होऊ नये म्हणून भारतात येतात. हा सगळा फार मोठा पैशाचा व्यवहार दोन्ही देशात सुरू आहे. भारतात येऊन राहण्याचे परवाने मिळवून देण्यात दोन्ही देशातील सरकारी अधिकारी व शिक्षण संस्था गुंतलेले आहेत. तर ही बाई माझ्याकडे इंग्रजी, मराठी, हिंदी संवाद शिकायला आली व मुलांना शाळेतील विषय समजून द्यायचे होते. बाई परफॉर्मिंग आर्ट्स विषयात डॉक्टरेट घेणार होती. चुकून माझ्या बरोबर धर्म, संस्कृती वाद सुरू झाला तिचे अर्धवट ज्ञान उघडे पडले. बाहेर इतर इराण्यान बरोबर तिची भारतातील परिस्थीती बाबतीत चुकीची माहिती पसरवणे सुरू होते. हे मला व माझ्या बायकोला समजायला फारसा वेळ लागला नाही. सहा महिने प्रयत्न करूनही तिला कोणी गाईड मिळाला नाही. कारण पुण्यात फारसी व ह्या इराण्यांचे इंग्रजी समजणारे गाईड सापडणे अशक्यच आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काही इराणी विद्यार्थी परवाना असलेले पुण्यात शाळा कॉलेजात प्रवेश व राहती जागा मिळवून देण्याचे व फसवण्याचे फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय व कार्यालय उघडून बसले आहेत. हा व्यवहार डॉलर वापरून त्यांच्या देशातून घडतो. मग भारतात आल्यावर हवाला माध्यमातून पैशाची देवाण घेवाण होते. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/t2IGmDBiP-tcfUtA-NeSFYkX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="440" src="https://lh3.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TVvS7Wk2uyI/AAAAAAAABzY/E8TtAdFxYFs/s800/679.jpg" width="488" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/2PkYlY2AmNguCc5nGXEq24kX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="339" src="https://lh3.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TVvS7tqt7kI/AAAAAAAABzc/zbdKYzUtAQI/s800/680.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="https://picasaweb.google.com/lh/photo/dQxb5iH9iLdz3Lv-cPGUCokX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="411" src="https://lh5.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TVvS7trXV6I/AAAAAAAABzg/QK84X6Vsud8/s800/689.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्याच काळात मोठ्या मुलाने माझ्याशी भांडून एक २८ वर्षाची जुन्या मॉडेलची यामाहा RZ 250 CC ची&amp;nbsp; दुचाकी घेतली त्यावर बरेच अपघात घडले. शेवटी एका रिक्शाने धडक दिल्यावर मुलाने त्या दुचाकीची ही अवस्था केली. दुरुस्तीत भरपूर पैसा खर्च केला, आजही त्या दुचाकीवर पैसा खर्च होत आहे, अजूनही काम पूर्ण झालेले नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-2374693455911554322?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/2374693455911554322/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=2374693455911554322&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/2374693455911554322'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/2374693455911554322'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/02/blog-post_16.html' title='नशीब भाग - ७२'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh3.googleusercontent.com/_7pEPrQ3TPJo/TVvS7Wk2uyI/AAAAAAAABzY/E8TtAdFxYFs/s72-c/679.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-5036530751689119047</id><published>2011-02-08T17:16:00.001+05:30</published><updated>2011-02-16T19:47:13.966+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ७१'/><title type='text'>नशीब भाग - ७१</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;२००४ मोठ्या मुलाला एक सकाळचे काम मिळाले होते. धाकट्याला कॉल सेंटरचे काम मिळाले होते त्यामुळे ६००० घराचे भाडे व घर खर्च फारसे त्रासदायक भासत नव्हते. मुलांचे रात्री अपरात्री घरात येणे जाणे त्यामुळे सगळे वातावरण बिघडलेले होते. ह्या सगळ्याचा परिणाम घरात अशांतता जाणवत होती. कॉल सेंटरचे कधी रात्रीचे ९ वाजता तर कधी पहाटे ३ वाजता काम मुलाला झेपत नव्हते. त्यामुळे दिवसभर तो झोपेत असायचा. एका सुटीच्या दिवशी सकाळी ११ वाजता मित्रा कडे जातो म्हणून घरातून निघाला तासाभरात मोठ्या मुलाला त्याचा फोन आला म्हणून मोठा घरातून बाहेर गेला. अर्ध्या तासाने घाबरेला मोठा मुलगा घरात आला. धाकट्याच्या दुचाकीला अपघात झाला असून त्याला इमारतीच्या पार्किंगमध्ये खाली आणले आहे. त्याला लगेच दवाखान्यात नेणे आवश्यक होते. शेजार्‍याने जवळच अपघाता करता नोबेल नावाचा दवाखाना असल्याचे सांगितले. मी मुलाला रिक्शांतून घेऊन गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दवाखान्यात भली मोठी दाढी असलेली पण किरकोळ बांध्याची एक व्यक्ती समोर आली. ते डॉ. मुख्तार अहमद होते. स्वच्छ मराठीतून आमच्याशी बोलले लगेच मुलाला एक्सरे करता घेऊन गेले सगळे काम स्वत:च करत होते. जवळ कोणीच मदती करता नव्हते. तीन मजली इमारतीत कोणाचाच वावर दिसत नव्हता. थोड्या वेळात मुलांच्या मित्रांचा ताफा, मामा-मामी जमले, आम्हाला धीर द्यायला मंडळी जमली होती. डॉक्टर बाहेर आले "मुलाच्या छातीच्या तीन बरगड्या तुटल्या आहेत, एक बरगडी हृदयाला टोचते आहे त्यामुळे आतल्या आत रक्तस्त्राव होत आहे, तो थांबवण्या करता त्याची हालचाल थांबवणे आवश्यक आहे, ४८ तास धोक्याचे आहेत. मुलाला इथे ठेवायचे असेल तर लगेच पलंग आणि खोली तयार करतो, दुसरी कडे न्यायचे असेल तर सांगा मी व्यवस्था करतो." माझे पैशाचे हिशोब सुरू झाले. पण मित्रांनी पाच हजार लगेच जमा केले. आमचे नशीब बघा, वेळ न गमावता मी त्याच डॉक्टरला जे शक्य आहे ते करायला सांगितले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;वेळ दुपारचे दोन वाजलेले होते. मुलाला झोपेचे इंजेक्शन देऊन पलंगा वर झोपवले होते. डॉक्टर अत्यंत शांत होते. जाड व रुंद बॅंडेड पट्टी&amp;nbsp; छातीच्या मध्या पासून डावीकडून ते पाठीच्या उजव्या भागा पर्यंत घट्ट बसवली व तशा बर्‍याच पट्ट्या चढवल्या होत्या. मुलाच्या छातीची हालचाल थांबवली व त्याला सलाइन लावून त्यातून त्याला आवश्यक आहार पुरेल अशी व्यवस्था केली होती. रक्त दाब, ऑक्सिजन व हृदयाचे ठोके मापन हे सगळे चालू केले होते. डॉक्टर दर तासाला येऊन तपासून जात होते. मी रात्री मुला बरोबर राहणार होतो. मुलगा केव्हातरी मध्येच जागा होत होता. " बाबा माझा हात धरना, मला एकटा सोडू नकोस, मला खूप भिती वाटते आहे, बाबा माझी काही चूक नव्हती," मी त्याला गप्प राहा सांगत होतो, "चूक काय, कोणाची, कशी हे आपण दोन दिवसांनी बोलू आता फक्त मी लवकर बरा होईन असे सारखे बोल किंवा मनात फक्त तेवढेच चालू ठेव, बघ ते डॉक्टर दर तासाला तुला तपासून जात आहेत, शांत झोप."&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी आवाजाने घाबरून झोपेतून जागा झालो. मुलाने पाण्याच्या ग्लासला हात लावल्याने तो खाली पडला होता. त्याला चमच्याने पाणी दिले. थोड्या वेळात त्याला पुन्हा झोप लागली होती. पाहाटे चार वाजले होते. माझी झोप उडाली होती. मी काल पासून घडलेल्या घटना क्रमाचा विचार करत होतो. मोठ्या मुलाने अपघात कसा झाला ते सांगण्याचा प्रयत्न केला होता. "धाकटा त्याच्या पलसर दुचाकीवर एकटाच होता. रस्त्यावर देखील एकटाच होता. मागच्या चाकातून आवाज आल्याने काय झाले ते बघण्या करता त्याने उजव्या बाजूला मान वळवली होती. तेवढ्यात रस्त्यावर पावसाने जमलेली बारीक वाळू व माती मुळे मागचे चाक सरकले, तोल गेला तो सावरेस्तोवर दुचाकी दुतर्फा असलेल्या कठड्याला जाऊन धडकली हा फेकला गेला व कठड्याला लागून असलेल्या ठेंगण्या भिंती वर जाऊन नेमका छाती वर आदळला. डोक्याला हेल्मेट असून काही उपयोग झाला नाही. थोडे उभे राहण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला. दुसर्‍या बाजूने जाणारे काही थांबले, त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला. पण एकाने प्रथमोपचार म्हणून त्याची छाती दोन तीन वेळा दाबली. नेमके त्याच वेळेला एका डॉक्टरीण बाईने माझा मुलगा छातीत दुखते आहे म्हणून ओरडत असताना ते ऐकले बघितले, तिने गाडी थांबवून हात धरून सगळ्यांना बाजूला केले होते व धाकट्याच्या मोबाईलने मोठ्याला कळवले होते." काय योगायोग, काय ही माणसे, काय हे प्रसंग? माझे मलाच काही सुचत नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डॉक्टर पहाटेचा नमाज वाचून नुकतेच खाली आले होते, मला धीर देत त्यांनी विषय बदलला. " काळजी करू नका, मला खात्री आहे, वेळेवर उपचार सुरू झाल्याने धोका कमी झाला आहे, अजून २४ तास धीर धरा. तुम्ही कामाला कुठे आहात? दोन्ही मुले कामाला कुठे आहेत. मी व बायको आखाती देशात होतो. अशा अपघातांचा मला १५ वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे यू आर इन सेफ हॅन्ड, तिथे तर अपघाताने हातपाय, डोके फुटलेले, रक्त बंबाळ रुग्ण दिवस रात्र येत होते त्यांना आम्ही पुन्हा व्यवस्थित चालते बोलते केले होते. तुमच्या मुलाचे भाग्य चांगले आहे त्याला तसले काहीच झालेले नाही. रक्तस्त्रावाचा धोका होता तो आता कमी होतो आहे. काळजी करू नका."&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुलाला सहा दिवस रात्र दवाखान्यात ठेवले होते. डॉक्टर रोज एक्सरेने तपास घेत होते. रक्त दाब, ऑक्सिजन व हृदयाचे ठोके सगळे नियमित झाल्या वर घरी नेण्यास परवानगी मिळाली. ह्या सगळ्याचा खर्च फक्त ६,५०० झाला होता. प्रत्येकाला हा खर्च ऐकून आश्चर्य वाटले होते. अशा कामाला नावाजलेल्या (कू प्रसिध्द म्हणावेच लागेल) दवाखान्यात ३० ते ३५ हजार खर्च द्यावा लागला असता असेच सगळ्यांचे मत होते. त्या दवाखान्यातील सहा दिवसाच्या वास्तव्यात रोज मोजून १० रुग्ण येत होते. पण पैसे देताना डॉक्टर बरोबर चार शब्द कौतुकाचे न बोलता भांडून जात होते. इतका प्रेमळ डॉक्टर व उपचाराचा योग्य पैसा देताना लोकांना त्रास कशाचा होता हे मला कळले नाही. असते एखाद्याचे नशीब!&lt;br /&gt;&lt;br /&gt;धाकटा मुलगा दोन महिने घरात निजून होता, त्रास कमी होण्यास चार महिने लागले. पण त्यानंतर त्याचे छोटे अपघात बरेच घडले, खरचटण्या पेक्षा जास्त काही घडले नव्हते. दुचाकी दुरुस्तीचा खर्च मात्र कमी होत नव्हता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१ फेब्रुअरी २०११ पासून मी नवीन भाड्याच्या जागेत आलो. दोन फेब्रुअरीला अमावस्या होती त्या दिवशी समोर सुरू असलेल्या बांधकामाच्या एका इमारतीत एक अपघात झाला त्यात दोन कामगार ११ व्या मजल्या वरून मशीन सकट खाली विटांवर पडले व जागीच ठार झाले. तो अपघात का झाला त्याचे हे चित्रण ८ फेब्रुअरीला मी करू शकलो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;iframe allowfullscreen="" frameborder="0" height="390" src="http://www.youtube.com/embed/pUuw1MRE0gc" title="YouTube video player" width="480"&gt;&lt;/iframe&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रणात दिसणारी शांती पुजा अपघात झाल्या नंतर घडते आहे. त्याच वेळेला इमारतीच्या दुसर्‍या भागात असुरक्षित कामाच्या पद्धतीने काम केल्याने अपघात कसे घडतात हे सहज समजू शकेल. चित्रणात दिसतो तसा सुरक्षा पट्टा मोजक्याच कामगारांना दिलेले आहेत. डोक्या वर टोपी वापरण्याचा नियमांचे उल्लंघन दिसते आहे. सामान ने आण करणारी ती बादली वर जाताना कशी फिरत जाते व भिंतीला अडकत जाते हे दिसते आहे. जिथे अपघात झाला तिथे दुसर्‍या मजल्या वर ति बादली त्या दिवशी अशीच अडकली होती. ह्या बादलीला छोटी दोरी आहे ती पूर्ण लांबीची ठेवून खालच्या माणसाला बादलीचे फिरणे थांबवता येईल. तसेच वर बादलीतले सामान काढणारे जर मोठा लांब आकडा वापरून त्या बादलीला ओढण्याचे काम केले तर किती सुरक्षित होईल. ह्या वर नजर ठेवणारे अभियंता कुठे आहेत? असुरक्षित काम करण्याची सवय असेल तर अशा ह्या शांती पूजा निरर्थक ठरणार. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-5036530751689119047?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/5036530751689119047/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=5036530751689119047&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/5036530751689119047'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/5036530751689119047'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/02/blog-post.html' title='नशीब भाग - ७१'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://img.youtube.com/vi/pUuw1MRE0gc/default.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-3633190515918096934</id><published>2011-01-29T10:28:00.001+05:30</published><updated>2011-01-29T20:18:05.300+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ७०'/><title type='text'>नशीब भाग - ७०</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;मी माझ्या ह्या लिखाणाला नशीब हा शब्द वापरण्याचे कारण नशीब हे दैव किंवा डेस्टीनी ह्या अर्थाने वापरतो किंवा ह्या माझ्या जगण्याचा आलेख ज्यात मला आलेले / येणारे अनुभव ह्या प्रसंगांची माहिती नशीब ह्या एका शब्दाच्या शीर्षकात बसवतो. मी राहतो त्या भागात २०/१/२०११ रोजी ३४ तास वीज प्रवाह बंद झाला होता त्यामुळे टेलिफोन, पाणी व उंच इमारतीत असणार्‍या लिफ्ट व्यवस्था बंद झाल्या होत्या. तो प्रसंग मी नशीब ह्या शीर्षकात का बसवला हे समजवून देण्याचा हा एक प्रयत्न आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वीज प्रवाहाचा वापर व वितरणाचे काही नियम व पध्दत कोणाच्या जीवाला / उपकरणांना धोका&amp;nbsp; होऊ नये तसेच बिघाड झाल्यास त्याचा परिणाम वितरण व्यवस्था बाधीत होऊ नये म्हणून तयार केलेली आहे. परंतु गोंधळ माजवून आपला स्वार्थ साधणे हे एकच लक्ष असणार्‍या व्यक्ती स्वार्थ साधण्यात किती अनुभव संपंन्न असतात त्याचा हा एक नमुना. पुढील माहिती कदाचित थोडी कंटाळवाणी, विषयांतर वगैरे वाटण्याची शक्यता आहे पण ती समजून घेणे आवश्यक आहे. घरगुती व जीवनावश्यक विद्युत उपकरणांना वीज प्रवाह देताना स्विच, फ्यूज, एमसीबी, इएलसीबी ही साधने वापरण्याची एक सुरक्षित पध्दत आहे. अशी ही प्राथमिक पध्दत असावी हा नियम अशा प्रकारे आहे -&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;१ - उपकरणाचा प्लग - सॉकेट - स्वीच - वीज प्रवाह.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/EcVeaM7aKatWiADVeYDXWYkX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="192" src="http://lh5.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TT3BZpFlu_I/AAAAAAAABvk/28ko3EyYqdU/s800/plate%201.jpg" width="355" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: left;"&gt;२ - एका घरातील प्रत्येक खोलीतील उपकरणाच्या विद्युत भारानुसार गट विभागणी करणे. त्या प्रत्येक गटाला भारवाहक तारांची जोडणी करणे, त्या भार क्षमतेच्या तार संच व प्रत्येक गटाच्या विद्युत भारा प्रमाणे सॉकेट - स्वीच - एमसीबी - वीज प्रवाह असणे. (६ अ‍ॅम्पीयर - टीव्ही, दिवे, पंखे वगैरे एक गट. १३/१५ अ‍ॅम्पीयर - सर्व प्रकारचे आव्हन, ग्राइंडर, वीजेचे तवे, टोस्टर वगैरे दुसरा गट)&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/Nbtes1xgqV8whLPS5jWuookX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="176" src="http://lh5.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TT3BaXhGB-I/AAAAAAAABvk/wFWUNDPR5L0/s400/plate%202.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;३ - विद्युत भारानुसार तयार केलेले गट मुख्य वीज प्रवाहाला जोडण्या करता एक जंक्शन पेटी - इएलसीबी - वीज प्रवाह.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/gt4AeQnsdkIUQ8UpsxrHJokX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="298" src="http://lh4.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TT3BaUINkAI/AAAAAAAABvk/99DIQrznFhg/s400/plate%203.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एमसीबी - मेन सर्किट ब्रेकर - निर्धारित वीज प्रवाहापेक्षा जास्त प्रवाहाचा वापर झाल्यास एका विशिष्ट पट्टीने वीज प्रवाह खंडीत होतो, वर उभी असलेली ती पट्टी आडवी होते. बिघाड असल्यास दुरुस्ती नंतर पट्टीच्या साह्याने वीज प्रवाह पूर्ववत करता येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इएलसीबी - अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर - वीज पुरवठा कंपनीतून चार तारांच्या मार्फत २२ हजार व्होल्ट दाबाचा वीज प्रवाह ट्रान्स्फॉरमरच्या साह्याने २४० व्होल्ट दाबाने घराघरातून पुरवला जातो. त्यातील तीन फेजतारा असतात व चौथी तार प्रवाह परतीची (न्युट्रल) असते. इमारतीतील ट्रान्स्फॉरमर व जमीन ह्यात वीज प्रवाह संचार नसण्याची काळजी घेतलेली असते. कोणत्याही कारणाने उपकरणा मार्फत न्युट्रल व जमीन ह्यात वीज प्रवाह संचार/गळती घडताच सुरक्षा म्हणून इएलसीबी ह्या साधनाने वीज पुरवठा बंद केला जातो. ही क्रिया अत्यंत तत्काळ घडते. गळती थांबताच प्रवाह पूर्ववत सुरू करता येतो. ह्या करता बाहेरुन तज्ञ मंडळी बोलवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असते. तुम्ही स्वत:च तज्ञ असाल तर अधिक मुलान पासुन सावध असावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/4QEtTKePuNLhZYULCHivJ4kX0kf8BA5MkFPp93wJjhU?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="500" src="http://lh4.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TT3BI8Mns-I/AAAAAAAABvk/RSg2L7Emku8/s800/ht1.jpg" width="188" /&gt;&lt;/a&gt;हे सगळे समजले असेल असे समजून वितरण व्यवस्थेची माहिती समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. वर सांगितलेल्या पध्दतीचे एक घर म्हणजे वितरण व्यवस्थेतील एक उपकरण असे मानल्यास अशा घरांची एक इमारत असते. अशा इमारतीचा ट्रान्स्फॉरमर - स्वीच - फ्यूज - वीज पुरवठा हे चित्रात दिसते आहे, नेहमी असा प्रकार असावा हा नियम आहे. हा नियम प्रत्येक इमारती करता पाळला जातो असे नाटक वीज पुरवठा कंपनी व अधिकारी मोठ्या दिमाखाने हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे अशा थाटात सादर करतात. हे नाटक म्हणतो ह्याचे कारण प्रत्यक्षात अशा कामाचे पैसे घेऊन देखील ते केलेले नसते. २०/१/२०११ रोजी दुपारी दोन वाजल्या पासून पुढे ३४ तास वीज प्रवाह बंद ह्या नाटकाचे सादरीकरण मी राहतो त्या इमारतीतील व इतर चार इमारतीच्या संबंधित अधिकार्‍यांनी हाता वर हात ठेवून तोंडसुख घेत बघितले. प्रत्यक्षात हे दुरुस्तीचे काम तीन तासात आटोपणारे असते अशी कबुली दुरुस्ती कामगारांनीच दिली होती.&lt;/div&gt;&lt;br /&gt;मी राहतो ह्या सोसायटीत सुमारे ५०० फ्लॅट्स आहेत. अशाच धरतीच्या शेजारच्या प्लॉट मध्ये असलेल्या तीन सोसायटीचा वीज पुरवठा ह्या एकाच वितरण पेटीतून दिलेला आहे. वितरण पेटीत तांब्याचे/अलुमिनियमचे बस बार असतात त्यावर फ्यूज अथवा स्विचच्या साह्याने प्रत्येक इमारतीचा तार संच जोडलेला असावा हा नियम आहे. पण नियमांना न वापरण्याचा निर्लज्जपणा वितरण कंपनीने केलेला होता व शक्य असेल तिथे असेच करण्याचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात आमच्या प्रत्येक सोसायटीच्या चार तारांच्या फेजचा एक संच एकाच ठिकाणी एकाच नटबोल्टवर बसवलेला आम्ही सगळ्यांनी बघितला. जोडलेल्या एकाही तारसंचावर कोणत्या एमारती करता आहे ह्याची नोंदपट्टी लावलेली नव्हती. कोणत्या इमारतीमुळे मुख्य पुरवठा तार संचातील कोणता तार संच जळला होता हे शोधण्या करता २० तास उलटून गेल्यावर २१ तारखेला ११ वाजता वीज वितरण कामगारांचा एक गट वितरण पेटीच्या आजूबाजूला जमला होता. एकाही कामगाराने अथवा अधिकार्‍याने गणवेश चढवला नव्हता. त्यांचे नाव/हुद्दा दर्शक पट्टी लावलेली नव्हती. बिघाड दर्शक साधन वापरण्या करता १० हजार रकमेचे हास्तांतर झाले व फक्त सांगण्यात आले की मुख्यतार संचातील एक तार जळली आहे एवढेच सांगून ती मंडळी गेली. कोणत्या तार संचामुळे हे घडले हे शोधण्याचे कर्तव्य????? कोणाला विचारणार?? नशीब आम्हा रहिवाशांचे अजून नाहीतर काय???????&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग जळलेल्या तार संच दुरुस्तीची २० हजाराची रक्कम हस्तांतरित झाली. दुपारचे तीन वाजले तरी अजून काहीच हालचाल दिसली नाही. काही वेळाने तार संच दुरुस्तीचा एक सहा कामगारांचा गट आला. विजेच्या खांबा पासून येणारा तार संच त्या वितरण पेटीतून वेगळा केला गेला. जळलेल्या भागा पासून थोडा भाग जास्त कापण्यात आला. त्या कापलेल्या भागात दोन तीन जागेत जाड रबरात मोठाले छेद झाले होते. इतर इमारतीतून गोळा झालेल्या अधिकार्‍यांची चर्चा सुरू झाली. हा प्रसंग का झाला असवा ह्याची कारणे शोध सुरू होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;योगायोग बघा, ओमान केबलचा व्हिडिओ बनवताना आरमर्ड केबल कशी तयार होते, अपेक्षीत वीज रोधक (इन्श्युलेशन) दर्जाचे परीक्षण कसे होते ह्या सगळ्याचा अनुभव मी चित्रित केलेला होता. त्याचा अभ्यास मी केला होता. त्यामुळे कारणे शोध चर्चेत मी तोंड उघडताच सगळे गप्प झाले व माझे कौतुक झाले. केबल उत्पादन चालू असताना २२ हजार वीज दाबाच्या केबलचे परीक्षण ६० हजार वीज दाबाच्या फ्लॅश टेस्टने होते. स्पार्क आला तर तो मध्य भाग धरून १ मीटरचा भाग कापून टाकण्यात येतो. आता हा परीक्षणाचा प्रकार किती कंपन्या प्रत्यक्षात लक्षपूर्वक करतात हा विषय वादाचा आहे.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ह्या केबलचा ड्रम पावसा पाण्यात उघडा ठेवला असताना त्याची दोन्ही टोके व्यवस्थित बंद असतात की नाही हा पण वादाचा मुद्दा आहे कारण उघड्या भागातून हवेतील बाष्प आत शिरते व वीज रोधक दर्जा (इंशुलेशन) कमी होतो. हा दुवा वाचा - http://www.cirris.com/testing/guidelines/voltinsl.htm&lt;br /&gt;&lt;br /&gt;केबल रस्त्याच्या बाजूने टाकताना त्याचे हाताळणे किती लक्षपूर्वक झाले हे पण महत्त्वाचे असते. पीळ बसायला नको, कोणताही भाग वाजवी पेक्षा जास्त वाकलेला नसावा. केबलचा गोलाकार दाबला गेलेला असल्यास त्या ठिकाणी वीज प्रवाह रोधक क्षमता कमी होऊन अपघात घडण्याची शक्यता जास्त असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, केबल दुरुस्ती गटाला ती केबल दुरुस्त करून जागेवर बसवायला एका मोठ्या केबलच्या खालून काढणे आवश्यक होते तसे करताना एका ठिकाणी खड्डा मोठा करताना पहारीच्या टोकाने वरचे कवच फाटले. ते मी ओरडून सांगत होतो तरी केबल त्याच जागेवर वाजवी पेक्षा जास्त वाकवली गेली. आतील लोखंडी सुरक्षा पट्ट्या तुटल्या त्या कडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. तेव्हा २२ हजार दाबाची अपेक्षीत वीज रोधक क्षमता मापनाकरता दुरुस्ती गटाजवळ १००० व्होल्ट दाबाची क्षमता असणारा मेगर त्यांना देण्यात आला होता. (नगास नग दाखवण्याची व मान्य करुन घेण्याची सवय परंपरागत जोपासणारी भाबडी जनता हे सगळे खपवून घेते. नशीब आमचे....) देव तारी त्याला कोण मारी आशी भाबडी कल्पना बाळगणारी ही जनता नव्हे नव्हे जंतु असल्याचे सिध्द करणारी जंता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, त्रीचे अकरा वाजले तरीही वीज प्रवाह अजून सुरू झालेला नव्हता. घरात अंधारामुळे जेवण तयार झाले नव्हते, करण्यात कोणाला उत्साह नव्हता. शेवटी मुलाच्या ऑफिसला जाऊन तिथल्या उपहार गृहात जेवण करण्याचे ठरले म्हणून बाहेर पडलो तर एका सेकंदा करता प्रवाह सुरू झाला व जोरात स्फोट होऊन पुन्हा वीज प्रवाह नाहीसा झाला. एक एक तार संच वेगळा करून बीघाड कोणत्या तार संचाचा आहे हा शोध सुरू झाला होता. बाहेर जाऊन जेवून रात्री एक वाजता घरी परतलो. वीज प्रवाह सुरू झालेला होता. इतर इमारतीच्या अधिकार्‍यांशी बोलताना कळले की प्रत्येक अधिकार्‍याला रस्ता दुरुस्ती, पाणी टॅंकर, वीज दुरुस्ती व विभागीय भाइगीरीला तोंड द्यावे लागते. ह्यात होणारा खर्च व मनस्ताप शेवटी ह्या इमारतीत राहणार्‍या रहिवाशांना सोसावा लागतो. ह्यालाच नशीब मी म्हणतो, तुम्हीच ठरवा. ह्यालाच रहिवाशांचे नशीब म्हणायचे की चलता है? पटत नसेल तर काय देश सोडून बाहेर जायचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;नुकतेच टीव्ही वर तेल माफीया, वाळू माफीया वगैरे नाटकी चर्चा रंगलेल्या आहेत सोनावणे सारखी माणसे शहीद झाली वगैरे सांगुन मदतीची घोषणाबाजी होते. चुक कै. सोनावण्यांचीच असावी अशी विधाने केली जातात. आता नवीन नाटक काय तर ७ मुख्यमंत्र्यांना हे सगळे माहिती होते. सगळे&amp;nbsp; एक नाटक आहे आसाच सगळा देखावा दिसतो आहे. संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पिडीताना अजून मदती करता भटकावे लागते आहे. मला तरी हताश होऊन हेच मान्य करावे लागते आहे शेवटी नशिब/दैव/ वगैरेच सत्य आहे. . . . .&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-3633190515918096934?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/3633190515918096934/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=3633190515918096934&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3633190515918096934'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3633190515918096934'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/01/blog-post_29.html' title='नशीब भाग - ७०'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh5.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TT3BZpFlu_I/AAAAAAAABvk/28ko3EyYqdU/s72-c/plate%201.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-2857881626798941315</id><published>2011-01-18T01:42:00.006+05:30</published><updated>2011-01-25T00:07:31.668+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ६९'/><title type='text'>नशीब भाग - ६९</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;मागच्या भागात मी एका युपीवाल्या भैय्याने सुरू केलेल्या जाहिरात कंपनीचा उल्लेख केला होता त्याच जागेतील हे काही अनुभव आहेत. ही कंपनी पाषाण - सुस भागातून कोंढवा भागात आल्यावर पहिले दोन महिने त्याने सगळ्यांचे पगार वेळेवर दिले नंतर पूर्ण पगार न देता दोन तीन भागात विभागून दिले. त्याच काळात "नवरा माझा नवसाचा" ह्या चित्रपटाचे शीर्षक ऍनिमेशनचे काम कंपनीच्या कलाकारांनी पूर्णं केले त्याचे फ्लॅश ऍनिमेशन कंपनीच्या साधारण संगणकांवर व्यवस्थित घडवून आणण्यात माझ्या मोठ्या मुलाने खूप मदत केली. ते फ्लॅश ऍनिमेशन फिल्म वर चढवण्याचा प्रकार मुलाने करून दाखवला त्या मुळे निर्माता सचिनचे काही लाख रुपये व वेळ वाचला. त्या कामाचा मोबदला म्हणून त्या सिनेमाच्या पुण्यातील पहिल्या प्रदर्शन खेळाची तिकिटे जाहिरात कंपनीच्या सगळ्यांना देण्यात आली. हे व्यवसाय म्हणून चुकीचे होते. कामाचा मोबदला पैशात मिळाला तर त्या कलाकाराचे घर चालणार. एका तिकिटाने, एका जेवणाने किंवा जाहीर आभार मानून मदत होत नाही. पण बकरे शोधणे व योग्य ठिकाणी त्यांचा वापर करून घेणे हे अनुभवी सचिन व त्या युपीवाल्या भैय्याला चांगले आत्मसात होते हे त्यांनी सिद्ध केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही प्रसंगच असे घडले की त्या भैय्याच्या अती पान व गुटका खाण्याच्या सवयी मुळे त्याच्या तोंडात कॅन्सरची वाढ त्रासदायक झाली होती, त्याची जीभ कापावी लागली होती. त्या करता १० दिवस त्याला दवाखान्यात ठेवले असताना परदेशातून येणार्‍या जाहिरातीच्या कामाचे पत्रव्यवहार माझ्या मोठ्या मुलाला बघावे लागले होते. त्यातून त्याच्या लक्षात आले की प्रत्येक जाहिरातीचे कंपनीच्या कलाकारांनी पाच ते सहा नमुने दर वेळा तयार केले होते. त्या प्रत्येक नमुन्याचे पैसे त्या भैय्याला मिळाले होते परंतु हा भैय्या १० जाहिराती ऐवजी फक्त २-३ जाहिरातीचेच पैसे मिळाले असे सांगून पगार वेळेवर देणे टाळत होता. तो दवाखान्यातून परतल्यावर मुलाने सगळ्या कलाकारांना बरोबर घेऊन गेल्या काही महिन्यात न दिलेल्या पैशाची मागणी केली. बरीच शिवीगाळ हाणामारी झाली माझ्या मुलाबरोबर काही कलाकारांना ती कंपनी रिकाम्या हाताने सोडावी लागली. कंपनीत मागे राहून चुपचाप काम करणार्‍या लोकांनी भैय्याला साथ देण्याचे ठरवले. मग काही दिवसांनी तो भैय्या कॅन्सरने मेला असे मला कळले. पण कानपूर, लखनौ, राजस्थान भागात त्यानी घातलेले घोळ मी आजही विसरू शकत नाही. हा भैय्या जरूर कोठे तरी ह्या देशातील भोंगळ कारभाराचा फायदा घेत नवीन बकरे शोधण्यात मग्न असेल हे नक्की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा अनुभवात भर घालणारा अजून एक प्रसंग.&amp;nbsp; थोडे लाख रुपये साठवले, एक फ्लॅट व गाडी मिळवली की भांडवलदार झाल्याच्या दिमाखात मिरवणार्‍या बर्‍याच मांसाहारी व्यक्तींच्या संपर्कात मी आलो होतो. ही मंडळी व्यवसायातील बकर्‍यांना शोधून आपला उदर भरणाचा यज्ञ चालू ठेवतात म्हणून मी त्यांना व्यावसायिक मांसाहारी म्हणतो. अशाच एका व्यक्तीच्या संपर्कात मी आलो होतो. त्याने एक कंपनी सुरू केली होती. अकरावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन करणारा अभ्यासक्रम CD च्या माध्यमातून शाळांना पुरवण्याचा हा व्यवसाय होता. प्रत्येक विषयातील अनुभवी शिक्षकांना त्याने गोळा केले होते त्या विषयांचे&amp;nbsp; चित्रण करण्या करता मला बोलावले होते. पुण्यातल्या ह्या क्षेत्रातील व्यवहाराचा बर्‍यापैकी अनुभव असल्याने मी सावध होतो. त्या कंपनीच्या मालका बरोबर मी करार करण्याचा आग्रह धरला होता. दोन भेटीतच तो बकरा शोधक गटाचा सदस्य होता हे सिद्ध झाले. मी लगेच माझे बोलणे बदलले होते. माझी उपकरणे त्याला दाखवायला त्याच्या कार्यालयात घेऊन गेलो व त्याला माझ्या कामाचे प्रात्यक्षिक दाखवले, माझ्या कामाची पध्दत त्याला आवडली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी दोन विषयांचे नमुना म्हणून चित्रण करण्याची तयारी दाखवली, त्याकरता त्याने मला ५००० रुपये आधी द्यावे मग चित्रफीत तयार झाल्यावर ५००० देणे आवश्यक असण्याची अट मी घातली. ते पैसे देण्याचे तो टाळत होता. एके दिवशी एका उपहार गृहात त्याने मला बोलवले. त्याने माझ्या समोर त्याचे बॅंकेचे पुस्तक ठेवले म्हणाला " विश्वास नसेल तर बघ माझ्या खात्यात पाच लाख रुपये आहेत, मी तुला फसवणार नाही." मी - " जोपर्यंत ५००० माझ्या खिशात येत नाहीत तोपर्यंत चित्रणाला सुरुवात होणार नाही. तू दिलेल्या चहा बद्दल धन्यवाद" मी लगेच बाहेर पडण्या करता उठलो. त्याने मला हात धरून खाली बसवले माझ्या हातात ५००० दिले. ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी १० ला मी माझी साधने घेऊन चित्रणाला उभा होतो. गणित विषयाच्या प्राथमिक माहितीचे १५ मिनिटाचे चित्रण नीटनेटके करण्यात तीन दिवस गेले. फिजिक्स विषयाचे १५ मिनिटाचे चित्रण देखील तीन दिवसात झाले. दोन्ही चित्रणांची चित्रफीत तयार करून बाकी ५००० घ्यायला मी गेलो. त्या मालकाने दुसराच मुद्दा समोर ठेवला. आधी ते चित्रण चार ठिकाणी दाखवणार मग CD खरेदीचा करार संबंधितांनी मान्य&amp;nbsp; केल्यावर ५००० मला मिळणार होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या कामाची पध्दत बर्‍याच अनुभवांनी घडलेली असल्याने मी ह्या कामाच्या दर्जाचे परीक्षण करण्याचा माझ्या पध्दतीने प्रयत्न केला होता. हे चित्रण मी १२वीच्या एका गटाला दाखवले होते व त्यांचे मत मी समजण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्या दोन विषयाच्या तज्ञांचे मत मी जाणून घेतले होते. शिक्षकांच्या विषय हाताळण्याच्या पध्दती मुळे चित्रित झालेली माहिती विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारी होती. मी त्या CD च्या विक्रीत साशंक झालो होतो. शेवटी भांडणाची वेळ आली. मला ५००० मिळाले तरच मी चित्रफीत देईन ह्यावर ठाम होतो. माझे चित्रण त्याला हवे होते तसेच झाले होते हे त्याला मान्य होते पण पैसे खरेदीच्या करारानंतरच मिळतील ह्यावर तो अडला होता. मी माझे चित्रण त्याच्या अपेक्षित दर्ज्याचे केले होते त्याचे पैसे मला मिळणे सरळ व्यवहार होता. ती CD त्याने विकून पैसा मिळवणे त्याचे कौशल्य होते त्यात माझा कुठेही संबंध नव्हता. मला पैसे मिळतील ह्या आशेने मी पाच दिवस वाट पाहिली व फोन करून सांगितले पैसे संध्याकाळ पर्यंत मिळाले नाही तर चित्रण पुसून टाकले जाईल, तसेच घडले. मी बकरा बनलो नाही ह्याचा मला आजही आनंद आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा विंडोज व्हिस्टा चा संगणक मी तयार केल्या पासून त्याचा सी.पी.यू व मॉनिटर वेगळा होता. त्यामुळे इतर भाग जोडणार्‍या तारा सगळीकडे लोंबकळत होत्या काल १६/१/२०११ रोजी सकाळी डोक्यात किडा वळवळला मी घरात अडगळीत पडलेल्या आलुमीनीयमच्या पट्ट्या शोधून काढल्या व माझा मॉनिटर सी.पी.यू. च्या डबड्याला छायाचित्रात दाखवल्या प्रमाणे लटकवला. प्रत्येक पट्टीला वर एका ठिकाणी साईड पॅनलला स्कृ व नट ने बसवले आहे. त्यामुळे उघडझाप करण्यात अडथळा होत नाही. सगळ्या आवश्यक तारांची लांबी कमी झाल्याने टेबल वरचा व जवळचा पसारा जरा आटोपशीर झाला आहे. वस्तू सहज हाताशी आल्या सारख्या झाल्या आहेत. तुम्हाला काय वाटते? तुमचे काय मत आहे? वाचताय मग सांगत का नाही? अहो आग्रह नाही पण तुमच्या संपर्कात असावे असे उगीचच वाटते. तुमचे मत कसेही असो जरुर कळवा.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/EOP32MHD32ckNUC0aWpeiWATWLiOr4sgcsMaqhYm7Sw?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="267" src="http://lh4.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TTSfvdKuo_I/AAAAAAAABsU/0XVXp23X8Eo/s400/014.JPG" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/xin7M7n8vwHFA_mVU4fHk2ATWLiOr4sgcsMaqhYm7Sw?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="400" src="http://lh3.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TTSfvZuNhII/AAAAAAAABsQ/3G_pOdkp6ZE/s400/012.JPG" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/LZmCDsks3CwAnbKhFlllvmATWLiOr4sgcsMaqhYm7Sw?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="376" src="http://lh3.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TTSfvB1WLoI/AAAAAAAABsM/8GFNbZrCQ_U/s400/010.JPG" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-2857881626798941315?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/2857881626798941315/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=2857881626798941315&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/2857881626798941315'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/2857881626798941315'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='नशीब भाग - ६९'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh4.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TTSfvdKuo_I/AAAAAAAABsU/0XVXp23X8Eo/s72-c/014.JPG' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-8861439832419521734</id><published>2010-12-23T14:20:00.004+05:30</published><updated>2011-01-27T15:12:35.131+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ६८'/><title type='text'>नशीब भाग - ६८</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;२००४ च्या बर्‍याच प्रसंगांनी घरातले आम्ही सगळेच खूप त्रासलो होतो. म्हणून पत्रिका बघणार्‍या त्या बाईंना (नशीब भाग ६२) भेटायला आम्ही गेलो असताना त्यांचे सातारचे गुरु तेथे आले होते त्यांची भेट आम्ही घेतली. आमचे प्रश्न नीट समजून घेतल्यावर त्यांनी मला सातारला भेटायला बोलावले होते. मी माझ्या मोठ्या मुलाबरोबर सातारला गेलो. त्यांच्या पूजेच्या जागे भोवती बरीच मंडळी जमली होती. प्रत्येकाचे शंका निरसन केले जात होते. पूजेतला प्रसाद व भस्म पुडीत बांधून दिले जात होते. सगळ्यात शेवटी आमच्या करता पुजा सुरू झाली. मंत्र झाले मग एक काळ्या रंगाची बाहुली व एक लिंबू आम्हाला त्यांनी दिले त्याचे ५०० रुपये आम्ही दिले. आम्ही संध्याकाळी घरी परतलो. सातारचे खास ताजे पेढे मी घेतले होते.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सातारचे ते खास लिंबू घरात सगळी कडे ओवाळून बाहेर बाल्कनीत जाळायचे होते त्याप्रमाणे ते ओले पिवळे लिंबू आम्ही जाळले फार घाण वास येत होता. ते लिंबू पूर्ण जळल्या नंतर खाली जाऊन जमिनीत ती राख आम्ही पुरली व त्यावर पाणी टाकले. मग जवळच्या नदी किनार्‍याला जाऊन ती काळी बाहुली एका खड्ड्यात पुरली. हे सगळे चुकीचे आहे असेच वाटत होते. पण आम्हाला होणार्‍या रोजच्या त्रासामुळे हे सगळे करणे मान्य करावे लागत होते. घरी आलो एक वेगळीच शांतता जाणवली. रात्री आठच्या सुमाराला एक फोन आला. फोन करणारा अनोळखी होता. त्याला आमची माहिती एका मित्राने दिली होती. माझ्या मुलाला जर्मन भाषा अवगत होती व अ‍ॅपल संगणकाची चांगली माहिती असल्याने काही महत्त्वाच्या कागद पत्रांचे XML रुपांतर करून एका जर्मन कंपनीला त्याच रात्री पाठवायचे काम आम्ही करू शकतो का, तसेच बर्‍याच विषयावर बोलण्या करता आमची भेट शक्य आहे का असा तो फोन होता. रात्री दहाच्या सुमारास तो फोन करणारा व त्याचा युपीवाला भैय्या जोडीदार आमच्या घरी आले.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;घरात त्या दिवसाचे भजनांचे ध्वनी मुद्रण काम दुपारी संपलेले असल्याने वाद्य व इतर साहित्य विखुरलेले होते. फोन करणारा जाहिरात क्षेत्रातील अनुभवी मराठी तर तो युपीवाला भैय्या त्याचा भांडवलदार होता. माहितीची देवाणघेवाण चालू होती. तो भैय्या दर ३० मिनिटाला बरोबर पुडीत बांधून आणलेले पान खात होता. मोठ्या मुलाने कामाचा खर्च ७ हजार रुपये सांगितला. पैसे रोख मिळणार नव्हते पण एक नमुना आवश्यक होता म्हणून काम सुरू केले. कामाचा वेग बघून आलेले दोघे खूश झाले होते. आमच्या फोटो, व्हिडिओ व ध्वनी मुद्रण कामाची थोडी झलक त्यांना बघायला मिळाली. पुढील दोन महिन्याच्या कामाचा आराखडा तयार झाला. XML चे काम तयार होऊन त्या जर्मन कंपनीला पाठवले गेले. रात्रीचे तीन वाजले होते त्या दिवशी पुण्यातल्या जंगली महाराजांच्या करता तयार झालेले हे भजन त्या दोघांना मी ऐकवले होते तुम्ही पण ऐका - योग ज्ञानी मंत्र ज्ञानी तंत्र ज्ञानी जंगली शहा - &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;object height="28" width="335"&gt;&lt;param value="http://www.divshare.com/flash/audio_embed?data=YTo2OntzOjU6ImFwaUlkIjtzOjE6IjQiO3M6NjoiZmlsZUlkIjtpOjEzNTg2Nzc2O3M6NDoiY29kZSI7czoxMjoiMTM1ODY3NzYtOTIzIjtzOjY6InVzZXJJZCI7aToxOTcxNjE5O3M6MTI6ImV4dGVybmFsQ2FsbCI7aToxO3M6NDoidGltZSI7aToxMjkzMjUyNDcyO30=&amp;autoplay=default" name="movie"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="wmode" value="transparent"&gt;&lt;/param&gt;&lt;embed wmode="transparent" height="28" width="335" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" src="http://www.divshare.com/flash/audio_embed?data=YTo2OntzOjU6ImFwaUlkIjtzOjE6IjQiO3M6NjoiZmlsZUlkIjtpOjEzNTg2Nzc2O3M6NDoiY29kZSI7czoxMjoiMTM1ODY3NzYtOTIzIjtzOjY6InVzZXJJZCI7aToxOTcxNjE5O3M6MTI6ImV4dGVybmFsQ2FsbCI7aToxO3M6NDoidGltZSI7aToxMjkzMjUyNDcyO30=&amp;autoplay=default"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हे गाणे आकाशवाणी पुणे केंद्राच्या श्री शरद सुतवणे ह्यांनी म्हटले आहे. त्यांच्या राहत्या घरात फक्त ध्वनी फीत सोनी डिव्हीकॅम कॅमेरावर मी मुद्रित केली. मग माझ्या घरात श्री अशोक काळे यांची पेटीची साथ संगणकावर मी मुद्रित केली. त्या नंतर श्री पद्माकर गुरव ह्यांच्या ढोलकीची साथ मुद्रित झाली.&amp;nbsp; नंतर&amp;nbsp; ह्या प्रत्येक फितीवर प्रक्रिया केल्यावर एक सलग गाणे तयार झाले. ह्या ध्वनी मुद्राणाचा दर्जा श्रोत्यांनी ठरवावा. कुठेही साउंडप्रुफ स्टुडिओ, महागडे मायक्रोफोन, महागडी मुद्रण व्यवस्थेचा वापर झालेला नाही म्हणून ह्या माझ्या प्रयत्नांना महत्त्व मिळाले नाही, अजूनही मिळत नाही. मला खात्री आहे महत्त्व कधीच मिळणार नाही! नशीब अजून काय असावे?&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दोन दिवसाने भजनांच्या कामाचे पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाले. बर्‍याच दिवसात आमच्या हातात काही हजाराची रक्कम आली होती. त्या पूर्वी सहा महिने खिशाला गळती लागलेली होती. हा त्या बाहुली/लिंबाचाच परिणाम असावा अशीच समजूत त्या वेळी आम्ही करून घेतली. त्या नंतर सातारच्या महाराजांना पुढचे काम चांगले व्हावे म्हणून १५००० रुपये द्यावे लागणार होते पण मी भेटायला गेलो नाही. त्या नव्याने ओळख झालेल्या जाहिरात कंपनी बरोबर मी व मुलाने बरीच कामे केली. त्या कंपनीचे सगळ्या संगणकांचे सुसूत्र सुध्दीकरण (ट्यूनिंग) आम्ही करून दिले त्यामुळे संगणकांच्या कामाचा वेग वाढला, अकारण संगणक बंद होणे/लटकणे (हॅंग होणे) आम्ही थांबवण्यात यशस्वी झालो. असे म्हणण्याचे कारण असे की मुलाचा व माझा अ‍ॅपल संगणक प्रणालीचा १९९४ पासूनचा अनुभव होता तर विंडोज एक्सपी प्रणाली आम्हाला सर्वार्थाने नवीन असूनही आम्ही हे करू शकलो होतो.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ह्या जाहिरात कंपनी करता मगर पट्टा सिटीतील एका आयटी कंपनीचे व्हिडिओचे काम मी केले. पुणे रेल्वे स्टेशनच्या २४ तास कार्यरत असणार्‍या रेस्टॉरंटचे खाद्य पदार्थांच्या फोटोचे व व्हिडिओचे काम मी केले. ते पैसे व XML कामाच्या  पैशाचे व्यवहार नीट न झाल्याने त्या भैय्याचे काम करणे मी नाकारले. काही महिन्यात ह्या युपीच्या भैय्याने भाईगीरी करून त्या मराठी माणसाला सोडून दिले. माझ्या मुलाला हाताशी धरले. काही तरी रक्कम हातात यावी म्हणून मुलाने त्याच्या बरोबर नव्याने काम सुरू केले. मुलगा सावध होता म्हणून आम्ही फारसे अडचणीत आलो नाही. एन आय बी एम कोंडवा भागातील नवीन जागेत काम सुरू झाले. मुलाला कामात जास्त वेळ देता यावा म्हणून जवळच भाड्याचे घर देण्याचे कबूल केले. त्याच काळात आम्ही राहत होतो त्या इमारतीत राहणार्‍या एका माथेफिरुशी भांडण झाल्याने मी माझी जागा विकायला काढली. आम्ही भाड्याच्या घरात राहिला आलो. परंतु त्या भैय्याने भाडे भरण्यात टाळाटाळ सुरू केली. पण त्याचे व आमचे घरगुती संबंध जास्त वाढले. त्यात त्या भैय्याचा बराच इतिहास व गुंडागर्दी आम्हाला ऐकायला मिळाली. त्यात त्याने बंदुकीचा वापर करून लखनौ - कानपूर भागात धान्याचा व्यापार कसा केला व पोलिसांना फसवून पुण्यात कसा आला ह्याची पण कहाणी सांगितली.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हो त्यावेळी ती कहाणीच वाटली पण नुकत्याच उघडकीला आलेल्या युपीतील धान्य घोटाळ्याने त्या कहाणीची सत्यता मला आज पटली. ते काही लाख टन धान्य निवडूकीचा एक भाग म्हणून गरीबांना वाटण्या करता केंद्राकडून युपी सरकारला पाठवले जात होते ते राशन दुकानात न जाता सरळ दुसर्‍या प्रांतात जात होते. एवढेच नाहीतर नेपाळ, बांगलादेश, रशिया व इतर देशात विकले गेले. त्या घोटाळ्यात हा भैय्या एक कंत्राटदार होता (हे आता कळून काय उपयोग?). युपीतून पळ काढून ह्या भैय्याने राजस्थानात रासायनिक खतांचा कारखाना काढला. तिथे देखील गोंधळ घातला होता. पोलिसांना चुकवून पळ काढण्यात यशस्वी झाला होता. नशीब बघा इतकी फसवाफसवी करून हा भैय्या पुण्यात दोन दोन मोठ्या चारचाकी गाड्या घेऊन एका कंपनीचा मालक म्हणून मिरवत होता. मी आणि मुलगा तिस लाखाची आधुनिक उपकरणे हातात असून सुध्दा कोणी काम देईल का म्हणून भटकत होतो. काम मिळालेच तर पैशाच्या व्यवहारात फसवले जात होतो. त्याचा हा दुसरा नमुना - सचिन पिळगावकरच्या ’नवरा माझा नवसाचा’ ह्या सिनेमाचे शीर्षक ऍनिमेशनच बाबतीत घडलेला प्रसंग पुढील भागात. . . .&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ह्याच काळात धाकटा मुलगा सिबिएस्सी बोर्डातून १०वी पास झाला. पुढचे शिक्षण व्हावे म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठाला (गेल्या वर्षीच सरकारने मान्यता रद्द केली) संलग्न असणार्‍या संस्थेत संगणक - नेटवर्क डिप्लोमा करता धाकट्याने नाव नोंदवले. दुसर्‍याच महिन्यात त्याची कुरकूर सुरू झाली. शिक्षक सारखे बदलत होते, सोडून जात होते. काही विषयांना शिक्षकच नव्हते. वाचनालयाचे वेगळे पैसे दर महिन्याला घेतले जात होते पण संगणक विषयाची पुस्तके नसून जुनी मासिके ठेवली होती. सहा महिन्यात ती संस्था त्याच्या बर्‍याच मित्रांनी एकाच वेळी सोडली. डिपॉझिटचे पैसे मिळवण्या करता खूप त्रास झाला. मग ऑटोमोबाईल इंजिनीरींगच्या डिप्लोमाला दुसर्‍या एका संस्थेत नाव नोंदवले. चक्क मोटर मेकॅनिकच्या प्रशिक्षणाला ऑटोमोबाईल इंजिनीरींगचे गोंडस नाव दिले होते. पालकांनी भरपूर रक्कम देऊन मुलांना अर्ध्या हळकुंडाने पिवळे केले होते. ज्ञान हा शब्द फक्त नावाला होता. पण परीक्षांचे नाटक फार छान रंगवले होते. दर वर्षी तीन महीने प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा खेळ चांगला रंगवला होता. मुलाने हिरो होंडा व मारुती सेवा विभातात काम केले पण ते हवा, पाणी, तेल वगैरे बदलण्याचे हमाली कामच होते.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/-A09Asu7rsa6vReXg_DcQCeOkAOi-unm6xhIzkLnbtA?feat=embedwebsite" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img height="150" src="http://lh5.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TRL1GZoB6gI/AAAAAAAABvo/QMj-WUHy65Y/s200/lead_weight.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/CJazggEtZ1mCLg-CnuieCyeOkAOi-unm6xhIzkLnbtA?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="235" src="http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TRL1GROWZDI/AAAAAAAABvo/QWT6MaXo-Ag/s800/images1.jpg" width="214" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/pyyNVEQp0fgvTShOiXK30CeOkAOi-unm6xhIzkLnbtA?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="200" src="http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TRL1GtN9-CI/AAAAAAAABvo/2IQBkWaQboI/s200/sa_camber_1.jpg" width="135" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/VgLYnMlyjW6FudAq4_rVqyeOkAOi-unm6xhIzkLnbtA?feat=embedwebsite" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="189" src="http://lh3.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TRL1Gx2px9I/AAAAAAAABvo/RRXeSNe52-c/s200/sa_toe_1.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/AdWqZNlYHMkSGkq98wv9LieOkAOi-unm6xhIzkLnbtA?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img height="151" src="http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TRL1GkMRsEI/AAAAAAAABvo/-EgEGvn-40A/s200/sa_caster_1.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;व्हिल बॅलन्सींग, टो - कॅस्टर - कॅम्बर अ‍ॅंगल, कार्ब्युरेटर - नोझल सेटिंग्ज, फायरिंग ऍडव्हान्स/रिआर्ड सेटिंग्ज, शॉक ऑब्झॉवर सेटिंग्ज हे प्रकार कधीच बघायला / हाताळायला मिळाले नाही. हे सगळे प्रकार मुलाने ग्रॅन्ड टुरीस्मो डीव्हीडी खेळातून बघितले व आत्मसात केले होते पण ते प्रत्यक्षात दुचाकी/चारचाकीवर कसे साधले जाते ह्याचा अनुभव त्याला किंवा इतरांना मिळालाच नाही किंवा मिळू नये ह्याची खबरदारी घेतली गेली होती. खरोखर भारतात शिक्षण व प्रशिक्षणाचा खेळ माजवण्यात राज्यकर्ते व शिक्षण सम्राट आपली पाठ थोपटून घेत आहेत व येणार्‍या पिढीला अर्धवट माहिती (ज्ञान कशाला म्हणतात?) देण्याचे पाप करीत आहेत हे पालकांच्या लक्षात येत नाही किंवा जाणतेपणाने दुर्लक्ष केले जात आहे. नशीब अजून काय म्हणायचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-8861439832419521734?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/8861439832419521734/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=8861439832419521734&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/8861439832419521734'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/8861439832419521734'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2010/12/blog-post_23.html' title='नशीब भाग - ६८'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh5.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TRL1GZoB6gI/AAAAAAAABvo/QMj-WUHy65Y/s72-c/lead_weight.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-3542018011344793708</id><published>2010-12-01T12:12:00.001+05:30</published><updated>2010-12-23T13:29:03.988+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ६७'/><title type='text'>नशीब भाग - ६७</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;लग्न हा नशिबाचाच एक भाग आहे असे माझे ठाम मत होण्याचे कारण १८ नोव्हेंबर २०१० ला सुखसमाधानाने पार पडलेले माझ्या मोठ्या मुलाचे लग्न, नशीब आम्हा सगळ्यांचेच, शतश: प्रणाम त्या विघ्नहर्त्याला. वर्ष २००८ मुलाने आम्हा दोघांना (आईबाबा) मुलगी पाहण्याला सुरुवात करा म्हणून एकदाचा होकार दिला. आम्ही मुलाच्या पत्रिकेसोबत आवश्यक असणारी माहिती असलेले पत्रक तयार केले. नवीन कोणत्याही वस्तूची योग्यता व निवड करताना त्या वस्तूच्या स्पेसिफिकेशनचा अभ्यास करण्याची सवय आम्हाला आहे म्हणून जन्म-लग्न पत्रिकेच्या गणिताचे महत्त्व मला व मुलाचा चांगलेच पटलेले आहे. हे महत्त्व पटण्याचे अजून एक कारण म्हणजे माझ्या पत्रिकेतील ग्रहांच्या गणिताची उत्तरे सिध्द करणारे प्रसंग, जे मी नशीब भाग एक पासून लिहितो आहे. पण आम्ही पत्रिकेच्या गणिताचा फायदा लूटणार्‍या बाजारापासून जाणीवपूर्वक दूर आहोत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विवाह संस्थांनी मांडलेल्या बाजारात मी मुलाचे नाव नोंदवण्याची पहिली पायरी म्हणून महाजालावरील एका प्रसिध्द विवाह संस्थेच्या प्रश्नावलीची उत्तरे देऊन मुलाचे नाव मोफत नोंदवले. प्रत्यक्षात हा मोफत नोंदणी प्रकार म्हणजे दुकानाच्या बाहेर उभे राहून काचेच्या पलीकडे ठेवलेल्या मालाचे निरीक्षण करणे असाच आहे. काचेतून दिसणार्‍या मालाची योग्यता, सत्यता समजण्या करता मात्र मर्यादित मुदती करता मर्यादित मालाची ठरलेली रोख रक्कम द्यावी लागते. हा प्रकार नाटक सिनेमाचे तिकीट खरेदीकरण्या सारखाच आहे. अनुभव असावा म्हणून मी एक प्रायोगिक नाटकाचे तिकिट विकत घेतले. आता प्रायोगिक म्हटले म्हणजे जो मिळेल तो अनुभव समजून गुपचुप बसा नाही तर थकेस्तोवर बोंबला. माझे तसेच काहीसे झाले. मी ९ स्थळांचे ९०० रुपये देण्याचे कबूल करताच रोख रक्कम घेण्याकरता एक तरुण घरी आला. दिलेल्या रकमेची रीतसर पावती देऊन गेला. मी निवडलेल्या स्थळांचे यादी क्रमांक संस्थेच्या एका अनुभवी (?) कार्यकर्तीला कळवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१० दिवसात ईमेल व टेलिफोन पाठवण्याचे आश्वासन तिने मला दिले होते म्हणून मी त्या संस्थेच्या कार्यालयात १२ व्या दिवशी फोन केला. फोन उचलणार्‍या तरुणीने ९०० रुपये घेऊन माहिती आम्ही देत नाही आसे सांगून फोन बंद केला. मी पुन्हा फोन केला. एका पुरुषाने फोन घेतला, त्या अनुभवी (?) कार्यकर्तीचे नाव सांगून मी ती रीतसर पावती वाचून दाखवली. पण ती अनुभवी (?) कार्यकर्ती चार दिवस सुट्टीवर असल्याने तो माझी मदत करू शकला नाही. पाच दिवसाने अनुभवी (?) कार्यकर्तीचा फोन आला तिने ईमेल पत्ते व फोन क्रमांक मला ईमेलने कळवले आहेत असे सांगितले. ९ ईमेल पैकी ६ ईमेलचे पत्ते व फोन क्रमांक चुकीचे होते. तीन फोन क्रमांकांचे त्या स्थळांचे पालक मी त्यांना का फोन केला म्हणून भडकले होते कारण त्या मुलींची लग्न झालेली होती. अनुभवी (?) कार्यकर्तीला हे कळवल्यावर दोष तिचा नसून स्थळांचा होता त्यांनीच वेळेवर लग्न झाल्याचे कळवले नव्हते असे सांगण्यात आले. शेवटी प्रायोगिक नाटकाची मुदत संपल्याने मी हरलो हे मान्य केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण संस्थेच्या मुख्य कार्यालयाला झालेला प्रकार कळवला. त्या अधिकार्‍याने मला एक ग्रिर्‍हाइक बनवण्याचा प्रयत्न केला. १५,००० रुपये दिल्यास तीन महिन्यात मुलाचे लग्न जुळवून देण्यास मदत करण्याचे (?) आश्वासन पण दिले. पण लग्न हमखास होईल असे ठोस आश्वासन मला हवे असे म्हणताच शस्त्रक्रिया करण्या अगोदर जश्या अटी मान्य कराव्या लागतात तशाच अटी मला मान्य कराव्या लागतील व प्रत्यक्षात लग्न होणार की नाही हे त्या मुलाचे नशीब असे व्यावसायिक उत्तर मला मिळाले. मी सावध झालो त्या संस्थेचा मी ग्रिर्‍हाइक होणार नाही असे ठोस उत्तर त्या अधिकार्‍याला देऊन मोकळा झालो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुलाचे लग्न कर्तव्य करणे हे माझे कर्तव्य होते म्हणून मी पुन्हा एका विवाह संस्थेला भेट दिली. ७०० रुपये दिल्यास दर महिन्याला नोंद होणार्‍या मुलींची यादी घरच्या पत्त्यावर मिळणार, त्यातून निवड करून संस्थेत येऊन पूर्ण माहिती मिळू शकण्याची व्यवस्था होती. मी मुलाचे नाव नोंदवले त्याच्या पुढल्या महिन्यात स्थळांची यादी मिळाली. मला स्थळ शोधावे लागले नाही. पाच दिवसात १० स्थळांचे फोन झाले. थोड्या फार फरकाने प्रश्नोत्तरे एकाच पद्धतीची होती. प्रश्नांचा क्रम मात्र बदलत होता. १० स्थळांचे पालक फक्त बोलत होते. एकाही मुलीचा आवाज मी ऐकलाच नाही. प्रश्नांचे नमुने - मुलगा नोकरीला कुठे आहे, घरात किती माणसे आहेत, कोणत्या शाळेत होता, डिग्री कोठून किती साली घेतली, मुलाचा जन्म इराण मध्ये झाला ते कसे, आई हिंदू नाही म्हणजे तुम्ही मांसाहारी आहात का, तुमचे घर आहे की भाड्याच्या घरात राहता, तुमची चारचाकी आहे का, मुलगा शिकलेला नाही तर त्याला एवढा ५०,००० पगार कसा, मुलगा परदेशात जाणार आहे का - असे काहीसे प्रश्न होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी पहिल्या दोन स्थळांच्या प्रश्नांची उत्तरे शांतपणे देण्याचा प्रयत्न केला पण प्रश्नांची खोच व पुणेरी शहाणपणा लक्षात आल्यावर मी उत्तरे देण्याची पध्दत बदलली. जोश्यांच्या क्लासचा विद्यार्थी (व.पू.काळे लिखित) होतो अशा थाटात प्रश्न विचारणे सुरू केले. साध्या सरळ प्रश्नांची उत्तरे तितकीच सरळ होती. पण शिक्षणाचा प्रश्न आला की - पालक विचारत होते म्हणून मी पण विचारत होतो - तुम्हाला शिकवलेला असणे व शिकलेला असणे ह्यातला फरक समजतो का, तुम्ही तुमचे लग्न ठरले तेव्हा किती शिकवलेले होता, तुमची मुलगी किती शिकवलेली आहे, माझा मुलगा शिकलेला आहे (अभ्यासक्रमातून शिकवलेल्या विषयांच्या प्रश्नांची उत्तरे दिली की प्रमाणपत्र मिळतात. पण शिकलेला/ली मीठ्भाकरी कशी मिळवावी, हितसंबंध कसे पाळावेत / टिकवावेत, कठिण प्रसंगांचे आकलन करणे व समाधान शोधणे हे शिकलेला/ली असण्याचे लक्षण. शिकवलेल्यांची संख्या शिकलेल्यांपेक्षा जास्त आहे.) मांसाहाराचा प्रश्न आला की - तुम्हाला हसतहसत दिलेली खोटी समाधानकारक उत्तरे अपेक्षीत आहेत का असा माझा प्रश्न होता. पगार, गाडी, घर हे प्रश्न आले की - असे मुलाचे स्थळ आमच्या शेजारच्या दुकानात काल होते आज शिल्लक आहे का विचारून सांगतो - असेच माझे उत्तर होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, पुढल्या महिन्यात पाच स्थळांचे फोन आले. शेवटी पाच महिन्यानंतर फोन येणे बंद झाले. माझ्या मुलाचे स्थळ आता शिळे झाले होते. मग मी स्थळांचे फोन शोधून काढले, फोन केले. एका मुलीला चिपळूण सोडून दूर जायचे नव्हते. दुसरीला नागपूर शहर सोडायचे नव्हते. तिसरीने चांगलाच धक्का दिला होता. आईच्या शेजारी उभी असताना मला ऐकू येत असेल ह्याची परवा न करत चक्क मुलगी घरात आल्यावर फोन करेल असे सांग म्हणताना मी ऐकले होते. ज्याच्या गळ्यात हि बया पडेल त्याला देवाने तारावे ही माझी मनापासून प्रार्थना. शेवटी ह्या विवाह संस्थेतील मुलाच्या स्थळाची एक वर्षाची मुदत संपली.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मी व मुलगा श्री व्याघ्रेश्वराच्या (असूद, दापोली) अभिषेकाला गेलो असताना श्री जितेंद्र रानड्यांच्या शुभमंगल विवाह संस्थेची मला आठवण झाली. तिथे १००० रुपये मी भरले. त्यांच्या मासिकात मुलाची माहिती प्रसिध्द झाली. मजकूर वाचून एका मुलीच्या आईने मला फोन केला. फार सरळ प्रश्नोत्तर प्रकार झाला. संध्याकाळी मुलगी ईमेल पाठवेल असे कळले. ईमेल देवाण घेवाण झाली. तीन दिवसात माझ्या घरी ती मंडळी आली. महिन्यात सगळे धागे दोरे विणले गेले. लग्नाची बोलणी प्रकारात - सही कुठे करायची ते सांगा आणि मुलगी आमच्या घरी पाठवा. इतका साधा लग्न प्रकार मला, माझ्या मुलाला व माझ्या बायकोला अपेक्षित होता. पण १४ ते २० नोव्हेंबर असा लांब पल्ल्याचा (आधुनिक मॅनेजमेंट भाषेतील हॉरिझॉन्टल पसरलेला प्रोजेक्ट) अनपेक्षित सोहळा अतिशय आनंदी वातावरणात साजरा झाला त्याचा हा पुरावा. फोटो धाकट्या मुलाने व बायकोने निकॉन पी ९० ह्या कॅमेऱ्याने काढले आहेत. &lt;/div&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/V51PF4DSUSPoNL-MimqiPL5tYJClmjVnKEvQ7ZYXLG4?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="367" src="http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TPXtOZMXtpI/AAAAAAAABow/xQYukx6yySs/s800/2877edt.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/5eTuM-SMjNzVscBgat2XEr5tYJClmjVnKEvQ7ZYXLG4?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="392" src="http://lh3.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TPXtOj5nqnI/AAAAAAAABo0/9j8YgLelvPQ/s800/2983.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/E4NN-CWSJfJ9Kq2TtuW-qb5tYJClmjVnKEvQ7ZYXLG4?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="500" src="http://lh5.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TPXtOvcJg9I/AAAAAAAABo4/jRu7MHcMzSE/s800/DSCN2876.jpg" width="313" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://picasaweb.google.com/lh/photo/h5ODbLvW4DW2a1w7wyYVsL5tYJClmjVnKEvQ7ZYXLG4?feat=embedwebsite"&gt;&lt;img height="500" src="http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TPXtOxSdaYI/AAAAAAAABo8/YzMlXDVtfBQ/s800/DSCN3095.jpg" width="319" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-3542018011344793708?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/3542018011344793708/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=3542018011344793708&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3542018011344793708'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3542018011344793708'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='नशीब भाग - ६७'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TPXtOZMXtpI/AAAAAAAABow/xQYukx6yySs/s72-c/2877edt.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-3998169401797638197</id><published>2010-10-25T09:33:00.001+05:30</published><updated>2010-12-01T12:00:01.052+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ६६'/><title type='text'>नशीब भाग - ६६</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;२००३ च्या एका प्रसंगाने पोलिस कामकाजाचा अगदी जवळून अनुभव घ्यावा लागला. तेव्हा माझे घर कस्तुरबा हौसिंग सोसायटी, विश्रांतवाडी, पुण्यात होते. त्या एका संध्याकाळी ५ च्या सुमारास माझा मोठा मुलगा अ‍ॅक्टिव्हा दुचाकी घेऊन जवळच्याच दुकानातून दूध घेण्या करता गेला होता. दुधाची पिशवी त्याने टांगली व दुचाकी सुरु केली. तेवढ्यात जोरात आवाज झाला, एका मोटरसायकल स्वाराने त्याला जोरात धडक दिली. आमच्या दुचाकीचे पुढचे चाक पार वाकडे झाले होते. दिवा फुटला होता. मो.सा स्वाराबरोबर मागे बसलेली तरुणी दूर फेकली गेली होती. त्या स्वाराचा पाय दुखावला होता. बाजूच्या लोकांनी व माझ्या मुलाने त्या दोघांना जवळच्या कस्तुरबा दवाखान्यात नेले होते. मुलाने घरी फोन करून मला दवाखान्यात बोलावले.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तो मो.सा. स्वार मध्य प्रदेशचा होता. त्याच्या बरोबरच्या तरुणीने तोंड फडक्याने गुरफटलेले होते त्यामुळे तिची ओळख पटू शकली नाही ती बोलायला तयार नव्हती. मला बघून तो मुलगा पोलिसात जाण्याची धमकी देऊ लागला, त्याच्या गाडीच्या नुकसान भरपाईचे पैसे मागू लागला. मी त्याचे न ऐकता आधी दवाखान्यात त्या दोघांना माझा मुलगा घेऊन आल्याची, दोघांच्या दुचाकीचे नंबर व प्रसंग घडल्याची वेळ नोंद वाचली. त्या मुलाला दुखापत झाली नव्हती फक्त मुका मार होता, त्यावर डिपहीट फवारा मारून ते दुखणे कमी झाले होते. डॉक्टरने त्याला पेनकिलर गोळ्या दिल्या व त्याला घरी जाण्याची परवानगी दिली होती. त्याच्या त्या मैत्रिणीला बरेच खरचटले होते तिला व्यवस्थित मलम पट्टी झाली होती. जाताना तो आम्हाला कोर्टात खेचण्याची धमकी देऊन गेला. मी पोलिसात तक्रार करण्याचे ठरवले पण मित्रांनी व शेजार्‍यांनी पोलिसांच्या भानगडीत पडू नका म्हणून सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी नेहमी प्रमाणे मी व मोठा मुलगा आमच्या ध्वनिमुद्रण कामाला सकाळी बाहेर पडलो. दुपारी दोनच्या सुमारास बायकोने मला फोन केला ती रडत होती. पोलिस घरी आले होते व त्यांनी आमच्या लहान मुलाला चौकीत नेले होते. आदल्या दिवशीच्या घडलेल्या अपघातातील मुलाने १४००० रुपये खर्चाची तक्रार आळंदी रोड पोलिस चौकीत केली होती. अ‍ॅक्टिव्हा लहान मुलाच्या नावाने असल्याने पोलिसांनी त्याला पकडले होते. मी व मोठा मुलगा ज्या कामाकरता गेलो होतो त्या संगीतकाराने त्याचा एक माणूस ज्याचा संबंध पोलिस खात्याशी जास्त होता त्याला आमच्या बरोबर दिला आम्ही सगळे पोलिस चौकीत गेलो त्यांना खरे काय घडले होते ते सांगितले. त्या मो.सा. स्वाराने दुसर्‍याच एका डॉक्टरचे प्रमाणपत्र दाखवून एक वेगळाच प्रसंग पोलिसात आमच्या विरुध्द तक्रार म्हणून नोंदवला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याची कहाणी - तो त्याच्या मित्राबरोबर रात्री ८.३० ला (आम्ही सांगितलेल्या जागेवर) बोलत उभा होता. एक अ‍ॅकटिव्हा जोरात येऊन धडकली व त्याला मारून निघून गेली त्याच्या मित्राने गाडीचा नंबर लक्षात ठेवला. मित्राने त्याला एका डॉक्टर कडे ९ वाजता नेले तिथे त्याच्या पायाला दुखापत झाली होती त्यावर प्लॅस्टर करावे लागले होते. ह्या कहाणीवर आधारीत माझ्या मुलाला पोलिसांनी शोधून काढले व अपघात करून पळून गेल्या बद्दल दोन गुन्हे दाखल केले होते असे आम्हाला सांगण्यात आले. गुन्हा ८.३० ला झाला होता ह्याचे दोन साक्षीदार पण जमवले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या बरोबर आलेल्या त्या संगीतकाराच्या माणसाने त्याची पोलिस खात्यातील ओळख दाखवून आमच्या कहाणीची सत्यता बघण्या करता एका पोलिसाला कस्तुरबा दवाखान्यात पाठवण्याची हात जोडून विनंती केली. तासाभराने तो पोलीस परतला त्याने आमची कहाणी सत्य असल्याची कबुली दिली. तासाभराने हो नाही करत माझ्या कडून २००० रुपये घेऊन त्या संगीतकाराच्या माणसाने गुन्हा नोंदणी पोलिसाला पोहचवले. मग आमच्या कहाणी प्रमाणे त्या मो.सा. स्वारावर त्याच्या मैत्रिणिचा उल्लेख करुन नवीन गुन्हा नोंदणी झाली. आम्ही सगळे प्रत्येकाचे १० वेळा आभार मानीत घरी परतलो. मला माझ्या मुलाच्या अ‍ॅकटिव्हा दुचाकी दुरुस्तीचे ३००० रुपये उगीच भरावे लागले होते. दूध आणायला पायी जाणे शक्य असताना देखील तो दुचाकीने गेला होता. एक लिटर दूधाची केवढी मोठी&amp;nbsp; किंमत आम्ही मोजली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढल्या आठवड्यात संगीतकार मित्राने त्याच्या माणसाला वरच्या अधिकार्‍याची भेट घेण्या करता व त्या गुन्ह्याचे पुढे काय झाले ह्याचा शोध घेण्याकरता पाठवले. पण त्या गुन्ह्याची नोंद कुठेच नव्हती. आरोपी व फिर्यादी दोघांचे पैसे घेऊन पोलिसांनी त्या महिन्याच्या घर खर्चाची जुळवणी केली होती असे समजले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;वाचक हो, ह्या वरून कल्पना करणे सोपे होईल. नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल खेळातील घोटाळ्याच्या सगळ्या तपास समिती सदस्यांचे काम कसे असेल, निस्कर्ष काय असतील व त्यांच्या घर खर्चाची जुळवणी किती प्रकारांनी होईल? एकेकाचे नशीब, योगायोग समजून टाळ्या वाजवूया. असो, पुढे काय वाढून ठेवले आहे ते पचवण्याच्या तयारीला मी लागतो.&lt;br /&gt;&amp;nbsp; &lt;/div&gt;ह्या कोळी गीताचे चित्रण मी ओमानच्या कंताब बीचवर चित्रीत केले होते. माझ्या मोठ्या मुलाचा एक कोळी म्हणून सहभाग होता. मस्कत मराठी मित्र मंडळाच्या बाल कलकारांनी खूप मेहनत घेतली होती. जमल्यास त्यांचे कौतुक करा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;object height="385" width="480"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/8Z9cKwvqHZc?fs=1&amp;amp;hl=en_US"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/8Z9cKwvqHZc?fs=1&amp;amp;hl=en_US" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="480" height="385"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-3998169401797638197?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/3998169401797638197/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=3998169401797638197&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3998169401797638197'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3998169401797638197'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2010/10/blog-post.html' title='नशीब भाग - ६६'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-3835662490783438569</id><published>2010-09-23T17:10:00.000+05:30</published><updated>2010-10-25T08:59:05.416+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ६५'/><title type='text'>नशीब भाग - ६५</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;ह्याला नशीब म्हणा किंवा योगायोग म्हणा ते वर्ष १९९३ होते. एके दिवशी मोठ्या मुलाने त्याला गाणे शिकायचे आहे असे सांगितले. बरेच प्रश्न विचारल्या नंतर कळले की त्याच्या शाळेत श्री रमेश अभ्यंकर नावाचे गाण्याचे शिक्षक मुंबईहून आले आहेत व त्यांनी&amp;nbsp; माझ्या मुलाने गाणे शिकावे असा आग्रह केला होता. मी त्यांची भेट घेतली. आमचे गाणे शिकणे सुरु झाले त्याचे चित्रण मी केले होते ते मला आज सापडले. पाच ते सहा रागांचे सहा तासाचे चित्राण होते त्याचे नीट संपादन करून मी संकलन केलेले आहे.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;श्री रमेश अभ्यंकर फार थोडा काळ मस्कतला होते. त्यांचा मुबईतील पत्ता, दूरध्वनी मला माहीत नाही. पण त्यांच्या बोलण्यातून मला कळले होते की ते विक्रोळी भागातील गोदरेज वसाहतीत राहात होते. तुम्हा वाचकांना कोणाला त्यांची माहिती असल्यास मला जरूर कळवा v.k9121@gmail.com मला व माझ्या मुलाला त्यांना हे संकलीत चित्रण गुरुदक्षीणा म्हणून द्यायचे आहे. कृपया मदत करा!&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;श्री अभ्यंकर त्यांच्या मोठ्या मुलाला त्याच्या गाण्याच्या परीक्षे करता कशी मदत करता येईल ह्याचा शोध घेत होते तेव्हां त्यांना मी हा चित्रणाचा प्रकार करून दाखवला होता. श्री अभ्यंकर गाण्याचे नोटेशन फार चांगल्या प्रकारे करुन देत होते. आमच्या एका मित्राला त्यांनी एक अवघड नाट्य गीत नोटेशन मार्फत दोन दिवसात शिकवले होते. ते नाट्यगीत गाउन त्या मित्राने मस्कत गणेश उत्सवात श्रोत्यांची दाद मिळवली होती. ज्या शाळेत श्री अभ्यंकर शिकवत होते त्या शाळेच्या मुख्यधापकांनी राष्ट्र्गीताची चाल पाश्चीमात्य संगीतात बदला म्हणून दबाव आणला होता त्याला नकार दिल्याने त्यांना शाळा सोडायला सांगितले होते असे आम्हाला ते सोडून गेल्यावर समजले होते. अर्थातच लेखी काहीतरी दुसरेच कारण लिहिले असणार हे निश्चीत. प्रथम राग हमीरचे चित्रण मी केले ते ४ भागात इथे देत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;object height="385" width="480"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/NaJJ70WYR2o?fs=1&amp;amp;hl=en_US"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/NaJJ70WYR2o?fs=1&amp;amp;hl=en_US" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="480" height="385"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;object height="385" width="480"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/iz2sL9IrJ2U?fs=1&amp;amp;hl=en_US"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/iz2sL9IrJ2U?fs=1&amp;amp;hl=en_US" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="480" height="385"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;object height="385" width="480"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/F5t7y2CSons?fs=1&amp;amp;hl=en_US"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/F5t7y2CSons?fs=1&amp;amp;hl=en_US" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="480" height="385"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;object height="385" width="480"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/HydT2m_Zoas?fs=1&amp;amp;hl=en_US"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/HydT2m_Zoas?fs=1&amp;amp;hl=en_US" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="480" height="385"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-3835662490783438569?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/3835662490783438569/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=3835662490783438569&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3835662490783438569'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/3835662490783438569'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2010/09/blog-post_23.html' title='नशीब भाग - ६५'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-8101442357244525720</id><published>2010-09-14T05:54:00.000+05:30</published><updated>2010-09-23T17:11:31.209+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ६४'/><title type='text'>नशीब भाग - ६४</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;आमच्या नवीन पत्रिका तयार झाल्या (भाग ६२). त्या बाई आमचे घर व घराची रचना बघण्या करता आमच्या घरी आल्या. त्यांनी आम्हाला वास्तू शास्त्राची कल्पना दिली. त्या माहिती नुसार आमच्या घरातील वास्तू दोषाने आमचे बरेच नुकसान झाले होते व होणार असे त्यांना जाणवत होते. ह्या वास्तू शास्त्राची माहिती त्या आधी दोन पुस्तकांचे PDF रुपांतर करताना मला मिळाली होती, परंतु त्या बाईंनी ते दोष दूर करण्याचे जे साधे उपाय सांगितले ते करून बघायला मी तयार झालो. प्रत्येक खोलीच्या चार कोपर्‍यात थंड पेयांच्या बाटल्या नळाचे पाणी भरून ठेवायचे. बरोबर पाच दिवसाने ते पाणी हात धुण्याच्या जागी रिकामे करायचे व पुन्हा ताजे पाणी भरून ठेवायचे हे शक्य आहे तितके दिवस करायचे होते. आम्हा चौघांच्या त्या काळातील ग्रह रचनेचे परिणाम व आमच्या राशींचा पाण्याशी संबंध असल्याने वास्तू दोष दूर करण्यास मदत होणार असे त्यांचे मत होते. महिन्या भरात त्याचा थोडा बदल जाणवू लागला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहान मुलगा नवीन शाळेत रमला होता. त्याची चिडचिड कमी झाली होती. मोठ्या मुलाला नवीन काम मिळायला सुरू झाले. मी व मुलाने केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नव्हता दोन तीन महिने सारख्या चक्रा मारणे आवश्यक ठरले. एवढे करून हप्त्याने पैसे मिळत होते. त्यामुळे ओमानला असताना बॅंकेत जमवलेल्या रकमेला गळती लागली होती. आमच्या "चिंतकांनी" त्याचे कारण आमच्या परदेशीय राहणीमानाची सवय असे दाखवण्याचा खूप प्रयत्न केला. ज्या दवाखान्यात मी गुडघ्यांचे ऑपरेशन व्हिडिओ बनवले होते (नशीब भाग ६०) तिथेच एक पाठीच्या कण्याचे ऑपरेशन ठरले ते व्हिडिओचे काम मला मिळाले त्यात एका १७ वर्षाच्या मुलीच्या पाठीच्या कण्याचे ऑपरेशन होते. ती मुलगी जन्मा पासून ९० अंशात वाकलेली होती, तिला ह्या ऑपरेशनने सरळ करणार होते. सकाळी सहा पासून मी त्याची तयारी केली. माझा सोनीच DSR PD1 कॅमेरा एका लांब दांड्यावर लावून डॉक्टरांच्या डोक्यावरून नीट फिरवता येईल असा तयार ठेवला.&amp;nbsp; त्या व्हिडिओचा हा नमुना. ते वर्ष होते २००२ चा नोव्हेंबर महिना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;object height="385" width="480"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/pF_Yz-Gx4RY?fs=1&amp;amp;hl=en_US"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowscriptaccess" value="always"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/pF_Yz-Gx4RY?fs=1&amp;amp;hl=en_US" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="480" height="385"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;२००२ पर्यंत माझ्या मुलाला अ‍ॅपल संगणक पध्दती अतिशय आवडती होती (आजही तितकीच आवडती आहे). त्यामुळे त्याने विंडोज किंवा लायनक्स पध्दतीचा कधीच विचार केला नव्हता. पण भारतात बोटा वर मोजता येण्या इतपतच अ‍ॅपल संगणक पध्दती समजणारे त्याला मिळाले होते म्हणून त्याने युनिक्स, विंडोज व लायनक्स पध्दतीचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे एक नवीन मित्र मिळाला. त्याने एका संस्थेचे व्हिडिओ स्ट्रिमींग व ईमेल सर्व्हर बनवण्याचे काम दिले. त्या सर्व्हरची जुळणी मुलाने लायनक्स पध्दती करता तयार केली होती. सर्व्हरचे नियंत्रण मात्र छान तयार केले होते.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;पाठीच्या कण्याचे ऑपरेशन व्हिडिओ केले होते त्याच दवाखान्यात एन्जीओ प्लास्टी विभागात ती उपकरणे पुरवणार्‍या एका कंपनीच्या मालकाशी ओळख झाली. त्याला मी तांत्रिक भागातील काही योजनांच्या जुळणीत मदत केली. माझ्या मोठ्या मुलाने त्या मालकाला संगणकातील योजना जुळणीत मदत केली. ह्यात पैशाचा व्यवहार कुठेच नव्हता. आमचा अनुभव व क्षमता संबंधितांना समजावी म्हणून ही कामे आम्ही सुरू केली. मुलाने MRI, CT scan व क्ष किरण प्रतिमांचा अभ्यास सुरू केला. प्रत्येक कंपनीच्या क्ष किरण प्रतिमा प्रक्रिया / संपादन योजनेस त्याच कंपनी कडून संगणक व साधने विकत घेणे आवश्यक होते. वेगवेगळ्या कंपनीच्या प्रतिमांचा एक संच करणे शक्य नव्हते. एका कंपनीच्या संगणकातील त्या प्रतिमा दुसर्‍या कंपनीच्या संगणक पध्द्तीत दिसत नव्हत्या. वेगवेगळ्या दवाखान्यातून येणार्‍या रुग्णांच्या प्रतिमांचा अभ्यास करणे शक्य नव्हते. क्ष किरण प्रतिमा प्रक्रिया व संपादन PACKS संपादन पध्दत फक्त सिमेन्स उपकरणा करता उपलब्ध होती. माझ्या मुलाने PACKS प्रतिमा संपादक प्रणालीत नवीन बदल करून कोणत्याही संगणकावर कोणत्याही पध्दतीची क्ष किरण प्रतिमा संपादन करून दाखवले. त्या संपादन पध्दतीला मान्यता मिळण्या करता जर्मनीत जाऊन वेगवेगळ्या चाचण्या करून घेणे आवश्यक होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जर्मनीत जाण्याची संधी आली. नवीन साधने बसवण्याचे काम त्या कंपनीला मिळाले होते. त्या नवीन साधनांच्या प्रशिक्षणाकरता माझ्या मुलाला जर्मनीला नेण्याचे त्या मालकाने ठरवले. पण कोणत्याही प्रकारचा करार न करता व्हिसा मिळवण्या करता एक साधे पत्र देण्यात आले. तीन महिन्याचा व्हिसा मिळाला होता. त्यामुळे १० दिवसाचे प्रशिक्षण संपल्यावर मुलाने PACKS प्रतिमा संपादक प्रणालीचा शोध सुरू केला. त्या कंपनीने मुलाला जर्मनीत राहण्याची परवानगी दिली. मुलाने २००० साली कोलोन येथील फोटोकीना ह्या जागतिक प्रदर्शनीला भेट दिली होती तेव्हा त्याला अ‍ॅपल संगणक कंपनीचे मित्र मिळाले होते त्यांच्या मदतीने त्याने अ‍ॅपल संगणक मदत केंद्र सुरू केले व त्यांच्या मदतीने सहा महिन्याचा जर्मनीत राहण्याचा नवीन परवाना मिळवला. पण त्यानंतर त्याला भारतात परतावे लागले होते. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-8101442357244525720?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/8101442357244525720/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=8101442357244525720&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/8101442357244525720'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/8101442357244525720'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='नशीब भाग - ६४'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-1876198867218030990</id><published>2010-07-20T10:06:00.003+05:30</published><updated>2010-09-14T05:32:54.132+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ६३'/><title type='text'>नशीब भाग - ६३</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;गोष्ट साधी ह्या शरीराची - - - - -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.co.in/lh/photo/23swldsGa_5CbIUFhCyipvrDLD-aiYlwSUHH10XytqM?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TEUirdZ3-lI/AAAAAAAABkg/PHbnzkfbFB0/s144/rider.gif" /&gt;&lt;/a&gt;सुबोध भावे, राहुल देशपांडे यांचे कट्य़ार नाटक बघून मी रात्री नवाच्या सुमारास दुचाकीने घरी परत येत होतो. पाऊस फार नव्हता पण सगळीकडे छान निसरडे झाले होते. मी ओला झालोच होतो. कोरेगाव पार्क भागातून एका गाडीच्या मागून जात असताना दोन छान कमरतोड खड्डे वाचवू शकलो नाही. रात्री फारसे जाणवले नाही पण पहाटे पाय हालवताना १०० सुया कंबरेत टोचल्याच्या वेदना सुरू झाल्या. दोन आठवडे हालचाल करणे फार त्रासाचे झाले. त्या गोंधळात दूरसंचावरील "१० वीतले चांगले पाच", "जेम्स लेन पुस्तक", "अफजल गुरु फाशी" बातम्या व कार्यक्रमांनी चिडचिड जास्त वाढली त्याचीच ही गोष्ट साधी आहे. गोष्ट साधीच आहे पण .. ... साध्या गोष्टीला महत्त्व नसते. म्हणून नसत्या गोष्टींना महत्त्व देणे हा एक मान्यता पावलेला खेळ झालेला आहे. त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे अंधारात ढकलता येतात. ह्याचे नमुने शोधण्याची मर्यादा तुमची संवेदनक्षमता आहे. काही नमुने हे असे आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे शरीर गोष्ट साधी आहे. ह्या शरीरातील प्रत्येक घटकाचे काम, क्षमता, मर्यादा वेगळ्या आहेत पण प्रत्येक घटकाचे महत्त्व सारखेच आहे. एका कोणत्याही घटकाच्या कामात अडथळा आला तर त्याचे परिणाम ह्या एकसंध शरीराला त्रासाचे असतात. ह्याची जाणीव झाल्यावर मी शरीराची काळजी घेण्याला जास्त महत्त्व देतो. त्याचे चोचले पुरवणे परवडण्या सारखे असल्यास ते पण करतो. पण ह्या शरीराला एकसंध ठेवण्याला जास्त महत्त्व देतो. तुम्ही पण हेच करत असणार हो ना?????&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या शरीराची जबाबदारी मीच सांभाळतो. निदान तसा प्रयत्न असतो. ते शक्य नसेल तेव्हा जाणकारांची, तज्ञांची मदत घेतो. ते जाणकार, तज्ञ जर माणुसकीला, मनुष्य धर्माला मानणारे असतील तर मला योग्य मदत करतात नाहीतर माझे लचके तोडतात. गोष्ट साधीच आहे. पण आहे खरी!&lt;br /&gt;&lt;br /&gt;समाज हे पण एक शरीरच आहे. मला तरी ही गोष्ट साधी वाटते. तर मग माझ्या शरीराला जे नियम, मर्यादा, सुख/दुःख: वगैरे महत्त्वाचे आहे तेच ह्या समाज रुपी शरीराला पण असणार ही पण गोष्ट साधीच आहे. पण साध्या सरळ गोष्टींना महत्त्व कमीच असते. म्हणूच साध्या गोष्टीत घोळ घालून स्वकेंद्रित घोळकर मंडळी स्वत:चे महत्त्व वाढवण्याचे मार्ग उकरण्यात मग्न असतात. एकदा का महत्त्व मिळाले की लुटालूट सुरू. माझे असे ठाम मत होण्याचे कारण म्हणजे. बेस्ट ऑफ फाईव्ह्चा घोळ, लेनच्या पुस्तकाचा घोळ, कॉमन वेल्थ खेळांचे घोळ, शाळेत नाव घालण्यात घोळ तर शाळेतून नाव काढण्यात पण घोळ. यादी फार मोठी न संपणारी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.co.in/lh/photo/Ygd-qrKmeslW-rvSbH-bC_rDLD-aiYlwSUHH10XytqM?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TEUgmkTXnWI/AAAAAAAABj0/2gKd8XL-rqA/s144/FETUS.gif" /&gt;&lt;/a&gt;हे शरीर त्या अंधारत घडत असताना प्रत्येक अवयवाची जागा सुनिश्चित झाली होती. बाहेर ह्या जगात येताच प्रत्येक अवयवांचे संगोपन जेवढे आवश्यक होते ते वेळोवेळी पालकांनी केले. त्या संगोपनाचा क्रम व नियमांची सवय ह्या शरीराला झाली. ती सवय कशी कायम ठेवावी ह्याची शिकवण पालकांनी त्यांच्या कुवती नुसार दिली. गोष्ट साधी आहे त्यात वावगे काय????? तर मग हेच क्रम, नियम समाज रुपी शरीराचे का नसावे???? हा समाज देखील शरीरा सारखाच आहे म्हणून प्रश्न पण तितकाच साधा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.co.in/lh/photo/jkwvrwfpz3XLXroCyC8SmvrDLD-aiYlwSUHH10XytqM?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TEUirAINeSI/AAAAAAAABkU/WiZVh0CFz00/s144/educat.jpg" /&gt;&lt;/a&gt;पण उत्तर साधे असणे घोळकर मंडळी घडू देणार नाहीत. अहो त्यांना अस्तित्व टिकवायचे आहे. म्हणूनच घोळकरांच्या शिक्षणाच्या कारखान्यातून शिकवलेलेच मान्यता मिळवतात. कारण फक्त त्यांनीच विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, मानवी हक्क, अर्थ शास्त्र वगैरे घोळ घालणारे विषय दिवस रात्र एक करून पाठ केलेले असतात. गोष्ट कित्ती कित्ती साधी आहे.....आता तर काय&amp;nbsp; आठवी पर्यंत परीक्षाच नको. असेच चालत राहील्यास पुढे एटिएम च्या मशीन मधून प्रमाण पत्रे मिळण्याची सोय करण्यात येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिक्षण आणि ज्ञानाची गोष्ट तर अगदी साधी आहे. घोळकरांचे अस्तित्व, सुखसोयी व गरजा ज्याने साध्य होते ते शिक्षण, त्याचा उगम, अंत व मालकी हक्क सांगता येतो, मोजता येतो. फार साधे सोपे आहे हो हे. पण ज्ञानाला ना उगम ना अंत ना मर्यादा ना मालक ना मोजमाप, छे म्हणूनच घोळकरांना मान्य नाही. गोष्ट बघा ही साधी सोपी आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;br /&gt;गोष्ट अगदी साधी आहे अहो शरीरातील प्रत्येक अवयव जन्मा पासून मरे पर्यंत जागा बदलत नाही. तसेच ह्या अवयवांची जागा बदलावी असे कोणाला कधी वाटले नाही व कोणी तसे करण्याचा प्रयत्न केला नाही. मग समाज रुपी शरीरात हेच घडले तर त्यात चूक काय? पण अशी साधी गोष्ट घोळकरांना मान्य नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काय? हा घोळकर कोण? अहो हे कोणाचे नाव नाही. सरळ साध्या नियमित चालणार्‍या गोष्टींचा ह्या घोळकराला तिटकारा असतो, त्यात घोळ घालणे हा त्याचा जन्मसिध्द हक्क असल्या सारखाच तो समाजात मिरवत असतो आणि घोळ घातल्याने त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्याचे मानतो. अहो ह्या घोळकरांची सर्व पातळीवर संमेलने होतात त्यातून घोळ घालण्याच्या तंत्रांची देवाणघेवाण होते. एवढेच नाही तर जागतिक मान्यता व घोळ तंत्राच्या विकासा करता अशा घोळकरांना भली मोठी रक्कम पण मिळते. पण एक गोष्ट साधीच आहे हे घोळकर समाजाला नक्कीच घातक आहेत. शरीरात असल्या घोळकरांना निरनिराळ्या अवयवां द्वारे बाहेर फेकण्याची सोय आहे, मग समाज रुपी शरीरात असली सोय का नाही?????? प्रश्न पण तितकाच साधा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: red;"&gt;&lt;b&gt;गोष्ट साधी ह्या शरीराच्या अवयवांची&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;शरीरातील प्रत्येक अवयवाची गोष्ट पण साधीच आहे. पाय व मेंदूची किंवा इतर अवयवांची जागा बदलू नये म्हणून समज येईस्तोवर पालक त्याची काळजी घेतात पुढे वयाने मोठे झाल्यावर मेंदू योग्य जागी असल्यास मी पायांचा उपयोग सांभाळूनच करतो. विशेष असे की पाय पण मला योग्य जागीच नेतात. पण तरीही माझे पाय भरकटावे, चुका घडाव्या असे सगळे मार्ग घोळकरांनी नेहमीच सज्ज ठेवलेले असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.co.in/lh/photo/xFfXQDSqpXToMh5ydd8LavrDLD-aiYlwSUHH10XytqM?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TEUircFEDfI/AAAAAAAABkc/0YeQhHQIZ1Y/s144/legs.jpg" /&gt;&lt;/a&gt;पायाची गोष्ट साधीच आहे. ह्या शरीराला उभे राहण्यास, जागोजागी भटकण्यास, तर धावण्याच्या शर्यतीत चक्क पदके मिळवून देण्याची फार महत्त्वाची कामगिरी करतात. हे घडण्या करता मात्र मनाची तयारी करावी लागते तेव्हाच डोक्याचे पायावरचे नियंत्रणाचे काम खरे ठरते. म्हणून घोळकर मंडळी ह्या मनात घोळ माजवण्याचे सगळे मार्ग शोधत असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.co.in/lh/photo/d9FuFimwWxI2sJJIwtDBV_rDLD-aiYlwSUHH10XytqM?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TEUgl4GfdNI/AAAAAAAABjo/yN8XCw4kV-c/s144/brain.jpg" /&gt;&lt;/a&gt;मेंदूला सुरक्षित ठेवणार्‍या डोक्याची गोष्ट तशीच साधी आहे. मेंदूवर कोणताही दबाव नसावा म्हणून शरीरातील सगळ्यात वरच्या भागात, कडक कवचात लपलेला असतो. इथेच स्मृतीसंच (मेमरी), सूक्ष्म प्रक्रियक (मायक्रो प्रोसेसर) असतो. मन हे आधारभूत प्रवेशी-निवेशी प्रणाली (BIOS) आहे मात्र हृदयाच्या जवळ असते. मन हे राम रंगी रमू शकते तसेच एखाद्याला जीवे मारण्याचे ठरवू शकते. म्हणून मन हे प्रोग्रॅमेबल बायॉस आहे. शरीराची घडण होत असताना मनाचा मूळ दर्जा ठरवला जातो - कठोर, लवचीक, मायाळू, चंद्राच्या कलेशी संबंधीत ल्युनॅटीक वगैरे. शरीराचा हा संगणक समजणे पण सोपेच आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.co.in/lh/photo/PaoqgjpRCXzN5PSAOeeY_frDLD-aiYlwSUHH10XytqM?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TEUgmeoLsoI/AAAAAAAABjw/00sopQxgTe0/s144/eye.jpg" /&gt;&lt;/a&gt;आपल्या शरीराचा समतोल व अपघाता पासून सुरक्षितता राखण्या करता डोळ्यांचा योग्य वापर करण्याचे काम मेंदूचा एक भाग सतत करत असतो. हे किती साधे आहे मग समाजरूपी शरीरातील मेंदूचे काम पाहणारी मंडळी सतत चौफेर नजर फिरवून ह्या समाजाला सहज सुरक्षित ठेवू शकणार्‍या डोळसांचा योग्य उपयोग करतील अशी अपेक्षा करणे तितकीच साधी गोष्ट आहे. पण . . .असे घडल्यास घोळकरांचे अस्तित्वच धोक्यात येईल. म्हणून ही मंडळी मेंदूचे काम पाहणार्‍या मंडळींच्या मेंदूतच घोळ घालतात. हे समजणे तितकेच सोपे आहे. कारगिल युध्द काय, २६/११ चा हल्ला काय. ही पण यादी भली मोठी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.co.in/lh/photo/_q3Ovn9nyeeS0M6J8x6iZ_rDLD-aiYlwSUHH10XytqM?feat=embedwebsite" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TEUgyyXhA-I/AAAAAAAABkA/SNa2tz78Tqk/s144/mother-and-child.jpg" /&gt;&lt;/a&gt;ह्या माझ्या पोटाची गोष्ट तितकीच साधी आहे. पोटाने पचवलेल्या आहारानेच बाकीचे अवयव मर्यादा सांभाळत दिवसरात्र संबंधीत कामात मग्न असतात. म्हणून घोळकर ह्या पोटात जाणार्‍या आहाराचा दर्जा व समतोल बिघडवण्याचे नवीन मार्ग वापरतात. लहान अर्भकाला व त्याच्या आईला आवश्यक असणारे आहार - औषधे ह्यातील रोज नवीन समजणारे घोळ पुढे येणार्‍या पिढीला घोळात सामील करण्यात यशस्वी होत आहेत. भेसळीच्या गुन्हेगाराला पकडून गुन्हा सिध्द झाल्यास १००० रुपये दंड सात वर्ष तुरुंगवास (कोणता तुरुंग हे विचारायचे नाही).&lt;br /&gt;&lt;br /&gt;जनन क्रियेची व त्या संबंधीत अवयवांची स्वच्छता व शुद्धता गोष्ट मात्र साधी नाही. आम्हा प्रत्येकाला त्याचे महत्त्व विविध प्रसंगी फार चांगले कळते. ते महत्त्व कमी करण्या करता घोळकरांनी स्वैराचार, समलैंगिकता, लिव्ह इन रिलेशन, सगोत्र विवाह, अंतर जातीय विवाह अशा कायद्यांना प्रोत्साहन व मान्यता मिळवण्यात यश मिळवले आहे. ह्याचा परिणाम म्हणजे ह्या समाज रुपी शरीराचा समतोल राखणे हे अनैसर्गिक ठरणार आहे. असे झाले म्हणजे घोळकरांचे ह्या समाजावर ताबा ठेवणे व लुटण्याचे काम सोपे होणार. ही तर गोष्ट अगदीच साधी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्हाला गोष्ट साधी वाटणार नाही पण हे खरं आहे. मी हे असे लिहिल्या बद्दल माझाच तोल बिघडला असून मी हे असे लिहिणे हा माझा दोष मानणारे घोळकर भरपूर तोंडसुख घेणार आहेत. इतकी ही गोष्ट सा....धी आहे. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6423690862854231455-1876198867218030990?l=vkthink.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vkthink.blogspot.com/feeds/1876198867218030990/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6423690862854231455&amp;postID=1876198867218030990&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/1876198867218030990'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6423690862854231455/posts/default/1876198867218030990'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vkthink.blogspot.com/2010/07/blog-post.html' title='नशीब भाग - ६३'/><author><name>विनायक रानडे</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='32' src='//lh3.googleusercontent.com/-RYUGStzRBDU/AAAAAAAAAAI/AAAAAAAACQY/5agzHZRY7MM/s512-c/photo.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh6.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TEUirdZ3-lI/AAAAAAAABkg/PHbnzkfbFB0/s72-c/rider.gif' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total><georss:featurename>Pune, Maharashtra, India</georss:featurename><georss:point>18.550579468790442 73.93712997436523</georss:point><georss:box>18.540407968790444 73.92253897436524 18.56075096879044 73.95172097436523</georss:box></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6423690862854231455.post-1566040706855463845</id><published>2010-06-30T14:45:00.001+05:30</published><updated>2010-12-23T09:57:05.572+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नशीब भाग - ६२'/><title type='text'>नशीब भाग - ६२</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;ज्या ज्या कामात मी व मुलाने हात घातला आम्हाला अपयश येत होते. मस्कत मधल्या एका मित्राने कोल्हापूर - रत्नागिरी रस्त्यावर असलेल्या मलकापूर गावा जवळच्या एका लहान गावाचा पत्ता मला दिला होता. तिथे एक जाणकार आम्हाला चांगले मार्गदर्शन करेल असे सांगितले होते म्हणून भेटायला गेलो. ते गृहस्थ सुखवस्तू होते. एकंदरीत ह्या मार्गदर्शन कामातून चांगली कमाई दिसत होती. बुवांनी डोळे बंद केले, आधी मला माझे नाव, जन्म कुठे झाला वगैरे विचारले व पुण्यात राहत होतो त्या जागेत राहायला कधी व कसे आलो हे विचारले. मग बायकोला पुन्हा तेच प्रश्न विचारले. बुवांनी डोळे उघडले. समोर असलेल्या देवी समोर एक उदबत्ती लावली नमस्कार केला व डोळे मिटून माझे घर चौथ्या मजल्यावर आहे. जीना फार अरुंद आहे. दार आत उघडणारे असून पश्चिम दिशेला आहे हे सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://picasaweb.google.co.in/lh/photo/ty7aJq73ZRyrhTyyL4bgtfrDLD-aiYlwSUHH10XytqM?feat=embedwebsite"&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_7pEPrQ3TPJo/TCrWppnU1cI/AAAAAAAABhg/qB2HAK3zmw4/s800/myoh.png" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;मग १५ मिनिटे ते बोलत होते आम्ही फक्त हो नाही उत्तरे देत होतो. बुवा आमच्या घराची माहिती अगदी अचूक देत होते. "घरात शिरल्या वर दोन परदेशातून आणलेल्या फोटो प्रेम कोणत्या रंगाच्या आहेत ते सांगितले त्या त्रास दायक आहेत त्या तोडून फेका. त्यातील चित्र कोणालाही देऊन टाका. वर दिवे नसलेले झुंबर आहे ते फेका. दोन्ही चित्रांच्या भिंती मधून आत जायला दाराची फ्रेम नसलेली जागा आहे. आत गेल्यावर डाव्या बाजूला समोर संडास आहे तो घरातल्यांनी वापरणे बंद करा. त्याचे दार रंगीत पडद्याने झाका.&amp;nbsp; त्यालाच लागून असलेल्या बाथरुमच्या वर माळा आहे त्यातले सामान बाहेर फेका. उजवी कडे पश्चिमेकडे तोंड करून असलेली स्वैपाकाची जागा बदला, विरुद्ध दिशेला पूर्वेकडे ठेवा. तुमच्या घरात पूजा झाली तेव्हा जे काही पूजेत ठेवले गेले ते सगळे दूर नदीत जाऊन बुडवा. दक्षिणेकडे असलेला पाण्याचा नळ व भांडी धुवायची जागा पूर्वेकडे बदला. पुढे गेल्यावर डावी कडे तुमची असलेली झोपायची जागा व उजवी कडे मुलांची जागा योग्य आहे फक्त झोपताना तुम्हा दोघांची डोकी पूर्वेकडे असतील व मुलांच्या खोलीत त्यांची डोकी उत्तरेला हवी. ह्याची काळजी घ्या."&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही घरी परतलो. बुवांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सावध पणे एक एक करायला सुरू केले. परिणाम चांगले दिसू लागले. दर तासाल होणारी वादावादी कमी झाली होती. विशेष असे की मागच्या भागात वर्णन केलेले ध्वनी मुद्रणाचे काम त्या बुवांच्या भेटी नंतरचेच होते. त्या भजनाच्या संचातल्या एका गाण्यात आधी कुठेही ताल वाद्य नव्हते. बर्‍याच दिवसांनी&amp;nbsp; एका पहाटे त्याच गाण्याला मी नुसताच डग्गा वाजवून एक ध्वनी पट्टी बनवून जोडले होते. अशी डग्ग्याची साथ ऐकून आमचे ते संगीतकार महाशय फार खूश झाले होते. प्रकाशक मालकाने हे ठेक्या सहित मुद्रण केलेले गाणे तबकडी करता वापरले आहे. त्याच गाण्याची ही ध्वनी पट्टी.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;table bgcolor="#000000" cellpadding="0" cellspacing="0"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;embed bgcolor="#000" flashvars="theTheme=blue&amp;amp;autoPlay=no&amp;amp;theFile=http://www.esnips.com//nsdoc/454787f8-a863-44ad-8ce1-5a57a0b713a7&amp;amp;theName=2 वाहे वारा&amp;amp;thePlayerURL=http://www.esnips.com//escentral/images/widgets/flash/mp3WidgetPlayer.swf" height="94" pluginspage="http://www.macromedia.com/go/getflashplayer" quality="high" src="http://www.esnips.com//escentral/images/widgets/flash/esnips_player.swf" type="application/x-shockwave-flash" width="328"&gt;&lt;/embed&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;table cellpadding="2" style="color: white; font-family: Verdana,Arial,Helvetica,sans-serif; font-size: 10px; font-weight: bold; padding-left: 2px; text-decoration: none;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;a href="http://www.esnips.com/CreateWidgetAction.ns?type=0&amp;amp;objectid=454787f8-a863-44ad-8ce1-5a57a0b713a7" style="color: white; text-decoration: none;"&gt;     Get this widget &lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;td style="font-size: 7px; font-weight: normal;"&gt;|&lt;/td&gt;&lt;td align="center"&gt;&lt;a align="center" href="http://www.esnips.com/doc/454787f8-a863-44ad-8ce1-5a57a0b713a7/2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/?widget=flash_player_esnips_blue" style="color: white; text-decoration: none;"&gt; Track details  &lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;td style="font-size: 7px; font-weight: normal;"&gt;|&lt;/td&gt;&lt;td&gt;&lt;a align="center" href="http://www.esnips.com//adserver/?action=visit&amp;amp;cid=player_dna&amp;amp;url=/socialdna" style="color: #ff6600; text-decoration: none;"&gt; eSnips Social DNA&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्याच काळात मी दोन खिडक्यांना व मोठ्या बाल्कनीला एक एक शेड बनवून घेतली होती. जिन्याच्या ५० पायर्‍या चढून बाहेरच्या गरम हवेतून घरात येणारे पाहुणे आमचे घर चौथ्या मजल्यावर असून सुद्धा थंड असल्याचे कौतुक करत होते तेव्हा माझी बायको विषय बदलून जास्त पैसे खर्च झाल्याची तक्रार करत असे. काही महाभागांनी त्या शेड पद्धतीला कोंबडीचे खुराडे म्हणून मला नावे ठेवण्याची संधी गमावली नव्हती.&amp;nbsp; त्या शेड मुळे घरात येणारा त्रासदायक प्रकाश कमी झाला होता.&amp;nbsp; त्यामुळे प्रखर प्रकाशने डोळ्याला होणारा त्रास कमी झाला होता. दिवाणखान्याच्या एका बाजूला असलेले दार व एक छोटी खिडकी उघड्या बाल्कनीत उघडत होते. मी ते दार/खिडकी काढून संपूर्ण बाल्कनी शेडने बंद केली होती तर विरुद्ध बाजूला लांब मोठ्या खिडकीला पूर्ण उघडून शेडने बंद केले होते. त्या दोन्ही शेडला मुद्दाम गडद तपकिरी रंग लावला होता. त्यामुळे उ
